ठाण्यात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद
ठाणे शहरातील घोडबंदर परिसरात सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर गृहसंकुलांमधील पन्नासपेक्षा जास्त सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प म्हणजेच मलनिस्सारण केंद्र बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या निष्काळजीपणामुळे गृहसंकुलांमध्ये वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर पूर्णपणे थांबला असून, शुद्ध पाण्याच्या मागणीवर याचा प्रचंड ताण पडत…