ग्रामविकासासाठी सव्वा लाख कोटींचा निधी
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने देशातील ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी एक लाख पंचवीस हजार कोटी रुपयांच्या विकास निधीची घोषणा केली आहे. नवी दिल्ली येथे आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी या नवीन आराखड्याचे अनावरण केले. विकसित भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागातील…