आईबाबा आणि मुले
नोकरीस असणारे आई-बाबा बाळाचा जन्म होऊन काही महिने झाल्यावर नोकरी निमित्ताने बाहेर पडतात. बाबा काही दिवस, तर आई काही महिने बाळापाशी असते. मुलाचे अनुभवविश्व फक्त ‘आई’पुरते मर्यादित राहत नाही. आईचीच जागा घेणारी आजी, बाबांची जागा घेणारे आजोबा किंवा पाळणाघरातील काकू, ताई, मावशी यांचा त्यात समावेश…

सासू सून नातेसंबंध
अलीकडे पती-पत्नी दोघेही करिअरला प्राधान्य देऊ लागल्याने संपूर्ण दिवस बाहेर कामात जात असतो. घरी आल्यावर स्वतःबरोबर कुटुंबाच्या गरजांना प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे व्यक्तीकडे नाती जपण्यासाठी वेळ राहिलेला नाही. परिणामी, लोकांच्या मनातील नात्यांचे महत्त्व कमी झाल्याचे तज्ज्ञ म्हणतात. सध्याच्या महागाईत घर चालवण्यासाठी आणि जीवनशैली जपण्यासाठी पती-पत्नी…

बाळाच्या रडण्याची कारणे ओळखा
जर आपली मुले वारंवार रडत असतील, तर नवीन आईंनी काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. आई होणे ही एक वेगळीच अनुभूती असते. लहान मुलाच्या आवाजाने आईचे आयुष्य उजळून निघते. जेव्हा तेच मूल रडते तेव्हा आईलाही काळजी वाटू लागते. लहान मुले रडूनच आपल्या वेदना व्यक्त करतात. मूल…

आजारी व्यक्तीला सांभाळताना
तरुणपणी मनुष्याला कुणाची गरज लागत नाही, परंतु जीवनाच्या एका टप्प्यावर नाती आठवू लागतात. अलीकडे आजारांचे प्रमाण एवढे वाढले आहे की, यात केवळ वैद्यकीय उपचार करून होत नाही, तर पूर्ण विश्रांती घ्यावी लागते. सेवा करणारी माणसे भोवताली असावी लागतात. काही वेळा मृत्यू समोर आल्याचे दिसत असते….

मुलांपासून दूर जाऊ नका
आपल्या मुलांशी सख्य जोडण्यासाठी काही सोप्या गोष्टी आहेत. आपल्या मुलासाठी काही वेळ राखून ठेवा. त्यांना वेळ द्या. ती निश्चितच आनंदी होतील आणि तुम्हालाही आनंद,समाधान मिळेल.मुलांसोबत खेळण्याची सवय करून घ्या. मोकळ्या वेळातील आराम सोडून त्यावेळी मुलांसोबत खेळा. मुलांना काय खेळायचे आहे ते विचारा. हे नियमितपणे केले…
अनोळखी मुलीशी मैत्री करताना
एखाद्या मेजवानीमध्ये, महाविद्यालयामध्ये तुम्हाला कधी एखादी मुलगी आवडते. तुम्हाला तिच्यासोबत बोलायची इच्छा असते पण, हिंमतच होत नाही. मुलींशी काय बोलावे? कसे बोलावे समजत नाही? मग चिंता करू नका. तुम्हाला जर एखादी मुलगी आवडली तर तिच्याशी मैत्री कशी करावी याविषयी एक हितगुज !कोणत्याही मुलीसोबत बोलण्यास सुरुवात…

भावंडांमधील प्रेमासाठी
भाऊ आणि बहिणीचे नाते सर्वात मौल्यवान आहे. या नात्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकीसोबतच आदराची भावना असणे आवश्यक आहे. अनेकवेळा कळत-नकळत कुटुंबातील वातावरण बिघडून जाते.हे सुंदर नाते कटुतेने भरू लागते. जर भाऊ-बहिणींमध्ये एकमेकांबद्दल आदराची भावना नसेल, तर ते एकमेकांचे महत्त्व तितक्या गांभीर्याने समजत नाहीत. म्हणूनच लहानपणापासूनच…

मार देण्यापेक्षा प्रेम द्या
मुले ऐकत नाहीत, हट्ट करतात, अभ्यास नीट करीत नाहीत, उलटून बोलतात म्हणून आई-बाबांचा संताप होतो. त्या संतापातून मुलांना मारले जाते. मुले तात्पुरती ऐकतात, हट्ट सोडतात.. पण म्हणून मुलांना मारल्याने शिस्त लागली असे होत नाही. मुलांना मारण्याचे परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होऊन त्याचा परिणाम मुलांच्या वर्तनावर, त्यांच्या…

