आपत्ती दलाच्या ताफ्यात स्वयंचलित बोटी
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूरस्थिती तसेच समुद्रकिनाऱ्यांवर मदतकार्य करणे अधिक सुलभ व्हावे आणि प्राणहानी टळावी यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आपत्तीच्या काळात पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवण्यासाठी जीवरक्षकांपेक्षा आधुनिक तंत्रज्ञान अधिक उपयुक्त ठरत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील पूरग्रस्त भागात तातडीने मदत…