मुंबईसाठी पूरनियंत्रण आराखडा
मुंबईला पूर तसेच वाहनतळाच्या समस्येतून कायमची मुक्ती देणारा आराखडा जाहीर झाला आहे. राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी एकूण १२ लाख २६ हजार कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतले आहेत. १३,००० कोटी रुपये पूरनियंत्रण आराखडा २७ मैदाने भूमिगत वाहनतळ ९९० पाण्याचे पंप उपलब्ध १,०३२…