खजूर शेती
खजुराची लागवड प्रामुख्याने अरब देश, इस्राइल आणि आफ्रिका या देशांमध्ये केली जाते. इराण हा खजूरांचा प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार आहे. गेल्या दशकांपासून भारत सरकार खजूर लागवडीसाठी खूप मेहनत घेत असून लागवडीखालील क्षेत्र वाढवत आहे. भारतात राजस्थान, गुजरात, तामिळनाडू आणि केरळ ही खजूर पिकवणारी प्रमुख राज्ये…
द्राक्ष शेती
‘द्राक्ष शेती’ हे जगातील अतिशय लोकप्रिय पीक आहे. बहुतेक देशांमध्ये ते व्यावसायिकरित्या घेतले जाते. ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. यात ‘ब’ जीवनसत्व आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. द्राक्ष ही कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह यांचा चांगला स्रोत आहे. द्राक्ष कच्ची खाण्यासाठी वापरली जातात. जेली, जाम, मनुका,…
वांग्याची लागवड
‘वांगी’ पिकाची लागवड वर्षभर खरीप आणि रब्बी हंगामात व अगदी उन्हाळ्यातही करता येते. कोरडवाहू शेतीत, तर कधी मिश्रपीक म्हणूनही वांग्याची लागवड करतात. पांढरी वांगी मधुमेही व्यक्तींसाठी गुणकारी असतात. वांग्यामध्ये खनिजे, ‘अ’,‘ब’, ‘क’ ही जीवनसत्त्वे; तसेच लोह, प्रथिने यांचे पुरेसे प्रमाण पुरेसे असते. महाराष्ट्रात अंदाजे 28,…
मेथीची लागवड
महाराष्ट्रात मेथी ही पालेभाज्यांमधील लोकप्रिय पालेभाजी आहे. मेथी पीक म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक आहे. दैनंदिन आहारात मेथीचा वापर आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे या पिकाला वर्षभर चांगली मागणी असते. मेथी पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते काळी आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागते….
भेंडीची शेती
महाराष्ट्रात भेंडीची लागवड अनेक जिल्ह्यांत केली जाते. भेंडीला ग्राहकांची मागणीही मोठ्या प्रमाणात असल्याने याचे उत्पादन वर्षभर घेता येते. भेंडीमध्ये कॅल्शियम, आयोडिन आणि ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. भेंडीचे पीक खरीप आणि उन्हाळी हंगामात चांगले येते. भेंडीच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी शेतजमीन आवश्यक असते. किमान…
लिची लागवड
उष्णकटिबंध प्रदेशातील ‘लिची’ची लागवड भारतात अनेक ठिकाणी केली जाते. हे मूळ ‘चीन’मधून आलेले फळ आहे. चीनच्या खालोखाल लिची उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. जम्मू – काश्मीर, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशामध्ये लिचीची लागवड प्रामुख्याने केली जाते. आता हळूहळू लिची उत्पादन घेण्यासाठी इतर राज्येही पुढे येत…
सुरण लागवड
‘सुरण’ ही उष्णकटिबंधीय भागातील कंदमूळ गटातील वनस्पती आहे. आशिया आणि आफ्रिका खंडात उत्पादन घेतले जाते. विशेषतः भारतातील केरळ, तामिळनाडू, गुजरात या राज्यांत आणि श्रीलंकेत सुरणाची शेती केली जाते. महाराष्ट्रात तुलनेने सुरणाची शेती मर्यादित स्वरुपात आढळते. हे पिकाची वाढ उष्ण प्रदेशात, उबदार आणि ओलसर हवेत चांगली…
केवडा लागवड
भारतात फुलशेतीला महत्त्व प्राप्त होत आहे. बरेच शेतकरी फुलांची शेती करताना आपण महाराष्ट्रातही पाहायला लागलो आहोत. बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने फुलशेतीमध्ये यश मिळताना दिसत आहे. केवड्याचा वापर सुगंधी द्रव्ये, मिठाई, सौंदर्य उत्पादने यांमध्ये केला जातो. ‘केवडा’ हा जगातील सर्वांत सुगंधी फुलांच्या यादीमध्ये स्थान मिळवलेलं…
