पुणे महापालिकेचा कर्करुग्णांना दिलासा
पुणे महानगरपालिकेने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अभिनव प्रकल्प हाती घेतला आहे. पुणे महामालिका आता शहरातील कर्करुग्णांसाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर कमी खर्चात पेट स्कॅन आणि प्रगत रेडिओ डायग्नोस्टिक केंद्र सुरू करणार आहे. कर्करोगाचे निदान आणि उपचार आजच्या काळात अत्यंत महागडे झाले आहेत, ज्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय…
मढ – वर्सोवा दीड तासाचा प्रवास दहा मिनिटांत होणार
मुंबईत मढ ते वर्सोवा खाडीवर पूल उभारला जाणार आहे. या पुलामुळे मोठा वेळ वाचणार असून दीड-दोन तासांचा प्रवास हा फक्त दहा मिनिटांत होणार आहे. या पुलाची लांबी ही साधारण दीड किलोमीटर आहे. पुलाचा अंदाजित खर्च तीन हजार नऊशे कोटी रुपये आहे. पुढील दोन महिन्यांत पुलाच्या…
मतदार यादीवरील चारही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या
मुंबई उच्च न्यायालयाने मतदार यादी संदर्भातील चार महत्त्वाच्या याचिका फेटाळून लावल्या असून, यामुळे याचिकाकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे राज्यातील मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेवर न्यायालयीन स्थगिती मिळण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. विशेष म्हणजे, या सुनावणीदरम्यानच केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा…
माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा सुरु होणार – पर्यटकांना दिलासा
माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. नेरळ-माथेरान मार्गावरील मिनी ट्रेन उद्यापासून पुन्हा सुरू होत आहे. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ही सेवा सुरू झाल्याने पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. माथेराच्या मिनी ट्रेनने प्रवास करू इच्छिणाऱ्या पर्यटकांची प्रतीक्षा संपली असून गुरुवारपासून नेरळ-माथेरान मार्गावरील मिनी ट्रेन सुरू होणार असल्याची…
किसान क्रेडिट कार्डधारकांना शासनाकडून आर्थिक सवलत
महाराष्ट्रातील मच्छिमार आणि मत्स्यव्यवसायाशी संबंधित घटकांसाठी राज्य शासनाने दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासनाने जाहीर केलेल्या नव्या योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्डधारक मच्छिमार, मत्स्यकास्तकार, मत्स्यउत्पादक, मत्स्यव्यवस्थापन करणारे तसेच मत्स्यबीज संवर्धक यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या खेळत्या भांडवली कर्जावर चार टक्के व्याज परतावा सवलत देण्यात येणार…
पुण्यातील मेट्रोच्या नवीन उपमार्गिकांना सरकारची मंजुरी
पुणेकरांसाठी खुशखबर आहे. राज्य मंत्रीमंडळाने हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन मेट्रो उपमार्गिकांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या मार्गिकांना मान्यता देण्यात आली. पुणे मेट्रो टप्पा – दोन…
कोकणातील पाच समुद्रकिनाऱ्यांसाठी वीस कोटींचा निधी मंजूर
महाराष्ट्र राज्य शासनाने कोकण किनारपट्टीवरील पाच समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या कामासाठी राज्य सरकारने वीस कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखली आहे. या उपक्रमामुळे हे समुद्रकिनारे जागतिक पर्यटन नकाशावर झळकण्यास मदत होणार आहे. या निर्णयानंतर ब्लू…
राज्यातील नागरी भागांसाठी तुकडेबंदी कायदा रद्द
राज्यातील नागरी तसेच प्रादेशिक योजनांतील बिगरशेती वापरासाठी अवैध क्षेत्रांवरील जमिनींसाठी लागू असलेला तुकडेबंदी कायदा राज्य सरकारने रद्द केला आहे. या निर्णयामुळे 15 नोव्हेंबर 1965 पासून तुकडेबंदी कायद्याच्या अडचणीत अडकलेली घरे आणि प्लॉट आता कायदेशीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतचा अध्यादेश शासनाने नुकताच जारी केला…
राज्य सरकारची गंभीर आजारांवरील उपचारासाठी दहा लाखांची मदत
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य या आरोग्य विमा योजनांचा समायोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गंभीर आजारांवर उपचारासाठी मिळणाऱ्या विमा अनुदानाची मर्यादा दहा लाख पर्यंत वाढवण्याचे तरतूद केली आहे. यामुळे सामान्य नागरिक आणि मध्यमवर्गियांना…
राज्य सरकारकडून आदिशक्ती अभियानाला गती
