वर्दीचा विश्वास – विश्वास नांगरे – पाटील

नेहेमी चर्चेत राहणारेयुवा पोलीस अधिकारी म्हणजे विश्वास नागरे  पाटील. त्यांची १४ वर्षांची कारकीर्द अनेक “शिंघम “ स्टइल प्रसंगानी ठासुन भरलेली आहे.

पोलिस अधिकान्याचे आयुष्य हे अनेक आव्हानांनी भरलेलं असत. आयएएसचा पयाय असताना काही जण आयपीएसची निवड करून खाकी वर्दी स्वीकारतात. मुंबईचे बेडर वर्दीवाले अधिकारी विश्वास नांगरे – पाटील अशांपैकीच एक. धडाकेबाज, अभ्यासू पोलीस अधिकारी आशी त्यांची ख्याती. संवेदनशीलपणे हाताळलेल्या जातीय दंगली, हायप्रोफ्राइल

रेव्ह पार्टीचा पर्दाफाश आणि मुंबईवरील २६/११ हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी केलेले दोन हात.. नेहमी चर्चत राहणारे युवा पोलिस अधिकारी म्हणजे विश्वास नांगरे- पाटील. त्यांची १४ वषाची कारकीर्द अनेक ‘सिंघम’ स्टाइल प्रसंगांनी ठासून भरलेली आहे.

विश्वास नांगरे पाटील त्यांचा जन्म सांगली जिल्हातील बत्तीस शिराळा या तालुक्यातील कोकरूड गावी आली.’पहेलवानाचा तू मुलगा, गुडच होणार,’ हे शब्द सहाव्या इयतेत शिकणान्या ‘विश्वास’ नावाच्या मुलाला खुपले. ‘मला शाळेतल्या बाईनी असं ऐकवलं. आता आपण काहीतरी करून दाखवायचं, स्वत:ची ओळख निमाण करायची’ या जिदीने, आयुष्याची प्रत्येक पायरी धाडस आणि कष्टाने पार करणारा लहानपणीचा खोडकर मुलगा अवघ्या तरूणाईच्या गळ्यातला ताईत बनला. खाकी वर्दीवरीला जनतेचा विश्वास कायम राहण्यासाठी आज हा ‘विश्वास’ जीवाचे रान करत आहे. ग्रामीण पास्वभूमी असलेल्या विश्वास नांगरे-पाटील त्यांनी १९१७ला कोल्हापुरतील शिवाजी विध्यापिठातुन इतिकास विषयातून ‘बी.ए’ पूर्ण केलं. नंतर  मुंबईत येऊन आयपीएस केले. लातूर आणि नांदेडला पोलीस अधीक्षक म्हणून काम करीत असताना विश्वास नांगरे – पाटील यांनी एम. ए. पूर्ण केलं.

वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी एकाचवेळी उपजिल्हाधिकारी, विकीकर निरीक्षक आणि आयपीएस अशी तीन पदे मिळवणारे विश्वास नांगरे-पाटील हे  एकमेव अधिकारी ठरले. लातूर आणि नांदेडबरोबरच विश्वास नांगरे- पाटील यांनी ठाणे ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना आपला वेगळा ठसा निर्माण केला. सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात डीआयजीपी पदावर कार्यरत असणान्या नांगरे-पाटील यांनी त्या आधी मुंबई पशिच्म विभागाचे अप्पर पोलिस आयुत्फ म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

विश्वास नांगरे-पाटील हे नाव घेतलं की, नजरेसमोर उभे रहात ते ‘२६/११’ च्या ताज हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्याच चित्र. ‘ताज’ मध्ये दहशतवादी घुसल्याची माहिती मिळालयानंतर क्षणाचाही विलंब न लावता आणि जीवाची पर्वा न करता नांगरे-पाटील आपल्या सहकान्यासह सर्वप्रथम ‘ताज’ कडे सरसावले. ‘लिओपोलड’ वर हल्ला करून दोन दहशतवादी ज्या मागाने ‘ताज’ मध्ये घुसले होते, त्याच्यापाठोपाठ घुसण्याची हिंमत नांगरे-पाटील यांच्या पथकाने दाखवली. दहशतवाघाच्या अत्याधुनिक शास्त्रानाही न जुमानता नांगरे- पाटील पुढे सासवत राहिले. ‘ताज’ च्या तांत्रिक विभागात धाडसाने पोहोचून त्यांनी तेथील सीसीटीव्हीवरील फुटेजवरून आपल्या वरिष्ठ अधिकान्याना दहशतवाघाच्या हालचालीची माहिती पुरवली. पोलीस आणि इतर जवानांच्या मोठ्या परक्रमाने दहशतवाघांचे मनसुबे उधळण्यात आले. या थरारक ‘लढाई’ त विश्वास नांगरे-पाटील हे नाव चांगलंच गाजल.‘२६/११च्या हल्ल्याप्रसंगी मला माझ्या पत्नी आणि मुलांपेक्षाही दहशतवाघाचा मुकाबला करण महत्वाच वाटलं. मी कारण निवडलं आणि पुढे सरसावलो,’ असे ते सांगतात.पोलीस अधिकारी म्हणून चोख कामगिरी बजावणान्या खाकी वर्दीतील या आदर्शवत पोलीस अधिकाऱ्यांत एक ‘माणूस’ही दाडला आहे. सामाजिक जाणीवेतून जगणारे आणि तशा  पद्धतीने प्रत्येक नागरिकांनी जगावं, यासाठी आग्रही असणारे विश्वास नांगरे-पाटील पर्यावरणप्रेमीही आहेत. विविध वृक्षारोपण उपक्रमांतून त्यांनी आपल्या पर्यावारणावरील प्रेमीची भूक भागवण्याचा प्रयत्न कायम करत असतात. सर्वसामान्य तरुणांबरोबरच पोलीस दलातील कर्माचान्यामधयेही विश्वास नांगरे-पाटील ‘लाडके’ पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात.पारर्द्धयांशी सामना करताना शहीद झालेल्या अंकुश धावडे य पोलीस कर्माचाण्याच्या नावाने सुरू केलेली जीम्न्शियम,सततच्या दगदगीत कुटूबंसाठी जगता यावं,म्हणून नांगरे -पाटील यांनी पोलीस आणि त्यांचा कुंटूबीयासाठी सुरु केलेली ’सहल योगना’ अशी अनेक उदाहरणे देता येतील.

तरुणांमध्ये विश्वास नांगरे-पाटील नावाचं एक आकषण निर्माण झालं आहे. ‘मला सत्यासाठी संघर्ष करायचाय, त्यासाठी माझी नरकात जायचीही तयारी आहे, पण हे करताना ‘कारण’ स्वगीय असले पाहिजे,’ असं म्हणणारे विश्वास नांगरे-पाटील तरुणाईसाठी एक आगळ-वेगळ ‘स्फूती’ स्थान आहेत.