पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण मेथी
हिवाळ्यात अनेक प्रकारच्या भाज्या मिळतात, ज्या पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. त्यांचा वापर करून अनेक प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. हिवाळ्यात मेथीची भाजी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. हिवाळ्यात लोक पुरी किंवा पराठ्यात मेथीचा वापर करतात. याशिवाय लोकांना बटाटा आणि मेथीची भाजीही खायला आवडते. मेथी आरोग्याशी संबंधित…
आरोग्यदायक कच्ची हळद
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. प्रत्येक स्वयंपाकघरात जवळजवळ फक्त हळद पावडर वापरली जाते, परंतु कच्ची हळद अधिक फायदेशीर आहे. ही हळद आल्यासारखी दिसते. कापल्यावर आतून पिवळी असते. आयुर्वेदात औषध म्हणून याचा वापर केला जातो. स्वयंपाकघरात असलेल्या मसाल्यांचा वापर अन्नाला चवदार आणि…
मिठाचे अतिसेवन हानिकारक
मीठ हा आपल्या अन्नाचा महत्त्वाचा भाग आहे. मिठामुळे पदार्थांना चव येते. सोडियम आरोग्यासाठी खूप महत्वाचे असते; परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याला नुकसानही पोहोचू शकते. जास्त मिठामुळे होणाऱ्या हानीबद्दल आपण अनेकदा ऐकले असेल. जास्त मिठामुळे मधुमेहदेखील होऊ शकतो. नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासातून ही बाब…
मधुमेह असल्यास जीवनशैली बदला
बदलत्या जीवनशैलीमुळे लोक अनेक समस्यांना बळी पडत आहेत. मधुमेह ही अशीच एक समस्या आहे, जी जगभरातील अनेक लोकांना प्रभावित करते. भारतातही काही काळापासून मधुमेहाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. मधुमेह हा एक असाध्य आजार आहे. हा आजार औषधे आणि जीवनशैलीत काही बदल करून आटोक्यात ठेवता येतो….
हिरड्यांचे आरोग्य जपावे
काहीजणांच्या हिरड्यांमधून ब्रश करताना रक्तस्राव होतो. त्याकडे ते दुर्लक्ष करतात. कधीकधी ब्रश करताना हिरड्यांना दुखापत झाल्यामुळे किंवा हिरड्या खूप कठीण झाल्यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो; परंतु कधीकधी हिरड्यांमधून रक्त येणे हे गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. जे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास…
अतिखाण्यावर नियंत्रण हवे
अनेकांना पूर्ण जेवण घेतल्यानंतर काहीतरी गोड खावेसे वाटते. काहीजणांना पोट भरलेले असूनही ‘फास्ट फूड’ किंवा ‘जंक फूड’ खावेसे वाटते, आणि मग ते खातात. भूक लागणे ही चांगली गोष्ट आहे. पण पोट भरलेले असतानाही अति खावेसे वाटणे ही चांगली गोष्ट नाही. याचा अर्थ आपल्यात काही शारीरिक…
वजन घटवण्यात आहाराची भूमिका
अलीकडेच ‘जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन ओपन नेटवर्क’ मध्ये एक संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार प्राण्यांपासून तयार केलेली प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्सचा समावेश असणारा कार्बयुक्त आहारसुद्धा जलद वजन वाढण्याचा धोका संभोवतो. दुसरीकडे, कमी कार्बयुक्त आहार, ज्यात वनस्पती-आधारित प्रथिने असतात, तो जलद वजन वाढू देत नाही….
