भारत इस्रायलकडून लोरा क्षेपणास्त्र खरेदी करणार
भारताने आपल्या लष्करी ताकदीत भर घालण्यासाठी इस्रायलकडून ‘लोरा’ हे दीर्घ पल्ल्याचे अत्याधुनिक क्षेपणास्त्र खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. या क्षेपणास्त्रामुळे शत्रूच्या मुख्य शहरांवर दूरवरून अचूक आणि प्रभावी हल्ला करणे शक्य होणार आहे. ‘लोरा’ क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे चारशे किलोमीटर असून, हे जमिनीवरून तसेच युद्धनौकांवरूनही…

नाटो शिखर परिषदेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था
नाटोच्या शिखर परिषदेसाठी नेदरलँड्सच्या द हाग शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. दिनांक २४ व २५ जून रोजी होणाऱ्या या बैठकीसाठी बत्तीस देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. रशिया–यूक्रेन युद्ध, इराण–इस्त्राईल संघर्ष आणि जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने ही परिषद अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर…

इराणमधून भारतीय विद्यार्थ्यांची सुटका – ऑपरेशन सिंधु यशस्वी
इराणमधील तणावपूर्ण युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित मार्गाने मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन सिंधु’ या विशेष मोहिमेची घोषणा केली होती. या मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात एकशे दहा भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून, हे सर्व विद्यार्थी आज पहाटे दिल्ली विमानतळावर सुखरूप पोहोचले. हे…

चीनकडून भारताला सलाम
भारताने केरळच्या किनाऱ्याजवळ आग लागलेल्या चीनच्या मालवाहू जहाजावरील कर्मचाऱ्यांचा बचाव केल्याने, चीनने भारताचे आभार मानले. केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील समुद्रात चीनचे एक मालवाहू जहाज अचानक आगीत सापडले. यावर भारतीय नौदलाने तातडीने दखल घेत, आग लागलेल्या जहाजावर असलेल्या सोळा सदस्यांची सुरक्षित सुटका केली. या जहाजावर चालक दलातील…

रामदास स्वामी मंदिर
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात जांबसमर्थ येथे संत रामदास स्वामी यांचा जन्म झाला. रामदास स्वामींचे गाव पाहण्यासाठी भाविकांची पाऊले आपोआप इकडे वळतात. या गावात रामदास स्वामींचे मंदिर आहे. रामदास स्वामींच्या घरात राम मंदिर आहे. येथे दररोज भाविक मोठ्या संख्येने हजर असतात. शिवाय दरवर्षी रामनवमीस यात्रा भरते….

डोना पॉला समुद्रकिनारा
पणजीपासून फक्त 7 किमी अंतरावर ‘डोना पॉला’ समुद्रकिनारा आहे. ‘झुआरी’ आणि ‘मांडवी’ नद्यांचा मिलनबिंदू म्हणजे हा समुद्रकिनारा आहे. पर्यटकांना शांत क्षण घालवण्यासाठी हा किनारा अप्रतिम आहे. येथील चमकणारी वाळू, हिरवेगार पाम वृक्ष यामुळे येथील दृश्य मनमोहक असते. हा समुद्रकिनारा ‘लव्हर्स पॅराडाईज’ नावाने देखील लोकप्रिय आहे….

मनोहर-मनसंतोष गड
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘मनोहर-मनसंतोष गड’ हा एक सुंदर किल्ला आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी जे चार घाट आहेत, त्या सर्व घाटांवर किल्ले आहेत. यातील आंबोली घाटात मनोहर-मनसंतोष हा एक बलदंड किल्ला आहे. या गडावर जाण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेठशिवापूर आणि शिरशिंगेजवळून रस्ता आहे. यातील पेठशिवापुरास जाण्यासाठी सावंतवाडीहुन…

पवई तलाव
पवई हा मुंबईतील एक कृत्रिम तलाव आहे. येथे पूर्वी झोपड्यांचा समूह असलेले पवई गाव अस्तित्वात होते. आता पवई हे नाव शहराचे व तलावाचे नाव दर्शविते. पवई तलाव ‘मिठी’ नदीवरील ‘विहार’ तलावाच्या खाली आहे. बांधकामावेळी तलावाचे क्षेत्रफळ सुमारे 520 एकर होते. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-बॉम्बे’ ही…

महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिर
महाराष्ट्रातील लोकप्रिय मंदिरांच्या यादीमध्ये महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिर हे एक पवित्र स्थळ आहे. थंड हवेच्या ठिकाणावरील हे मंदिर भाविकांसाठी एक छान अनुभूती आहे. येथे पर्यटकांची नेहमीच प्रचंड गर्दी असते. कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांच्या संगमावर बांधलेले हे प्राचीन मंदिर फारच सुंदर आहे….

