सोनुर्लीचे श्री देवी माऊली मंदिर
सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यात सोनुर्ली नावाचे एक गाव आहे. या गावची स्थानिक देवता श्री देवी माऊली फार प्रसिद्ध आहे. देवीच्या कृपाकटाक्षाने फार पूर्वीपासून आत्तापर्यंत लाखो लोक पावन झाले आहेत. या पवित्र स्थानाला ‘दक्षिण कोकणचे पंढरपूर’ असे म्हणतात. देवीचे तेजस्वी रुप मन हरखून नेणारे आहे. दरवर्षी होणारा…
विजयदुर्ग समुद्रकिनारा
‘विजयदुर्ग समुद्रकिनारा’ हा महाराष्ट्रातील सर्वात अप्रतिम नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा किनारा म्हणजे या जिल्ह्याचे वैभव आहे. फेसाळणारा अरबी समुद्र, समोरील आकर्षक सौंदर्य आणि अन्य प्रमुख स्थानांव्यतिरिक्त ‘विजयदुर्ग’ हे महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेले ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी…
राजदेहेर किल्ला
नाशिक जिल्हयात चाळीसगाव तालुक्याच्या सातमाळ डोंगररांगेत ‘राजदेहेर’ उर्फ़ ‘ढेरी’ हा किल्ला आहे. हा गड दुर्गम आहे. दोन डोंगरावर वसलेला हा किल्ला आहे. किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी डोंगरांमधील घळीतून जावे लागते. किल्ल्यावर चालून येणारा शत्रू मार्यागच्या टप्प्यात राहील, अशी या गडाची योजना आहे. या पुरातन किल्ल्यावर आजही…
उंबरपाडा गाव
‘उंबरपाडा’ हे नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात असलेले एक गाव आहे. नाशिक-पेठ रस्त्यावर ४० किलोमीटरवर ‘करंजाळे’ हे गाव लागते. या गावातून उजव्या हाताला ‘उंबरपाडा’ गावाकडे घेऊन जाणारा रस्ता आहे. या रस्त्याने पाच किलोमीटर पुढे गेल्यावर आदिवासी निवासी शाळा दिसते. या शाळेकडून काहीसे पुढे जावे म्हणजे उंबरपाडा…
रावणपूजक गाव
काही धार्मिक स्थळे अचंबित करणारी असतात. ती पाहण्यासाठी प्रत्येकाला आवर्जुन जावेसे वाटते. असेच एक स्थळ आहे. भारतातील एका राज्यात रामाची नाही, तर रावणाची पूजा केली जाते. ऐकताच वाटते की, हे राज्य दाक्षिणात्य असावे; परंतु तसे नसून ही पूजा आपल्या महाराष्ट्रातील गावात केली जाते. हे आश्चर्यजनक…
अंजुना समुद्रकिनारा
गोवा म्हटले की, डोळ्यासमोर येतो तो समुद्र आणि निसर्गरम्य बीच ! गोवा राज्य मुंबईच्या दक्षिणेस सुमारे ४०० किमी अंतरावर आहे, त्याचबरोबर भारतातील सर्वात लहान राज्यांपैकी एक आहे ! गोवा राज्य पूर्व, दक्षिण आणि पश्चिमेस अरबी समुद्राने व्यापलेले आहे. राज्याला १३१ किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली असून…
घोडबंदर किल्ला
घोडबंदर गाव, ठाणे, महाराष्ट्र, उल्हास नदीच्या दक्षिणेकडील टेकडीवर. ते पोर्तुगीजांनी बांधले, मराठा साम्राज्याच्या ताब्यात आले आणि ते ईस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा मुख्यालय बनले. या ठिकाणाला घोडबंदर असे म्हटले जाते कारण याच ठिकाणी पोर्तुगीज अरबांसोबत घोडे व्यापार करत असत. म्हणून घोडबंदर हे नाव घोडे (घोडे) आणि…
ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात ‘ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य’ आहे. हे अभयारण्य बुलढाणा शहरापासून २८ किमी. आणि खामगाव शहरापासून २० किमी अंतरावर आहे. येथून गंगा नदीची प्रमुख उपनदी ‘ज्ञानगंगा’ वाहते. हे अभयारण्य २०५ चौरस किलोमीटर परिसरात पसरले आहे. हे अभयारण्य महाराष्ट्राच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. या…
श्री नृसिंहवाडी
दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते, त्या नृसिंहसरस्वतींचे स्थान म्हणजे नृसिंहवाडी होय. कोल्हापूर जिल्ह्यात मिरजेपासून जवळ, कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर हे ठिकाण आहे. श्री नृसिंहसरस्वती यांचे येथे १२ वर्षे वास्तव्य होते. नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणारे हे क्षेत्र दत्तभक्तांमध्ये ‘दत्तप्रभूंची राजधानी’ म्हणून प्रसिद्ध आहे….
आरंबोल सागरकिनारा
‘आरंबोल’ हे उत्तर गोव्यातील ‘पेडणे’ या प्रशासकीय प्रदेशातील एक पारंपरिक मच्छिमार गाव आहे. हे गाव गोव्याची राजधानी पणजीच्या उत्तरेस 24.6 किमी अंतरावर आहे. या गावातील समुद्रकिनारा फार सुंदर आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पर्यटकांना तो आकर्षित करतो. गोव्यातील ‘आरंबोल’ समुद्रकिनारा देश-विदेशातील पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्धीस पावलेला आहे. गोव्याच्या…
न्हावीगड किल्ला
नाशिक जिल्ह्यातील बागलाण येथून दक्षिणोत्तर सह्याद्री पर्वतरांगेची सुरुवात होते. या सह्याद्रीच्या रांगेला ‘सेलबारी’ आणि ‘डोलबारी’ रांग असे म्हणतात. ‘सेलबारी’ रांगेवर ‘न्हावीगड’ हा किल्ला आहे. या किल्ल्याला ‘रतनगड’ असेदेखील म्हणतात. इसवी सन १४३१ मध्ये अहमदशहा बहमानी व गुजरातचा सुलतान यांच्या सैन्यात न्हावीगडाच्या पायथ्याशी मोठे युध्द झाले…
कारंजा-सोहोळ अभयारण्य
वाशीम जिल्ह्यात कारंजा-सोहोळ अभयारण्य हे एक लहानसे अभयारण्य आहे. हे काळविटांसाठी प्रसिद्ध आहे. काळविटांना राहण्यायोग्य जागा तयार करण्यासाठी आणि त्यातून काळविटांची संख्या वाढविण्यासाठी वन विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. वन विभाग या अभयारण्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नरत आहे. कारंजा-सोहोळ या अभयारण्यातज गवती माळरान आणि झुडुपी जंगल…
गणपतीपुळेतील श्री गणेश मंदिर
गणपतीपुळे हे कोकणातील एक प्रसिद्ध आणि जागृत क्षेत्र आहे. हे समुद्रकिनाऱ्यावरील श्री गणेश मंदिर पर्यटकांमध्ये सुपरिचित आहे. रत्नागिरी शहरापासून हे २५ किलोमीटर व मुंबईपासून सुमारे ३५० कि.मी. अंतरावर हे क्षेत्र आहे. गणपतीपुळ्याचे हे गणेशस्थान पेशवेकालीन अतिप्राचीनस्थान आहे. येथे पूर्वी केवड्याचे वन होते. त्याठिकाणी बाळंभटजी भिडे…
लाडघर समुद्रकिनारा
रत्नागिरीतील दापोलीमध्ये लाडघर हा एक रोमांचक असा समुद्रकिनारा आहे. हा किनारा दापोलीपासून आठ किमी अंतरावर आहे. येथे जलक्रीडा, शांतता अनुभवत मजा लुटता येते. ‘लाडघर’ समुद्रकिनाऱ्याचा उत्तरेकडील भाग खडकाळ आहे, येथील बहुतेक भागात बारीक वाळू आणि दक्षिणेकडील भागात खडबडीत वाळू आहे. लाडघरला भरपूर हॉटेल्स आहेत. त्रितारांकित…
मोरागड किल्ला
नाशिक जिल्ह्यातील ‘मोरागड’ आहे, जणू काही हा मुल्हेर किल्ल्याचा दुसरा बालेकिल्लाच आहे. किल्याल्चा गडमाथा म्हणजे एक पठारच आहे. पठारावर दोन ते तीन पाण्याची टाकी आहेत. गडमाथ्यावर चढताना दुसऱ्या दरवाजाजवळ एक गुहा आहे. दोन-तीन वाड्यांचे उद्ध्वस्त अवशेष दिसतात. येथे माथ्यावर एक सुंदर बांधीव तलाव आहे. याव्यतिरिक्त…
अनेर धरण अभयारण्य
महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अनेर धरण अभयारण्य आहे. अनेर धरण अभयारण्य नाशिक प्रशासकीय विभागात येते. अनेर नदीवर असलेल्या धरणाजवळ सुमारे ८३ चौ. कि. मी. क्षेत्रात हे वसलेले आहे. सातपुडा समृद्ध आणि दुर्मीळ अशा वनराईचे दर्शन या अभयारण्यात होते. पूर्णा, तापी नद्यांच्या या परिसरात मोठ्या…
पुण्यातील बालाजी मंदिर
दक्षिणेकडील तिरुमला, तिरुपती येथील प्रसिद्ध असलेले श्री बालाजी मंदिर प्रतिकृती पुण्यात आहे. नारायणपूरजवळ केतकवळे येथे हे मंदिर आहे. हे गाव पुरंदर किल्ल्याच्या परिसरात वसलेले असून निसर्गरम्य क्षेत्रात आहे. येथे जाणारा मार्ग हिरव्यागर्द शेतांतून जातो. नदीनाले आणि अनेक लहान-मोठ्या धबधब्यांचे यावेळी दर्शन होते. लोक याला ‘प्रति…
मोरजी समुद्रकिनारा
