राज्यात पाणीटंचाईचे संकट
राज्यातील धरणांमधील पाणीसाठा अत्यंत वेगाने आटत आहे. यामुळे राज्यातील पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद झाले आहे. जलसंपदा विभागाने ताज्या आकडेवारी जाहीर केली आहे. राज्यातील एकूण तीन हजार अठ्ठावीस धरणांमध्ये सध्या केवळ तीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षीच्या सत्तावीस पूर्णांक पंच्याऐंशी…