संयुक्त राष्ट्राचा भारतासंदर्भातील धक्कादायक अहवाल
संयुक्त राष्ट्रसंघाने भारतासंदर्भात नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये काही गंभीर बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. या अहवालामुळे केंद्र सरकारची चिंता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार विभागाने सादर केलेल्या या अहवालात, भारतामध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन, धार्मिक असहिष्णुता, समाजमाध्यमांवरील नियंत्रण, तसेच अल्पसंख्याकांवरील…