मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या भागांमध्ये दोनशे मिमीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, ज्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई हवामान विभागाच्या मते, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, पालघर आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची…