अक्षय ऊर्जेमध्ये भारत देश अग्रेसर
भारताचा अक्षय ऊर्जेचा प्रवास ही जगातील सर्वात यशस्वी आणि उल्लेखनीय गाथा बनली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले आहे. नवी दिल्ली येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेने देशातील…