कमळी – आनंदावर षड्यंत्राचं विरजण
मराठी टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी मालिका ‘कमळी’ सध्या एका अशा वळणावर येऊन ठेपली आहे, ज्याची कल्पना कोणत्याही चाहत्याने केली नव्हती. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची रसिक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, तो म्हणजे ऋषी आणि कमळीचा शुभविवाह आणि त्याआधीचा साखरपुडा सोहळा….