आसाममध्ये रेल्वे सेवा ठप्प
आसाम राज्यातील धेमाजी जिल्ह्यात पूरस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. मुसळधार पाऊस आणि नद्यांच्या पाणी पातळीत झालेल्या प्रचंड वाढीने या भागातील रेल्वे पूल खचला आहे. सिमेन नदीच्या वाढत्या प्रवाहाने रेल्वे पुलाच्या पिलरचे मोठे नुकसान केले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून ईशान्य फ्रंटियर रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील सर्व…