रासायनिक शेतीपासून मुक्ती – राज्यात नैसर्गिक शेतीचा विस्तार
राज्यातील शेतीला हवामान बदल, रासायनिक खतांचा अतिरेक आणि घटती मातीची सुपीकता या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पंचवीस लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय जाहीर केला आहे. नैसर्गिक शेतीचा विस्तार करून शाश्वत, पर्यावरणपूरक आणि कमी…