उल्हास नदीने धोक्याच्या पातळी ओलांडली
सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील उल्हास नदीने दोन वेगवेगळ्या ठिकाणी आपली धोक्याची पातळी ओलांडली असून यामुळे अनेक सखल आणि निवासी भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ११६ मिलिमीटर सरासरी चोवीस तासांतील पाऊस ३ नागरिक आपत्तीत नोंदवलेले मृत्यू ३०८ रहिवासी निवारा केंद्रात असलेले…