फणस शेती
फणस हे नगदी पीक आहे. त्यामुळे याची शेती ही नेहमी फायद्याची शेती मानली जाते. कोकण आणि दक्षिण भारतात या जोरावर अनेक प्रक्रिया उद्योग उभे आहेत. पक्क्या फणसाएवढाच कच्च्या फणसापासून तयार केलेले पदार्थही चविष्ट आणि रुचकर असतात. त्यामुळे कच्च्या आणि पक्क्या दोन्ही स्वरुपातील फणसांना बाजारात विशेष…
फरसबी शेती
फरसबीची भाजी अनेकांना आवडते. फरसबी पुलावासह अनेक पदार्थांची लज्जत वाढवते. ही भाजी वेलवर्गीय आहे. ही रोपे नेहमीच्या रोपांप्रमाणेच वाढतात, म्हणून त्यांना कोणत्याही अन्य गोष्टींची आवश्यकता नसते. फरसबी अतिशय लवचिक असतात. ती सूर्यप्रकाशात आणि सावलीतही चांगली वाढतात. अर्धवट सूर्यप्रकाश मिळेल अशी जागा निवडा. फरसबी झुडूपवर्गीय नसल्याने…
कागदी लिंबू शेती
कागदी लिंबांना बाजारात सर्वाधिक मागणी आहे. कागदी लिंबे आकाराने लहान, 40 ते 45 ग्रॅम वजनाची असतात. या फळाची साल अगदी पातळ असते. त्याच्या रसाला मागणी जास्त आहे. झाडाला काटे जास्त असून झाडे वर वाढतात. काही लिंबे आकाराने मोठी असतात. वजन सुमारे 50 ते 70 ग्रॅम…
बटाटा साठवणुकीचे प्राचीन तंत्र
महाराष्ट्रातील विदर्भासारख्या भागात बटाटा शेती केली जाते. बटाटा हे असे पीक आहे, ज्याची साठवणूक केल्यावर कोंब येऊन ते खाण्यायोग्य राहत नाहीत. काश्मीरमध्ये बटाटा साठवणुकीचे एक प्राचीन तंत्र असून ते तेथील शेतकऱ्यांनी आजपावेतो जपून ठेवले आहे. थंडीच्या दिवसांत काश्मीरचे ‘गुरेझ’ खोरे हे मुसळधार बर्फवृष्टीमुळे सहा महिने…
हिवाळ्यात केळी पिकाची काळजी
महाराष्ट्रात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. विशेषत: खानदेशात केळीची लागवड महत्वपूर्ण असते. केळीच्या लागवडीसाठी 13 ते 40 अंश सेल्सिअस तापमान असणे आवश्यक असते. हिवाळ्याच्या काळात या पिकास फार जपावे लागते. जेव्हा किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली जाते, तेव्हा केळीच्या झाडातील द्रव पदार्थाचा प्रवाह…
घरच्या घरी भाजीपाला
शेती करण्यासाठी शेतजमीनच हवी, हे सत्य आहे ; परंतु अपार्टमेंटमध्ये राहणे किंवा अंगण नसणे हा भाजीपाला पिकवण्यात सर्वात मोठा अडथळा आहे असे वाटणे, ही चुकीची बाब आहे. अगदी लहान घरातही आपण भाजीपाला पिकवू शकतो. आपल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करू शकतो. आपण घरच्या घरी पालक, टोमॅटो,…
मटारची लागवड
हिरवे वाटाणे अर्थात कच्चे वाटाणे ज्याला ‘मटार’ देखील म्हणतात. मटार सगळ्यांनाच आवडतात. मटारची शेती करताना नियमित पाणीपुरवठा करणे व वेळेवर कीटकनाशक फवारणी होणे गरजेचे असते. या पिकास अनेक रोगांना तोंड द्यावे लागते. हिवाळ्यात पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होतो. यशस्वी शेतीसाठी या रोगांचे व्यवस्थापन करणे…
गुलाब शेती
गुलाबाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सणसमारंभाच्या दिवसांत चांगला नफा मिळतो. लग्नसराईच्या हंगामात गुलाबांना मागणी मोठ्या प्रमाणात वाढते; परंतु गुलाबाच्या झाडांना हिवाळ्याच्या हंगामात विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. थंड आणि ओलसर परिस्थिती विविध रोगांसाठी अनुकूल वातावरण तयार करते. या शेतीच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपायांची आवश्यकता असते. पावडर…