राज्यातील प्रत्येक महिलेच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आदिशक्ती अभियानाला’ राज्यभर गती मिळत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी एकूण तीनशे एकावन्न तालुका समित्या आणि सव्वीस हजार एकोणसाठ ग्रामस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या प्रशिक्षणाला गती देऊन अभियानाची कार्यवाही अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश…
मोफत रेशनबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय
केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नधान्य योजनेला पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे. आता या योजनेंतर्गत ऐक्याऐंशी पूर्णांक पस्तीस कोटी लाभार्थ्यांना डिसेंबर २०२८ पर्यंत मोफत अन्नधान्य मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देशातील कोणताही गरीब उपाशी राहणार नाही…
कॅनडाची कठोर पडताळणी – भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज फेटाळले
कॅनडाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देण्यात येणा-या व्हिसावर कठोर निर्बंध लादल्यामुळे भारतीय अर्जदारांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. कधीकाळी जागतिक स्तरावर उच्च शिक्षण घेण्यासाठी पसंतीचे ठिकाण असलेल्या कॅनडाचे आकर्षण आता भारतीय विद्यार्थ्यांमध्ये कमी होत आहे. कॅनडाच्या प्रशासकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२५ मध्ये सुमारे चौ-याहत्तर टक्के भारतीय…
अंदमान-निकोबारला चक्रीवादळाचा धोका – मच्छिमारांना इशारा
गेल्या महिन्यापासून बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश, ओडिशा अशा अनेक राज्यांत अवकाळी पाऊस पडला. त्यानंतर आता पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरावर आणि म्यानमारच्या किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे चक्रीवादळ निर्माण…
नेपाळच्या डोलखा जिल्ह्यात हिमस्खलनाची भीषण घटना
नेपाळच्या डोलखा जिल्ह्यातील यालुंग री पर्वतावर घडलेली भीषण दुर्घटना संपूर्ण जगाला हादरवून गेली आहे. अचानक झालेल्या हिमस्खलनात सात पर्वतारोही ठार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघड झाली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हिमस्खलनानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले, मात्र कठोर हवामान आणि हिमवृष्टीमुळे या मोहिमेत मोठ्या अडचणी निर्माण…
आसाममध्ये निवडणूक आयोगाची स्वतंत्र धोरणात्मक मतदारयादी प्रक्रिया
भारत निवडणूक आयोगाने देशातील सर्व राज्यांमध्ये मतदारयादी अद्ययावत करणे आणि सखोल पुनरावलोकन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेला “विशेष गहन पुनरावलोकन”असे नाव देण्यात आले आहे. मात्र, आसाम राज्यासाठी आयोगाने वेगळी पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्यात मतदारयादी तयार करताना नागरिकत्वाची स्वतंत्र तपासणी केली…
अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के – घरे कोसळली
अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. हा भूकंप सहा पूर्णांक तीन रिश्टर स्केल तीव्रतेचा आहे. या भूकंपात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अफगाणिस्तानच्या उत्तर भागात सहा पूर्णांक तीन तीव्रतेचा मोठा भूकंप आला आहे. यामध्ये अनेक घरांची पडझड झाली असून दीडशेहून अधिक नागरिक…
जेईई परीक्षेत गणनायंत्रास बंदी – नियम मोडल्यास प्रवेश नाकारला जाणार
देशभरातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या जेईई मुख्य परीक्षा २०२६ संदर्भात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या वर्षीच्या परीक्षेत कोणत्याही प्रकारचे गणनायंत्र, भौतिक किंवा संगणकावरील वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या माहितीपत्रकात ऑन-स्क्रीन गणनायंत्र उपलब्ध असेल, असा उल्लेख झाला होता;…
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत वीजपुरवठा – पंधरा लाख घरांना थेट लाभ
राज्यातील गरिब आणि दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांच्या माध्यमातून “महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप” योजना राबविण्यात येणार असून, या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना त्यांच्या घराच्या छपरावर सौरऊर्जेचा प्रकल्प बसवून पंचवीस वर्षांपर्यंत मोफत वीजपुरवठा केला जाणार आहे….