सांस्कृतिक कार्य संचालनालय
महाराष्ट्रातील पारंपरिक कलेची जोपासना करुन कलेचा विकास करण्यासाठी शासकीय स्तरावर अनेक उपक्रम, योजना, कार्यक्रम राबविले जातात. राज्य स्तरावर या कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई कार्यरत आहे. या संचालनालयामार्फत कला व सांस्कृतिक क्षेत्रात विविध कार्यक्रम राबविले जातात. महाराष्ट्र राज्य निर्मितीवेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी रंगमंचीय कलांचा विकास…

श्रीवर्धन समुद्रकिनारा
श्रीवर्धन हे कोकणातील रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून तीर्थक्षेत्र म्हणून व समुद्रकिनारा लाभलेले निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीवर्धन या नावाविषयी कथा सांगितली जाते. गावातील लक्ष्मीनारायणाच्या मंदिरातील विष्णूच्या हातात एका विशिष्ट क्रमाने पद्म, चक्र, गदा व शंख ही आयुधे आहेत. म्हणूनच या विष्णूला ‘श्रीधर’…

विकटगड किल्ला
नेरळ रेल्वे स्टेशनपासून साधारण 13 किमी अंतरावर विकटगड किल्ला आहे. अतिशय जुना गड असून पावसाळ्यात हायकिंग करण्यासाठी इथे नेहमी लोक येतात. 2100 फूटावर असणारा हा गड नेहमीच सुंदर दिसतो. यालादेखील ऐतिहासिक ओळख असून इथे स्वामी समर्थांचे निवासस्थान होते आणि स्वामी समर्थ इथे ध्यानधारणा करायचे असं…

लिंगमळा धबधबा
गर्द झाडी, दाट धुकं आणि मस्त बरसणारा रिमझिम पाऊस या वातावरणाचा अनुभव घेत आपण सारं काही विसरुन जातो. पावसाळी पर्यटनाचा मुख्य भाग म्हणजे महाबळेश्वरचा प्रसिद्ध लिंगमळा धबधबा आणि लिंगमळा डोह. या काळात लिंगमळा धबधबा परिसराला भेट देणं ही पर्यटकांसाठी खास पर्वणीच असते. मुख्य लिंगमळा धबधबा,…

भारतीय कृषी संशोधन परिषद
भारतीय कृषी संशोधन परिषद ही कृषी आधारीत संशोधन संस्था आहे. शेतीविषयी संशोधन करणारी ही भारतातील प्रमुख संस्था आहे; तसेच जगातील मोठ्या कृषी संशोधन संस्थांपैकी एक आहे. या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद ही भारत सरकारच्या कृषी मंत्रालय व कृषी संशोधन…

नाबार्ड
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) ही भारत सरकारच्या मालकीची सर्वोच्च विकास बँक आहे. एकात्मिक ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी व कृषी आणि ग्रामीण विकासाला समर्थन देऊन प्रोत्साहन देण्यासाठी संसदेच्या कायद्यानुसार या बँकेची स्थापना 12 जुलै 1982 रोजी करण्यात आली. देशातील शेती आणि बिगरशेती क्षेत्रातील विविध उपक्रमांच्या विकासामध्ये नाबार्ड…

पुणे नगर वाचन मंदिर
पुण्यातील ‘दि पूना नेटिव्ह जनरल लायब्ररी’ आता पुणे नगर वाचन मंदिर म्हणून ओळखली जाते. स्वातंत्र्यपूर्व काळातील ही नावाजलेली संस्था आहे. समाजात साक्षरता निर्माण करण्यासाठी, लोकांचे प्रबोधन करण्यासाठी या ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. या ग्रंथालयाच्या स्थापनेत…

अल्पसंख्याक विकास विभाग
महाराष्ट्रात दि. २१ फेब्रुवारी २००८ रोजी स्वतंत्र अल्पसंख्याक विकास विभागाची निर्मिती करण्यात आली. अल्पसंख्याक लोकसमुहाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र शासनाने न्या.सच्चर समितीची स्थापना केली होती. या समितीने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने हा विभाग स्थापन झाला. अल्पसंख्याक लोकसमुहांच्या सर्वसमावेशक उत्कर्षासाठी तसेच अल्पसंख्याकांच्या हक्काचे…

