ही दोस्ती तुटायची नाय – लग्नानंतरची मैत्री
नात्यामध्ये जेव्हा संवादाची जागा दीर्घ मौन घेते तेव्हा पंचवीस वर्षांचे समृद्ध सहजीवनही एका अनपेक्षित वळणावर येऊन थबकते. ‘अष्टविनायक’ आणि ‘नाट्यलीला थिएटर्स’ निर्मित ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे नाटक अशाच एका मध्यमवयीन जोडप्याची गोष्ट सांगते जे आपल्या लग्नाचा रौप्य महोत्सव साजरा केल्यानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात….