धान्य उत्पादनात भारताचा नवा विक्रम
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी जाहीर केले आहे की, भारताने 2025-26 या पीक वर्षात अन्नधान्य उत्पादनात एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. या कालावधीत देशातील तांदूळ आणि गव्हाचे उत्पादन आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळी उच्चांकावर पोहोचले आहे. या विक्रमी…