स्वत:कडे दुर्लक्ष नको
आपणांस इतरांच्या मदतीस जाण्यातून आनंद मिळत असेल तर यापेक्षा दुसरे चांगले काहीही असू शकत नाही. इतरांच्या आनंदाची काळजी घेण्यात स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. स्वत:ला मागे ठेवण्याची सवय अनेक प्रकारे हानिकारक आहे. एक काळ असा येतो, जेव्हा व्यक्तीला एकटेपणा जाणवतो, उदासीन वाटू लागते. जेव्हा तो स्वतः…

मुलांच्या सवयींकडे लक्ष हवे
प्रत्येक आई-वडिलांसाठी त्यांची मुले खूप खास असतात. आपल्या मुलांना चांगले आयुष्य आणि भविष्य देण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. पालक आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपल्या मुलांसाठी वेचतात. तथापि, बऱ्याच वेळा आपल्या मुलांची काळजी घेण्याच्या आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात पालक बऱ्याचदा अशा काही गोष्टी करू लागतात,…

आनंदी वैवाहिक जीवनासाठी
विवाहबंधन गुंफणाऱ्या लोकांसाठी विवाह हा खूप मोठा निर्णय असतो. तो जीवनाला दिशा देतो. लग्न करतानाच तरुणांनी लक्षात घ्यायला हवे, की आयुष्यात जोडीदारासोबत काही जबाबदाऱ्याही येतात, अनेक तडजोडी कराव्या लागतात. कधी-कधी तुम्हाला आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. याची मानसिक तयारी करुन ठेवायला हवी. याचा अर्थ लग्नापासून…

नकारात्मकता सोडावी
काही माणसे कोणतेही काम सुरू करण्याचा विचार करतात, त्यावेळेस जगभरातील नकारात्मक गोष्टी त्यांच्या हृदयावर आणि मनावर अधिराज्य गाजवतात. मग कितीही प्रयत्न केले तरी आपण एकाग्र होऊन काम करू शकत नाही. शेवटी अपयश आल्यावर स्वत:च्या नशिबाला शिव्या देतात. सत्य हे आहे की, आपल्या विचारांमुळे आपण आपली…

संतुलित नात्यासाठी
नोकरी करणाऱ्या जोडप्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात योग्य संतुलन राखता येत नाही. यामुळे कोणतीही गोष्ट सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करूनही ती करू शकत नाहीत. ही गोष्ट तणाव वाढवण्याचे काम करते. नोकरी करताना नात्यात संतुलन राखणे इतकेही अवघड नाही. काही गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही तुमचे काम आणि…

नोकरदार महिलांसमोरील आव्हाने
नोकरी करणाऱ्या महिलांसमोर वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल राखणे हे एक मोठे आव्हान असू शकते. कार्यालयीन कामकाज आणि घरच्या जबाबदाऱ्या त्यांना पेलाव्या लागतात. कधी-कधी या दोन्ही गोष्टी चिडचिड, राग आणि तणावाचे कारण बनतात. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचा मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ…

मुलांमधील नैराश्य पळवा
सध्या झपाट्याने बदलणारी जीवनशैली लोकांना अनेक समस्यांना बळी पाडत आहे. वाढत्या कामाचा ताण आणि इतर समस्यांमुळे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक समस्याही लोकांना सतावत आहेत. नैराश्य ही अशीच यापैकी एक समस्या आहे. यामुळे आजकाल बरेचजण प्रभावित झाले आहेत. लहान मुलेही या दिवसांत नैराश्याची बळी ठरत…

सकारात्मकता महत्वाची
नकारात्मकतेने भरलेल्या वातावरणात स्वत:ला शांत आणि सकारात्मक ठेवणे फार कठीण आहे. अशा वातावरणात जास्त वेळ राहिल्याने मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यावर उपाय शोधणे महत्त्वाचे आहे.सकारात्मक वातावरणात आपण अधिक आनंदी आणि अधिक उत्साही राहू शकता. नकारात्मकतेपासून दूर राहण्यासाठी वेळ काढून अशा गोष्टी कराव्यात, ज्यामुळे…

एकटेपणा टाळण्यासाठी
एकटे रहायला कोणालाही आवडत नाही. पण आयुष्य कधी-कधी माणसाला अशा वळणावर घेऊन जाते, जिथे सोबत कुणीच असत नाही. जर आपणासही एकटेपणाचा त्रास होत असेल, किंवा आपला जोडीदार आणि मित्रमंडळी आपल्यापासून दूर गेली असतील तर एकटेपणा टाळण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक करायला हव्यात. स्वत:ची लोकांशी तुलना केल्याने…

मुलांमधील नैराश्य पळवा
सध्या झपाट्याने बदलणारी जीवनशैली लोकांना अनेक समस्यांना बळी पाडत आहे. वाढत्या कामाचा ताण आणि इतर समस्यांमुळे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक समस्याही लोकांना सतावत आहेत. नैराश्य ही अशीच यापैकी एक समस्या आहे. यामुळे आजकाल बरेचजण प्रभावित झाले आहेत. लहान मुलेही या दिवसांत नैराश्याची बळी ठरत…

प्रशंसा आणि खुशामत
स्तुती ऐकणे कोणाला आवडत नाही ! काही लोक प्रशंसा ऐकल्यानंतर अधिक सक्रीय आणि उत्साही वाटतात, परंतु काही लोकांसाठी ही समस्या बनू शकते. यासाठी प्रशंसा आणि खुशामतीतीत फरक समजून घ्यायला हवा. ॲमस्टरडॅम विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक ब्रुमेलमन म्हणतात, ‘स्तुतीमुळे काही लोकांमध्ये तणाव आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते….

मुलांवर दडपण नको
बदलत्या काळाने केवळ लोकांचे कपडे घालण्याची पद्धतच बदलली नाही, तर त्यांची विचारसरणी, राहणीमान आणि खाण्याच्या सवयींमध्येही बदल दिसून आला. या बदलामध्ये इतरही अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्यातील एक म्हणजे शिक्षण व्यवस्था होय. वाचन आणि लेखनाचा चांगल्या भविष्याशी थेट संबंध आहे. त्यामुळे ते करण्यासाठी मुलांवर सुरुवातीपासूनच…

मुलांचा मानसिक विकास
अलिकडे पालक आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत अत्यंत सावध असतात. आपले मूल निरोगी असावे, अशी त्यांची इच्छा असते. मुलांना केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही सर्वोत्तम करण्यासाठी केवळ आहारावर लक्ष केंद्रित करणे पुरेसे नाही. शाळा संपल्यानंतर घरातही मुलांच्या मानसिक विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी पालक शाळेनंतर काही…

बहीण-भावाच्या नात्यात दुरावा
फक्त लहान मुलंच खोडकरपणा करतात असं नाही तर ज्या घरात एकापेक्षा जास्त मुलं असतील त्या घरात लहान मुलांमध्ये खूप भांडणे होतात. मुले एकत्र खेळणे, भांडणे, या सर्व गोष्टी नातेसंबंधाचा एक महत्त्वाचा भाग आहेत, ज्यामुळे त्यांच्यातील बंध केवळ मजबूत होत नाहीत तर मुलाचा भावनिक विकास देखील…