चारचौघी – स्त्री-जीवनाचा संघर्ष मांडणाऱ्या त्या चार जणी
‘चारचौघी’ हे नाटक मूळतः दिवंगत ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी यांनी लिहिले असून, मराठी रंगभूमीवर या नाटकाने आपले एक अढळ स्थान टिकवून ठेवले आहे. सध्या, प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या नाटकाचे नवीन संचात पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. हे नाटक विशेषतः स्त्री-जीवनाच्या विविध पैलूंवर आधारित…
आज्जीबाई जोरात
‘आज्जीबाई जोरात’ हे बालनाट्य सध्या चर्चेत आहे. या नाटकात ‘आज्जीबाई’ च्या भूमिकेत अभिनेत्री निर्मितीसावंत असणार आहेत. क्षितिज पटवर्धन यांनी या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री निर्मिती सावंतयांना अनेक वर्षांपासून बालनाट्य करण्याची इच्छा होती. २४ वर्षांपूवी त्यांची जाऊबाई जोरात’ तसेच ‘गंगूबाईनॉनमॅट्रिक’ ही नाटके विशेष…
मास्टरमाईंड
‘मास्टरमाईंड’ हे मराठी नाटक सद्ध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे. विजय केंकरे यांनी यानाटकाचे दिग्दर्शन केले आहे. या नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग येत्या १८ मे रोजी शिवाजी मंदिरात होणारआहे. जय विचारे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकात अदिती सारंगधर आणि आस्ताद काळे यांच्याभूमिका…