भारतीय सीमांवर सुरक्षा अधिक मजबूत
भारतीय सीमा सुरक्षा दलाने देशाच्या सीमांवर सतर्कता वाढवली असून, लष्कराच्या सहकार्याने संयुक्त सीमा व्यवस्थापन सुरू केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पश्चिम सीमेवर विशेष योजना राबविण्यात आली आहे. पंजाब, राजस्थान, जम्मू–काश्मीर आणि गुजरातसारख्या सीमावर्ती भागांमध्ये रात्रीच्या गस्तीसह नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. बांगलादेश सीमेलगतही चौकशी, गस्त…