पवई तलाव
पवई हा मुंबईतील एक कृत्रिम तलाव आहे. येथे पूर्वी झोपड्यांचा समूह असलेले पवई गाव अस्तित्वात होते. आता पवई हे नाव शहराचे व तलावाचे नाव दर्शविते. पवई तलाव ‘मिठी’ नदीवरील ‘विहार’ तलावाच्या खाली आहे. बांधकामावेळी तलावाचे क्षेत्रफळ सुमारे 520 एकर होते. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-बॉम्बे’ ही…
महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिर
महाराष्ट्रातील लोकप्रिय मंदिरांच्या यादीमध्ये महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिर हे एक पवित्र स्थळ आहे. थंड हवेच्या ठिकाणावरील हे मंदिर भाविकांसाठी एक छान अनुभूती आहे. येथे पर्यटकांची नेहमीच प्रचंड गर्दी असते. कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांच्या संगमावर बांधलेले हे प्राचीन मंदिर फारच सुंदर आहे….
श्रीवर्धन समुद्रकिनारा
श्रीवर्धन हे कोकणातील रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून तीर्थक्षेत्र म्हणून व समुद्रकिनारा लाभलेले निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीवर्धन या नावाविषयी कथा सांगितली जाते. गावातील लक्ष्मीनारायणाच्या मंदिरातील विष्णूच्या हातात एका विशिष्ट क्रमाने पद्म, चक्र, गदा व शंख ही आयुधे आहेत. म्हणूनच या विष्णूला ‘श्रीधर’…
विकटगड किल्ला
नेरळ रेल्वे स्टेशनपासून साधारण 13 किमी अंतरावर विकटगड किल्ला आहे. अतिशय जुना गड असून पावसाळ्यात हायकिंग करण्यासाठी इथे नेहमी लोक येतात. 2100 फूटावर असणारा हा गड नेहमीच सुंदर दिसतो. यालादेखील ऐतिहासिक ओळख असून इथे स्वामी समर्थांचे निवासस्थान होते आणि स्वामी समर्थ इथे ध्यानधारणा करायचे असं…
लिंगमळा धबधबा
गर्द झाडी, दाट धुकं आणि मस्त बरसणारा रिमझिम पाऊस या वातावरणाचा अनुभव घेत आपण सारं काही विसरुन जातो. पावसाळी पर्यटनाचा मुख्य भाग म्हणजे महाबळेश्वरचा प्रसिद्ध लिंगमळा धबधबा आणि लिंगमळा डोह. या काळात लिंगमळा धबधबा परिसराला भेट देणं ही पर्यटकांसाठी खास पर्वणीच असते. मुख्य लिंगमळा धबधबा,…
घृष्णेश्वर मंदिर
घृष्णेश्वर महादेवाचे मंदिर दौलताबादपासून 11 किलोमीटर अंतरावर छ. संभाजी महाराज नगर येथे आहे . हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात स्थित, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. भगवान शंकराला समर्पित असल्याने, हे मंदिर शिवपुराणात नमूद केलेल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे….
मोबोर किनारा
गोव्याचे उत्तर व दक्षिण असे दोन जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अनेक रमणीय सागरकिनारे आहेत. यापैकी दक्षिणेकडील किनारपट्टीवर ‘साळ’ नदीच्या काठावर ‘मोबोर’ हा 30 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. हा एक नयनरम्य आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. हा किनारा सदैव पर्यटकांनी गजबजलेला असतो. हा किनारा म्हणजे दक्षिण…
कोरलाई किल्ला
महाराष्ट्रात रायगडमध्ये पोर्तुगीज वसाहती वास्तुकला दाखविणारा कोरलाई किल्ला आहे. पोर्तुगीज या किल्यारावरुन कोरलाई ते बासीनपर्यंत पसरलेल्या त्यांच्या प्रांताचे रक्षण करू शकत होते. हा किल्ला 2,828 फूट लांब असून त्याची सरासरी रुंदी ४९ फूट आहे. किल्यालात अकरा दरवाजांनी प्रवेश केला जातो. किल्ल्यातील भाग तीन तटबंदीमध्ये…
तिलारी घाट
कोल्हापूर व सिंधुदुर्गास जोडणारा तिलारी घाट डोळ्यांना तृप्त करणारा आहे. मुसळधार पावसात अपघात टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या घाटातून अवजड वाहनांना बंदी घालण्यात येते. या भागात ‘तिलारी’ नदीवर बांधलेले तिलारी धरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात असून हा महाराष्ट्र आणि गोवा सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. तिलारी…
सुवर्णगणेश मंदिर
रायगड जिल्ह्यातील सुवर्णगणेश मंदिर भाविकांमध्ये कमालीचे लोकप्रिय आहे. अलिबागपासून साधारण ७५ किमी अंतरावर दिवेआगर येथे आहे. मुळातच दिवेआगर हे ठिकाण निसर्गरम्य व कुणालाही प्रेमात ओढेल इतके सुंदर आहे. सुवर्णगणेश मंदिराने हे सौंदर्य अधिकच खुलले आहे.या मंदिरामागील इतिहास रोमहर्षक आहे. या मंदिराजवळील नारळाच्या बागेत जमिनीखाली…