ओशिवरा नदी वाचवा
मुंबईतील ‘ओशिवरा’ नदी प्रदूषित होत आहे. या प्रवाहात कारखान्यातील टाकाऊ माल सातत्याने टाकला जात असल्याचे स्थानिकांना आढळून आले आहे. येथे सीसीटीव्ही कधी बसवले जातील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सीसीटीव्हीमुळे नैसर्गिक स्थळांची होणारी हानी थांबू शकेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला मुंबईमध्ये…