शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महत्वाचे निर्णय
ताजी बातमी महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय: ₹500 कोटींसह ‘महाअॅग्री एआय धोरण’ला मान्यता पन्नास हजार शेतकरी, एक लाख एकर शेती आणि चार कृषी विद्यापीठे — कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेती व्यवसायात आमूलाग्र बदलाची सुरुवात. ✍️ सह्याद्री मराठी वृत्तसेवा · 📅 जून २०२५ ·…