प्रवासातील मळमळ त्रासदायकच
प्रवासादरम्यान वाहनांमध्ये उलटी होण्याचा त्रास अनेकांना असतो. बस किंवा कारमधून प्रवास करताना अनेकदा मळमळ येते. त्यावर उपचार करण्याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर आपल्याबरोबरच प्रवासातील साथीदारांनाही प्रवासाचा आनंद घेता येत नाही. कारण असेही काही लोक असतात, ज्यांना दुसऱ्याला उलटी करताना पाहून मळमळ येते. जर आपणांस…
पाठदुखीला दूर पळवा
मान आणि पाठदुखी ही अलिकडची सार्वत्रिक समस्या झाली आहे. पूर्वी साधारण वयाच्या चाळीशीनंतर या समस्येने अनेकजण त्रस्त असत. आजकाल किशोरवयीन मुलांपासूनच या तक्रारी सुरू होतात. हे दुखणे थंडीमुळे असेल, असा अंदाज बांधला जातो. परंतु यामागे हवामानापेक्षाही स्वत:चे चुकीचे वागणे जास्तकरुन कारणीभूत आहे. कामाच्या ठिकाणी कार्यालयांमध्ये…
मुलांना ‘ड’ जीवनसत्वाची गरज
जीवनसतव् ‘ड’ हे आपल्या आरोग्यासाठी सर्वात आवश्यक पोषकतत्वांपैकी एक आहे. याच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. हे जीवनसत्व चरबीमध्ये विरघळणारे पोषकतत्व आहे, ते शरीरात अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावते. लहान मुलांसाठी तर हे अधिक महत्त्वाचे आहे. याची शरीरातील कमतरता मुलांच्या वाढीत अडथळा आणू शकते. त्यामुळे…
भोपळ्याच्या बिया आरोग्यवर्धक
भोपळा किंवा सीताफळ आपण अनेकवेळा खाल्ले असेल. पण त्यात असलेल्या बियांकडे कधी लक्ष दिले आहे का ? या बियांमध्ये अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. या बिया निरुपयोगी समजून आपण फेकून देता. या बियांमध्ये फायबर, मॅग्नेशियम, झिंक, कॅल्शियम आणि लोह यासारख्या गोष्टी असतात. त्यांचे सेवन स्त्री आणि…
आरोग्यवर्धक प्राणायाम
आरोग्य उत्तम राखणारी प्राणायाम ही एक प्रक्रिया आहे. यामध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करावे लागते. श्वासोच्छवासावर वेगवेगळ्या प्रकारे आणि ठराविक कालावधीसाठी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. प्राणायाम केल्याने अनेक फायदे मिळतात. या फायद्यांमुळे पाश्चिमात्य संस्कृतीही हळूहळू त्याचा अवलंब करीत आहे. रोज…
जीवनसत्व बी 12
जीवनसत्व ‘बी 12’ हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे पोषकतत्व आहे. त्याच्या कमतरतेमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याच्या कमतरतेमुळे थकवा, चक्कर येणे, हाता-पायांमध्ये मुंग्या येणे, अंधुक दिसणे, स्मरणशक्ती कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याचा आपल्या मज्जासंस्थेवरही तसेच एकूणच आरोग्यावर परिणाम होऊ शकतो….
पोषक पदार्थच गरजेचे
प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपण निरोगी रहावे. कोणताही आजार आपल्याभोवती फिरू नये. यासाठी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करतात. शरीराला जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे यासारख्या पोषकतत्वांची गरज असते. ती पूर्ण करण्यासाठी आपण अनेक आरोग्यदायी पदार्थ आणि पेये घेतो. बाजारात असे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत, जे आपल्यासाठी पौष्टिक…
आरोग्यवर्धक बीटरुट
मानवी आरोग्यासाठी बीटरूट खूप फायदेशीर आहे. हे कंदमुळ अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्व बी-6, जीवनसत्व ए, सी आणि के, फॉलिक ॲसिड, मँगनीज आणि कॉपर यांसारख्या पोषकतत्वांनी समृद्ध आहे. तसेच हळदीमध्ये ‘कर्क्यूमिन’ नावाचे पोषणतत्व आणि अँटी-ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. त्यामुळे शरीराच्या सर्व सांध्यातील वेदना…
घामोळ्या त्रास
उन्हाचा तापमान वाढला कि त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात, सर्वात सामान्य समस्या म्हणजे जळजळ होण्याची समस्या. घामोळ्या, उष्मा पुरळ किंवा घाम पुरळ असेही म्हणतात. मान, पाठ, छाती, लहान लाल पुरळ, खाज सुटणे, जळजळ यासारख्या शरीराच्या अनेक भागांवर. जास्त घाम येणे, त्वचा स्वच्छ न राहणे…
जोडीदाराच्या आरोग्याची काळजी
उतार वयात प्रत्येकाला तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मग ते पुरुष असो किंवा स्त्री, प्रत्येकाने रोज किमान अर्धा तास तरी चालले पाहिजे. काहीजण कंटाळा करतात पण तुम्ही घरात, छतावर किंवा पार्कमध्ये फिरू शकता. चालणे हा शरीरासाठी सर्वोत्तम…
देशी पेयांचे प्राशन गुणकारी
उन्हाळा सुरू झाल्याने कडक उन्हात घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. तथापि, ही फक्त सुरुवात आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन महिन्यांत म्हणजे एप्रिल ते जून या काळात तीव्र उष्णता असणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. उष्माघात आणि गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यू…
कैरी आरोग्यासाठी लाभदायक
उन्हाळा म्हणजे आंबा खाण्याचा ऋतू आहे. कच्चे आंबे अर्थात कैरी तर सर्वांनाच प्रिय असते. कैरीवर तिखट आणि काळे मीठ लावून खाणे या कल्पनेनेच आजही तोंडाला पाणी सुटते. ही कैरी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. म्हणूनच आंब्याला ‘फळांचा राजा’ म्हटले जाते. यामध्ये ‘क’ जीवनसत्व, ‘ए’ जीवनसत्व, फायबर…
मॅग्नेशियम समृध्द अन्नपदार्थ
मॅग्नेशियमने समृध्द अन्न आपल्या शरीरासाठी पोषक आहे. मॅग्नेशियमची कमतरता व्यक्तीला लवकर वृद्धत्वाकडे घेऊन जाते. प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम शरीराच्या विकासासाठी, शरीरास शक्ती मिळण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी देखील आवश्यक आहे. त्यामुळे त्यांची कमतरता लवकरात लवकर पूर्ण करणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. ही कमतरता आपण…
उन्हाळ्यात नारळ पाण्याचे फायदे
उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. अशा परिस्थितीत, बहुतेक लोकांना पिंपल्ससारख्या समस्या उद्भवू लागतात. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात नारळ पाण्याचा समावेश करू शकता. असे केल्याने उन्हाळ्यात तुमची त्वचा आणि शरीर दोघांनाही अनेक फायदे होतील. चला नारळ पाणी पिण्याचे फायदे जाणून घेऊया. उन्हाळ्यात नारळ…
डोळ्यांची काळजी
बहुतेक महिलांना डोळ्यांवर काजल लावायला आवडते, परंतु काजल लावताना किंवा नंतर काजल पसरते. ही पसरलेली काजल काढणे थोडे अवघड आहे, त्यामुळे मुलींना काळजी वाटते. जर तुम्हालाही काजल पसरल्याने त्रास होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचे…
सीताफळ आरोग्यासाठी लाभदायक
सीताफळ हे एक गोड फळ आहे. ते लोह, कॅल्शियम, प्रथिने, पोटॅशियम, जीवनसत्व ‘सी’ आणि जीवनसत्व ‘बी’ समृद्ध आहे. हृदय निरोगी ठेवण्यासोबतच ते मधुमेहापासून आराम देण्यासही मदत करते. याशिवाय बदलत्या ऋतूमध्ये होणाऱ्या ॲलर्जीच्या समस्येवरही याचे सेवन फायदेशीर ठरते. उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठीही सीताफळ उपयुक्त आहे….
आरोग्यदायी पनीर
पनीर आजकाल लोकांच्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. बर्गर, पिझ्झा, सँडविच अशा अनेक लोकप्रिय खाद्यपदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. आजकाल लोकांना त्याची चव इतकी आवडू लागली आहे की जवळजवळ प्रत्येक पदार्थामध्ये त्याचा वापर केला जातो. चविष्ट असण्यासोबतच हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. याचे अनेक…
मानसिक आरोग्याची काळजी
आजच्या काळात बिघडलेले मानसिक आरोग्य ही एक मोठी समस्या आहे. खराब मानसिक आरोग्याची सुरुवात मानसिक तणावापासून होते. जर ताण वेळेवर ओळखला गेला नाही आणि त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर ते मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडवते. एकदा का मानसिक स्वास्थ्य बिघडले की तुमचा विचार, मनःस्थिती आणि वागणूक…