दक्षिण इराकमधील तरंगती घरे
दक्षिण इराकमधील एक आर्द्र प्रदेश वैशिष्ट्यपूर्ण वास्तूकलेसाठी प्रसिद्ध आहे. या प्रदेशाला ‘तरंगत्या घरांचे शहर’, ‘ईडन गार्डन’, ‘मेसोपोटेमियन व्हेनिस’ किंवा ‘मदान’ अशा विविध नावांनी ओळखले जात होते. या प्रदेशात खरोखरच तरंगती घरे होती, ज्यांना ‘मुदिफ’ असे म्हणत. या घरांचे बांधकाम तीन दिवसांपेक्षा कमी कालावधीत होत होते….
निळ्या समुद्राचे पांढरे रक्षक
ज्याची समुद्रावर सत्ता तोच खरा सम्राट असं युद्धनीती सांगते. शिवाजी महाराज देखील हे मानायचे म्हणूनच त्यांनी सशक्त आरमार उभं केलं. म्हणूनच भारतीय नौदल छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना “भारतीय नौदलाचे जनक” मानते. भारतीय नौदलाने ही आपल्या वकुबाला साजेशी कामगिरी आजवर केली आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान…
शीतगृह आणि गोदाम
“शेतकऱ्यांनी आपला कांदा होळीत जाळला”, ही बातमी पाहिल्यावर अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला असेल. त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने आणि तो शेतात ठेवून तसाही सडूनच जाणार आहे, म्हणून त्यांनी हा मेहनतीने पिकवलेला कांदा होळीत जाळला. यावर्षी ही बातमी झळकली पण अशा बातम्या…
केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती
केंद्रीय राखीव पोलीस दलात अर्थात ‘सीआरएफ’ मध्ये देशातील सर्वात मोठी भरती होत आहे. सीआरपीएफमध्ये ‘कॉन्स्टेबल’ची दीड लाख पदे भरण्यात येणार असून केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतची नोटीस प्रसिद्ध केली आहे. मात्र, अर्ज सुरू होण्याची आणि संपण्याची तारीख याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.केंद्रीय राखीव पोलीस दलातील ही…
उष्माघातापासून स्वतःला वाचवा
वातावरण कमालीचे तप्त झाले आहे. तापमानात वाढ होत आहे. या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशा वेळी उष्माघाताचा त्रास होऊन शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. एवढेच नव्हे, तर मृत्यू होण्याचाही संभव असतो. अशावेळी आपली काळजी आपणच घेतली पाहिजे. उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक…
भारत चीन सीमेवरील भूतान
भूतान हा भारताच्या शेजारी असलेला एक लहानसा आणि आनंदी देश आहे. या देशात बौद्ध, हिंदू, मुस्लिम आणि इतर धर्माचे लोक राहतात. या देशात फक्त बौद्ध मंदिरे, मठ आणि काही हिंदू मंदिरे आहेत; मात्र मशीद, चर्च ही प्रार्थनास्थळे येथे नाहीत. या देशाची एकूण लोकसंख्या 7.5 लाख…
हवाई सेविका बनायचे आहे
हवाई सेविका’ विषयी मुलींना फार कुतूहल असते. त्यांचे दिसणे, बोलणे, राहणीमान अशा अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात. त्यामुळे ‘हवाई सेविका ‘ बनणे हे हजारो मुलींचे स्वप्न असते. ‘हवाई सेविका ‘ ही केवळ करिअरच्या दृष्टीनेच नव्हे तर पगाराच्या दृष्टीनेही उत्तम नोकरी आहे. ‘हवाई सेविका ‘ ची मागणीही…
वटपौर्णिमा
हिंदू पंचांगाप्रमाणे ज्येष्ठ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेचा दिवस हा ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. विवाहित स्त्रिया या दिवशी उपवास करतात आणि आपल्या यजमानांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. ‘वडाचे झाड’ हे निसर्गतःच दीर्घायुषी असल्यामुळे नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी वडाचे पूजन करायची परंपरा भारतीय संस्कृतीने स्वीकारलेली असावी….
जया एकादशी
वारकरी बांधवांसाठी एकादशीचा दिवस हा कोणत्याही मोठ्या सणांपेक्षा निश्चितच लाहान नसतो. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात एकादशी येते. तिला ‘जया एकादशी’ असे म्हणतात. यावर्षी जया एकादशी 20 फेब्रुवारीला आहे. ही एकादशी अत्यंत शुभ मानली जाते. या एकादशीचे व्रत केल्यास सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. श्रद्धेनुसार जो…
रथसप्तमी
रथसप्तमी हा वसंत ऋतुच्या आगमनाचा सण आहे. हिंदू धर्मात रथसप्तमीला फार महत्व आहे. हा सूर्याच्या उपासनेचा दिवस असल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. रथसप्तमी हा दिवस अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस असल्याचे मानले जाते. यादिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान केले जाते. सूर्यदेवतेला लाल फुले,…
सिंधु संस्कृती
भारतातील सिंधु संस्कृती प्राचीन आहे. सन 1924 मध्ये सिंधू नदीवरील मोहेंजोदडो आणि पंजाबमधील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात अत्यंत विकसित नागरी संस्कृतीचे अवशेष आढळून आले, ज्याला ‘सिंधू संस्कृती’ किंवा ‘हडप्पा संस्कृती’ असे नाव देण्यात आले. या प्राचीन शहरांचा नियोजित आराखडा, रुंद रस्ते, विटांनी बांधलेली मोकळी घरे आणि भूमिगत गटारांची व्यवस्था अगदी…
होळी
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी हा सण भारतामध्ये साजरा केला जातो. वेगवेगळ्या प्रदेशात होळीला वेगवेगळी नावे आहेत. होळी हा रंगांचा सण आहे. होळीला ‘होळी पौर्णिमा’, ‘होलिकोत्सव’, ‘होलिकादहन’ अशी विविध नावे आहेत. होळी साजरी करण्याचेही खूप वेगवेगळे प्रकार आहेत. विविध प्रदेशात खाद्यपदार्थही वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात. महाराष्ट्रात…
रामनवमी
मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ रामनवमी साजरी केली जाते. श्रीराम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात. दरवर्षी हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या नवव्या तिथीला श्री रामनवमी साजरी केली जाते. चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंतही हा सोहळा साजरा करतात. या दिवसात अनेक लोक उपवास करतात….
नागपंचमी
नागपंचमी हा वेदकाळापासून चालत आलेला सण आजही भक्तीभावाने साजरा केला जातो. दरवर्षी श्रावण महिन्यात नागपंचमी येते. भारतीय संस्कृती मुळची कृषिप्रधान आहे. नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो शेतीची नासधूस करणाऱ्या उंदरांचा नायनाट करतो. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागोबाची मूर्तीस्वरुपात घरोघरी पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील…