लग्नानंतर होईलच प्रेम – धमाकेदार विवाह सोहळ्याचीच चर्चा
मराठी टेलिव्हिजन विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत, मात्र स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेचा विशेष विवाह सोहळा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. जीवा-नंदिनी आणि काव्या-पार्थ या दोन लोकप्रिय जोड्यांनी मुंबईचे आराध्य दैवत असलेल्या ‘लालबागच्या राजा’च्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या संसाराची गाठ…