प्राचीन भारतातील शेती
श्रीरामांचे युग त्रेतायुग म्हणून ओळखले जाते. भारतातील शेती ही अत्यंत प्रगत होती. त्रेतायुगातील शेतकरी अन्नधान्यापासून कडधान्य, भरडधान्य, फळे, तेलबिया इत्यादींचे उत्पन्न घ्यायचे. त्या काळी केवळ शेतीच नाही तर पशूपालनही करीत. त्यात गाय हा प्राणी फार महत्त्वाचा असे. रामराज्यात पिकांवर रोग वा किडींचा प्रादुर्भाव नव्हता, असे…
गहू पिकावरील पिवळा गंज
गहू पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य वेळी व्यवस्थापन करावे, जेणेकरून नुकसान टाळता येईल. असाच एक रोग म्हणजे ‘पिवळा गंज’ आहे. याला प्रतिबंध करण्याचे मार्ग आयसीएआर-भारतीय गहू आणि बार्ली संशोधन, कर्नालचे शास्त्रज्ञ यांनी सांगितले आहेत. या संस्थेचे संचालक…
कोबी शेती
कांदावर्गीय भाज्यांमध्ये कोबीचा समावेश होतो. कोबीपासून वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनविले जातात. मिरची-मसाल्याची भाजी, कुरकुरीत भजी बनविण्याबरोबरच कच्च्या कोशिंबिरीची लज्जत वाढविण्यासाठी कोबी वापरतात. चिनी खाद्यपदार्थांमध्ये तर कोबीचा मान वरचा असतो. त्यामुळे कोबी लागवडीला विशेष महत्त्व आहे. कोबीची लागवड प्रामुख्याने सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असलेल्या वालुकामय ते भारी…
स्ट्रॉबेरी शेती
लालचुटुक आंबटगोड स्ट्रॉबेरी पाहून कुणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही ! महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी हे एक महत्त्वाचे फळ पीक आहे. स्ट्रॉबेरीचे व्यावसायिक उत्पादन देशातील समशीतोष्ण आणि उप-उष्णकटिबंधीय भागात शक्य आहे. भारताचा विचार करता महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली…
मूग शेती
मुगाच्या पिकासाठी जास्त पाऊस हानिकारक असतो. ज्या भागात साठ ते पंचाहत्तर सेमी पाऊस पडतो, तो कालावधी मूग लागवडीसाठी योग्य आहे. या पिकाला उष्ण हवामान लागते. मुगाची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे केली जाते, मध्यम चिकणमाती, पाण्याचा योग्य निचरा होणारी चिकणमाती त्यासाठी उत्तम आहे. मुगाच्या शेतीसाठी…
लाल बटाट्याची शेती
आता शेतकरी पारंपरिक शेती सोडत आहेत. पिकांच्या विविध जातींचा अवलंब करणे. आता विविध क्षेत्रात शेतीचे अनेक प्रयोग केले जात आहेत. पूर्वी शेतकरी गहू, मका आणि धानाची लागवड करत असत. त्यामुळे आता त्यात आणखी पिकांची भर पडली आहे. आता शेतकरीही लाल बटाट्याच्या लागवडीचा आनंद घेत आहेत. यामध्ये…
फणस शेती
फणस हे नगदी पीक आहे. त्यामुळे याची शेती ही नेहमी फायद्याची शेती मानली जाते. कोकण आणि दक्षिण भारतात या जोरावर अनेक प्रक्रिया उद्योग उभे आहेत. पक्क्या फणसाएवढाच कच्च्या फणसापासून तयार केलेले पदार्थही चविष्ट आणि रुचकर असतात. त्यामुळे कच्च्या आणि पक्क्या दोन्ही स्वरुपातील फणसांना बाजारात विशेष…
केळी शेती
आपल्या देशातील फळांमध्ये केळीला महत्त्वाचे स्थान आहे. पूर्व उत्तर प्रदेशात त्याची लागवड वाढत आहे. केळीचे फळ पौष्टिक असते. त्यात फॉस्फरस आणि कॅल्शियमसारखी साखर आणि खनिज क्षार मुबलक प्रमाणात आढळतात. पुढील गोष्टी लक्षात घेऊन त्याची लागवड केल्यास आर्थिक दृष्टिकोनातून फायदा होईल. राज्यात केळीचे एकूण क्षेत्र सुमारे…