भारताचा माइनस्वीपर युद्धनौका बांधण्याचा निर्णय
स्वदेशीकरणाच्या दिशेने पुढाकार घेत, भारताने १२ विशेष युद्धनौका बांधण्याचा निर्णय घेतला आहे. बंदरे आणि व्यापारी जहाजांना कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून समुद्रात भूसुरुंग शोधून नष्ट करण्यासाठी माइनस्वीपर जहाजे पुन्हा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलासाठी १२ प्रगत माइनस्वीपर्स…