एसटी महामंडळाच्या मोकळ्या जमिनींवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने राज्यभरातील त्यांच्या मोकळ्या जमिनी व इमारतींच्या छप्परांचा उपयोग सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी तीनशे मेगावॅटची सौर ऊर्जानिर्मिती करण्याचे लक्ष्य आहे. यामुळे अंदाजे एक हजार कोटी वाचवता येतील असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्र…
अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गातील सतरा हजार शेतकरी बाधित
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. प्राथमिक अहवालानुसार, ३१ ऑक्टोबरपर्यंत तब्बल चार हजार तीनशे अडतीस हेक्टर शेतीचं क्षेत्र पावसामुळे बाधित झालं आहे. या नुकसानामुळे पाचशे पंचवीस गावांतील सतरा हजार एकशे बाहत्तर शेतकरी प्रभावित झाले आहेत. मुख्यतः भात, नाचणी…
वहिवाटीच्या पाणंद रस्त्यांसाठी शासनाचा नवा निर्णय
महाराष्ट्र शासनाने पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील वहिवाटीच्या पाणंद रस्त्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील अतिक्रमण, चुकीची हद्द निश्चिती आणि आदेशांची अंमलबजावणी न होणे या तक्रारी वाढल्या होत्या. यामुळे शासनाने आता प्रत्येक आदेशानंतर प्रत्यक्ष स्थळावर ‘जिओ-टॅग’सह छायाचित्र घेऊन पंचनामा करणे बंधनकारक केले आहे. या नव्या…
पिंपरी-चिंचवडमध्ये अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी – नागरिक त्रस्त
पिंपरी-चिंचवडमध्ये विविध भागातील रस्त्यांची रचना नागरी रस्ता या संकल्पनेखाली केली जात आहे. मोरवाडी चौक येथे जुन्या पुणे‑मुंबई महामार्गच्या बाजूला रस्ता सुधारणा म्हणून सिमेंटचे ब्लॉक्स टाकल्याने रस्ता अरुंद झाला आहे. रस्ता अरुंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. पदपथ मोठे झाले आहेत. मात्र, एकाच वेळी…
मतदारयादी जाहीर झाल्यानंतर न्यायालयीन हस्तक्षेप शक्य नाही – उच्च न्यायालय
मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, एकदा मतदारयादी अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर न्यायालय त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न मान्य केला जाणार नाही, असा ठाम इशारा न्यायालयाने दिला…
पुणे महापालिकेच्या खड्डेमुक्त पुणे उपक्रमाला सुरुवात
पुणे महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांवरील खड्डे शोधून दुरुस्त करण्यासाठी खड्डेमुक्त पुणे अभियान नावाने अॅप लॉन्च केला आहे. याद्वारे नागरिक, अभियंते आणि पथ विभाग या जोडण्याचे प्रयत्न होत आहेत, ज्या अंतर्गत खड्ड्यांविरुद्ध त्वरित कारवाई होईल असा हेतू आहे. नागरिकांना खड्डा आढळल्यास त्याचा फोटो घेऊन अॅपमध्ये तक्रार नोंदवता…
अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील भातपिकाचे मोठे नुकसान
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. विशेषतः कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काढणीस आलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हा पाऊस नेहमीच्या हंगामाबाहेर आल्याने शेतकरी पूर्णपणे अचंबित झाले असून त्यांच्या मेहनतीचे फळ हातातून निसटले आहे. राज्यभरात एकूण सुमारे…