मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे राज्यात पूरसदृश गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कठुआ, डोडा आणि रामबन जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन झाल्यामुळे वाहतूक ठप्प पडली आहे. अमरनाथ यात्रेला हवामान खराब असल्याच्या कारणास्तव तात्पुरती स्थगिती दिली आहे. २५ सुरक्षित वाचवलेले…