मोबोर किनारा
गोव्याचे उत्तर व दक्षिण असे दोन जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अनेक रमणीय सागरकिनारे आहेत. यापैकी दक्षिणेकडील किनारपट्टीवर ‘साळ’ नदीच्या काठावर ‘मोबोर’ हा 30 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. हा एक नयनरम्य आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. हा किनारा सदैव पर्यटकांनी गजबजलेला असतो. हा किनारा म्हणजे दक्षिण…

कोरलाई किल्ला
महाराष्ट्रात रायगडमध्ये पोर्तुगीज वसाहती वास्तुकला दाखविणारा कोरलाई किल्ला आहे. पोर्तुगीज या किल्यारावरुन कोरलाई ते बासीनपर्यंत पसरलेल्या त्यांच्या प्रांताचे रक्षण करू शकत होते. हा किल्ला 2,828 फूट लांब असून त्याची सरासरी रुंदी ४९ फूट आहे. किल्यालात अकरा दरवाजांनी प्रवेश केला जातो. किल्ल्यातील भाग तीन तटबंदीमध्ये…

तिलारी घाट
कोल्हापूर व सिंधुदुर्गास जोडणारा तिलारी घाट डोळ्यांना तृप्त करणारा आहे. मुसळधार पावसात अपघात टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या घाटातून अवजड वाहनांना बंदी घालण्यात येते. या भागात ‘तिलारी’ नदीवर बांधलेले तिलारी धरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात असून हा महाराष्ट्र आणि गोवा सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. तिलारी…

सुवर्णगणेश मंदिर
रायगड जिल्ह्यातील सुवर्णगणेश मंदिर भाविकांमध्ये कमालीचे लोकप्रिय आहे. अलिबागपासून साधारण ७५ किमी अंतरावर दिवेआगर येथे आहे. मुळातच दिवेआगर हे ठिकाण निसर्गरम्य व कुणालाही प्रेमात ओढेल इतके सुंदर आहे. सुवर्णगणेश मंदिराने हे सौंदर्य अधिकच खुलले आहे.या मंदिरामागील इतिहास रोमहर्षक आहे. या मंदिराजवळील नारळाच्या बागेत जमिनीखाली…

अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली
रामनगरी अयोध्या जिथे देश-विदेशातून लोक राम लल्लाच्या दर्शनासाठी येतात. राम मंदिराच्या बांधकामापासून अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा राम मंदिरात प्राण प्रतिष्ठाचा कार्यक्रम होणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पाच जून…

अमेरिकेकडून जगभरातील विद्यार्थी व्हिसा मुलाखतींवर बंदी
ट्रम्प प्रशासन सोशल मीडिया प्रोफाइलची तपासणी वाढवण्याचा विचार करत असल्याने अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी जगभरातील अमेरिकन दूतावासांना विद्यार्थी-व्हिसा अर्जदारांसाठी नवीन मुलाखती न घेण्याचे आदेश दिले आहेत. पॉलिटिको वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, आवश्यक सोशल मीडिया तपासणी आणि स्क्रीनिंगच्या विस्तारासाठी कॉन्सुलर विभागांना पुढील मार्गदर्शक तत्त्वे जारी होईपर्यंत कोणत्याही…
रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये लाच लुचपत विभागाची कारवाई
मंडणगड तालुक्यातील एका गावात लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यश मिळवले आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराने शासकीय कामकाजात मदत करण्यासाठी तलाठ्याने पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी तक्रारदाराने थेट एसीबीकडे धाव घेतली. रत्नागिरी एसीबीच्या पथकाने सापळा…
मोफत वाहनतळाला मुंबई पालिकेची मान्यता
मुंबईतील वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे: बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने दक्षिण मुंबईतील ‘ए ‘ वॉर्डमधील २४ ठिकाणी मोफत पार्किंगची सुविधा जाहीर केली आहे. ही सुविधा तात्पुरती असून, नवीन कंत्राटदारांची नियुक्ती होईपर्यंत लागू राहणार आहे. एप्रिल २०२५ मध्ये बीएमसी ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये काही खासगी पार्किंग…