त्रासदायक नात्यातून बाहेर पडताना
विवाहानंतर घटस्फोट होणे, प्रेमजीवनात अपयश येणे या घटना अलीकडे वाढू लागल्या आहेत. यामुळे नैराश्य येते. मानसिक तणाव वाढतो. जेव्हा आपण एखाद्या नवीन व्यक्तीबरोबर नाते जुळवतो, तेव्हा सहवासाने हळुहळु आपण अपेक्षाही करू लागतो. अपेक्षाभंग होऊ लागला की वाद होऊ लागतात. तरीही हे नाते टिकविण्याचा खूपजण प्रयत्न…

नात्याला असावा आपुलकीचा स्पर्श
प्रेम-आपुलकीचे बंध लाभलेले नातेसंबंध व्यक्तीला आनंदी जीवन प्रदान करतात. एकदा नात्यात अविश्वास निर्माण झाला की, ते परत जुळविणे खूप अवघड होऊन बसते. जरी ते कसे तरी जोडले गेले तरी ते आता पूर्वीसारखे राहिले नाहीत. मैत्री, भाऊ-बहीण, नवरा-बायको अशा कोणत्याही नात्यात असे मतभेद पहायला मिळतात. पती-पत्नीच्या…
जीवनात कुटुंबाची भूमिका
व्यक्तीला घडविण्यात कुटुंब मोलाची भूमिका बजावत असते. व्यक्ती जेव्हा कुटुंबात राहत असते, तेव्हा आयुष्य खूप सोपे असते. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर व्यक्तीसाठी कौटुंबिक संबंध महत्त्वाचे असतात. जेव्हा जीवन कठीण होते, स्वतःच्या नियंत्रणापासून दूर जाऊ लागते, तेव्हा आईचे, भावंडांचे, जोडीदाराचे दयाळू शब्द मनाला शांत करतात. जीवनाला पुढे…

कुटुंबातील नोकरदार महिला
चूल आणि मुल या साचेबंदातून मुली बाहेर पडल्या आहेत. त्यातही पत्नी म्हणून नोकरी करणाऱ्या मुलीचा विचार आजकालचे तरुण करीत असल्यास स्वतः घरातील सगळी कामे करण्यासाठी त्यानी तयार रहायला शिकले पाहिजे. घरातील इतर माणसांनीही तिला समजून घेतले पाहिजे. विशेषतः सासूने तिच्याकडून कामाची किती अपेक्षा ठेवायची याचा…
बाप-लेकीचे गोड नाते
बाप-लेकीचे नाते फार गोड असते. वडील हे मुलींसमोरील आदर्श असतात. वडील म्हणजे आपली सुरक्षा, विश्वास आणि प्रेम असल्याचे त्यांच्या मनानेच ठरविलेले असते. जेव्हा वडील मुलीच्या शिक्षणात, मुलीच्या कोणत्याही गोष्टीत रस घेतात तेव्हा तिचा विश्वास दुणावतो. करिअरच्या बाबतीतही वडिलांची साथ मिळाल्यास मुलींना प्रगती करणे शक्य होते….

घटस्फोट घेताय मुलांनाही समजून घ्या
अलीकडे पती-पत्नीमधील घटस्फोटाची प्रकरणे सध्या सामान्य झाली आहेत. विभक्त होण्याचा वाईट परिणाम केवळ जोडप्यांवरच होत नाही, तर मुलांवरही होतो. अशा प्रसंगी आई-वडिलांनी मुलांनाही त्यांच्या भावनांशी समरस होऊन हाताळण्याची गरज आहे; अन्यथा ते तणाव व नैराश्याचे बळी ठरू शकतात. त्यांच्या भावना समजून घ्या. मुले समजूतदार असतील…

एक तरी बहीण हवी
बहीण म्हणजे जगातील प्रत्येकासाठी एक वरदायी असे नाते आहे. काहींना मोठ्या बहिणी तर काहींना लहान बहिणी असतात. बहीण आपल्या भावंडांवर सारखेच प्रेम करते. मोठ्या बहिणीचा आशीर्वाद आणि लहान बहिणीच्या शुभेच्छा बहुमोल असतात. आपली बहीण सख्खी, चुलत किंवा नात्यातील असू शकते. मोठ्या बहिणीला ‘ताई’, ‘दीदी’, ‘दी’…

मुलांना पोहण्यास पाठविताना
पालक मुलांच्या बाबतीत सतर्क असतात. मुलांना शिक्षणाबरोबर इतर आवश्यक कौशल्येही यायला हवीत यासाठी पालक सुट्टीत मुलांना विविध प्रशिक्षण वर्गाना पाठवितात. पोहण्याचे प्रशिक्षण हा याचाच एक भाग आहे. पोहण्यामुळे मुलांना उष्णतेपासून आराम मिळतो. त्यांच्या शारीरिक विकासातही मदत होते. पोहण्यामुळे मुलांच्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. पालकांनी मुलांना…

