हवाई वाहतूक सुरक्षेबाबत नवे आदेश
अहमदाबाद येथे नुकताच घडलेल्या भीषण एअर इंडिया बोईंग ७८७ अपघातानंतर केंद्र सरकारने हवाई वाहतूक सुरक्षेबाबत कडक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. नागरिक उड्डाण मंत्रालयाने विशेष आदेश काढून देशभरातील सर्व प्रमुख विमान कंपन्यांना तांत्रिक तपासणी आणि सुरक्षा चाचण्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशानुसार विशेषतः बोईंग ७८७-८…