आकर्षक समुद्रकिनाऱ्यांमुळे गोव्याचे जगभरात नाव झाले आहे. एवढेच नाही, तर गोव्यातील काही किनारे विदेशातील काही देशांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. असाच उत्तर गोव्यातील मोरजी समुद्रकिनारा आहे, जो रशियामध्ये विशेष प्रसिद्ध आहे. रशियातील लाखो पर्यटक दरवर्षी येथे आवर्जून येतात. मोरजी किनारा हा उत्तर गोव्यातील शांत समुद्रकिनाऱ्यांपैकी एक…
मणिकपुंज किल्ला
डोंगरमाथ्यांवरील गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. सह्याद्री, सातपुडा, अजिंठा-सातमाळा अशा पर्वतरांगांमध्ये अनेक किल्ले आहेत, जे शेकडो वर्षे होऊनही इतिहासाची साक्ष देत आजही उभे आहेत. नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेस व औरंगाबाद जिल्ह्यास लागून असलेल्या अजिंठा-सातमाळा रांगेत ‘मणिकपूंज’ एक लहानसा प्राचीन किल्ला आहे. या गडावर देवीची मूर्ती असलेले…
नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य
नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य विलोभनीय आहे. पक्षी निरीक्षकांना मनासारखी दृश्ये टिपता यावीत, म्हणून वन विभागाने येथे खास निर्मिती केली आहे. या परिसरात पक्ष्यांना बसण्यासाठी लाकडी दगडी उंचवटे निर्माण केले आहेत. नांदूरमधमेश्वर हे ठिकाण नाशिक-निफाड रस्त्यावर आहे. सन १९८२ मध्ये ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ…
येडशी रामलिंग घाट
धाराशिव जिल्ह्यातील येडशी रामलिंग घाट अभयारण्य हे पर्यटकांसाठी एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. या अभयारण्याची स्थापना सन् १९९७ साली करण्यात आली. अवघ्या २२.३८ चौ.किमी. क्षेत्रफळावर वसलेल्या या अभयारण्यात काही मोजकेच पक्षी-प्राणी विपूल प्रमाणात आढळतात. यामध्ये लांडगा, हरीण, माकडे, मोर इत्यादींचा समावेश आहे. एका प्राचीन मंदिरामुळे…
पाळोळे किनारा
पाळोळे समुद्रकिनारा हा दक्षिण गोव्यातील एक गजबजलेला किनारा आहे. पांढऱ्या वाळूचा या किनाऱ्यावरुन चालणे आनंददायी आहे. हा किनारा विशेष्त: नाईटलाइफसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये ‘सायलेंट डिस्को’ समाविष्ट आहे. येथे अनेक पार्ट्यांचे आयोजन केले जाते. खजुरीची झाडे आणि रंगीबेरंगी लाकडी शॅकने नटलेला हा समुद्रकिनारा ‘कॅनाकोना’ बेटाच्या समोर…
सालोटा किल्ला
नाशिक जिल्ह्यात सह्याद्री पर्वतावरील ‘डोलबारी’ रांगेवर सालोटा हा गडकिल्ला आहे. गुजरात मधील डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग यांच्या सीमेवर हा किल्ला आहे. सालोटा किल्ला हा उंच व सरळसोट आहे. सालोट्यावर प्रवेश करतानाचे तीन दरवाजे आजही मजबूत आहेत. पहिल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजवीकडे पाण्याचे दोन…
मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य
महाराष्ट्रातील मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य केवळ पक्षी आणि वन्यजीव लोकसंख्येसाठीच नाही, तर नैसर्गिक पर्यावरणासाठीही लोकप्रिय आहे. चिंकारा, पट्टेदार हायना, भारतीय राखाडी लांडगा आणि कोल्हा, आदी प्राणी या अभयारण्यात पहायला मिळतात. पर्यटकांना त्यांची वाहने चालविण्यास तसेच अभयारण्याच्या आत फिरण्यास परवानगी आहे. येथे गेल्यास पर्यटकांना सुपे येथे अभयारण्याच्या…
पुण्यातील श्री नीरा नरसिंगपूर
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्यात श्री नीरा नरसिंगपूर हे एक गाव आहे. येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिरामागे भीमा आणि नीरा नद्यांचा संगम आहे. हे मंदिर पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील माढा, माळशिरस आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर या तीन तालुक्यांच्या सीमेवर आहे. हे मंदिर…