चिया पिकाचा जालन्यात यशस्वी प्रयोग
जालना जिल्ह्यात वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांनी नव्या पिकांच्या प्रयोगातून शेतीला एक नवी दिशा दिली आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’च्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात चिया या पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. कमी पाणी, अत्यल्प खर्च आणि भरघोस उत्पन्न या वैशिष्ट्यांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या पिकाकडे…