वृद्ध आई-वडिलांना सांभाळताना
वृद्धत्व हा जीवनाचा निर्विवाद भाग आहे. हे सत्य आहे की जसजसे वय वाढत जाते तसतशी शरीराची ताकद कमी होते. याचा परिणाम आई-वडिलांच्या स्वतःची काळजी घेण्याच्या क्षमतेवर होतो. त्याचा परिणाम अवलंबित्व वाढण्यातही होतो; वृद्ध पालकांना दैनंदिन कामांसाठी मुलांची मदत घ्यावी लागते. वृद्धापकाळ म्हणजे जेव्हा पालकांना त्यांच्या…

मैत्री ठेवावी जपून
आयुष्यात अनेक मित्र-मैत्रिणी असतात. त्यातील एक किंवा दोनच खास असतात. आपली खास मैत्री जपून ठेवणे आयुष्यात फार गरजेचे असते. मैत्रीला मोठे महत्त्व आहे. ती जपून ठेवली पाहिजे. एकमेकांच्या सहकार्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी मैत्री हवीच ! मैत्री जपून ठेवण्यासाठी मित्र किंवा मैत्रिणीस कधीतरी घरी बोलवा. किंवा…

मायलेकीचे नाते
आई आणि मुलीचे नाते जितके सुंदर असते, तितकेच ते गुंतागुंतीचे असते. मुली त्यांच्या आईच्या सर्वात जवळच्या असतात, मात्र तेवढाच स्वतःच्या आईशी सर्वात जास्त संघर्षही असतो. जेव्हा मुलगी किशोरवयीन होते तेव्हा हे नाते अधिक गुंतागुंतीचे होते. हा गुंता सोडवून हे नाते छान खेळकर करण्यासाठी आपल्या किशोरवयीन…

मुलांना स्वयंपाक कला शिकवा
स्वयंपाक ही एक कला आहे. याचे ज्ञान प्रत्येक व्यक्तीला असणे आवश्यक आहे. या कलेचे ज्ञान नसेल तर अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागून नुकसानच जास्त होईल. पालकांनी लहानपणापासूनच मुलांना छोट्या-छोट्या गोष्टी करायला शिकवल्या पाहिजेत. मुलांचे लाड करण्याच्या ओघात त्यांना काम कसे सांगावे, अशा विचाराने त्यांचा अगदीच…

मुलांचा स्क्रीन टाईम कमी करा
अलीकडे मुलांची विद्युत उपकरणांशी जवळीक वाढली आहे. कुटुंबात रमणे, नातेवाईकांशी वेळ घालविणे, संवाद साधणे या गोष्टी अभावाने दिसू लागल्या आहेत. स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही हे सर्व मुलांच्या आयुष्याचा एक भाग बनले आहेत. आपल्या दिवसातील अनेक तास मुले स्क्रीनकडे बघत घालवतात. मुले फोन आणि लॅपटॉप पाहण्यात बराच…

बाळाच्या रडण्याची कारणे ओळखा
जर आपली मुले वारंवार रडत असतील, तर नवीन आईंनी काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. आई होणे ही एक वेगळीच अनुभूती असते. लहान मुलाच्या आवाजाने आईचे आयुष्य उजळून निघते. जेव्हा तेच मूल रडते तेव्हा आईलाही काळजी वाटू लागते. लहान मुले रडूनच आपल्या वेदना व्यक्त करतात. मूल…

मुलांना जबाबदार बनवा
लहान मुले निरागस असतात. लहानपणापासूनच मुलांना चांगली उदाहरणे देऊन जबाबदारी घेण्यास शिकवले तर ते मोठे होईपर्यंत निर्भय आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगू शकतील. पण अशा कोणत्या चुका होतात ज्यामुळे ते मूल सुधारू शकत नाही, याचा अभ्यास करावा. काही सोप्या युक्त्या अवलंबून आपण आपल्या मुलाला जबाबदार आणि…

नातेवाईकांकडे जाताना..
भारतीय विवाह एक किंवा दोन दिवसांत संपणारा सोहळा नसून अनेक दिवस चालणारा कार्यक्रम आहे. लग्नाआधी हळदी, मेहंदी आणि संगीत समारंभ होतात. त्यानंतर विवाह व गाठीभेटींचा-शुभेच्छांचा सोहळा होतो. या सर्व समारंभापूर्वी वर आणि वधूला नवीन कुटुंबाशी चांगले नाते निर्माण करायचे असते. एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. तसेच…

मुलांच्या खाण्याकडे लक्ष हवेच
आपले मूल जेवत नाही, ही बऱ्याचजणींची तक्रार असते. त्यासाठी आई आपल्या शैलीने वेगवेगळे प्रयत्न करतानाही दिसते; परंतु प्रत्येक वेळी मूल खाण्यात आवड दाखवत नसल्यामुळे आईला त्रास होतो. यासाठी आधी मुले का जेवत नाहीत, याचा अभ्यास करायला हवा. ती दिवसभरात काय खातात याकडे लक्ष द्यायला हवे….