पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था
रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम नव्व्याण्णव टक्के पूर्ण झाल्याचे दावे राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि सत्ताधारी नेत्यांकडून वारंवार केले जात होते. मात्र, यावर्षीच्या पहिल्याच पावसाने या दाव्यांमधील फोलपणा पूर्णपणे उघड केला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या महामार्गावर पहिल्याच पावसात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर…