मेळघाट कुपोषण प्रकरण – कृती आराखडा सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश
अमरावती जिल्ह्यातील आदिवासीबहुल मेळघाट परिसरातील कुपोषणाच्या गंभीर समस्येवर मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा राज्य सरकारला धारेवर धरले आहे. न्यायालयाने सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून या प्रकरणाच्या पुढील सुनावणी दरम्यान न्यायालयाने सरकारला कृती आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच ही समस्या मोठी आणि…
दाओसमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात चौदा लाख कोटींची गुंतवणूक
स्वित्झर्लंडमधील दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने गुंतवणुकीच्या क्षेत्रात मोठी ऐतिहासिक भरारी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या परिषदेच्या पहिल्याच दिवशी राज्यासाठी तब्बल एक पूर्णांक चार लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. या माध्यमातून राज्यात भविष्यात एक पूर्णांक पाच…
मुदत संपली तरी कापूस खरेदी करणार – सरकारचा कापूस उत्पादकांना दिलासा
राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. कापूस खरेदीची अधिकृत मुदत संपली असली, तरी ज्या शेतकऱ्यांनी आधीच नोंदणी केली आहे, अशा सर्व शेतकऱ्यांचा कापूस शासकीय केंद्रांवर खरेदी केला जाणार आहे. पणन महासंघाने हा निर्णय घेतला असून, यामुळे कापूस घरात…
मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना मंजुरी
मुंबईतील झोपडपट्टीमुक्त शहराचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकारने रखडलेल्या योजना पूर्ण करण्याची जबाबदारी विविध सरकारी प्राधिकरणांवर सोपवली आहे. या धोरणांतर्गत म्हाडाने सादर केलेल्या कुर्ला, अंधेरी आणि चेंबूरमधील तीन महत्त्वाच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना एसआरए प्राधिकरणाने अधिकृत मंजुरी दिली आहे. यामुळे या भागातील शेकडो झोपडीधारकांच्या हक्काच्या घराचा…
रेशन कार्डांचा गैरवापर थांबवण्यासाठी राज्य सरकारचे मिशन सुधार अभियान
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळण्यासाठी राज्य सरकारने मिशन सुधार अभियान हाती घेतले आहे. अनेक ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही लोक अत्यल्प दरातील धान्य लाटत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या मोहिमेमुळे आता बोगस रेशन कार्डधारकांचे धाबे दणाणले असून, नियमांचे उल्लंघन…
नवीन बोगद्यामुळे पुणे – सातारा प्रवास होणार वेगवान आणि सुरक्षित
पुणे – सातारा महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. खंबाटकी घाटातील तीव्र वळणे आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने हाती घेतलेल्या खंबाटकी घाट नवीन बोगदा प्रकल्पाचे काम आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. या प्रकल्पामुळे पुणे ते सातारा हे…
बदलत्या हवामानाचा कोकणातील आंबा – काजू बागायतदारांना फटका
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट आणि बदलत्या हवामानामुळे शेतकरी, विशेषतः आंबा आणि काजू उत्पादक मोठ्या संकटात सापडले आहेत. हवामान बदलाचा थेट परिणाम कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या हापूस आंबा आणि काजू पिकावर होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे…
राज्य सरकारमुळे तरुणांचे परदेशात करिअर करण्याचे स्वप्न होणार साकार
महाराष्ट्रातील कौशल्यप्राप्त तरुणांना जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि त्यांची परदेशातील नोकरीची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी राज्य सरकारने महिमा या स्वतंत्र संस्थेच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे राज्यातील हजारो तरुणांचे परदेशात…
ऐतिहासिक वास्तूंच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारला खाजगी कंपन्यांची साथ
महाराष्ट्राचा वैभवशाली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सरकारी प्रयत्नांना आता आधुनिक तंत्रज्ञान आणि खासगी क्षेत्राची मोलाची साथ लाभत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून राज्यातील अनेक ऐतिहासिक वास्तूंचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. खासगी क्षेत्राला वारसा जतन…
मुंबई पोलिसांसाठी ऐतिहासिक निर्णय – घरांच्या प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई शहराची अहोरात्र सुरक्षा करणारे पोलीस दल आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत, मुंबई पोलिसांसाठी उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबई शहर आणि उपनगरात पोलीस…
सिकलसेल आजारग्रस्तांसाठी पुणे विद्यापीठाचे ठोस पाऊल
सध्या आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकांनी सिकलसेल या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. पुणे विद्यापीठाने सिकल आधार नावाचे कृत्रिम वुद्धिमत्तेवर आधारित एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म आणि मोबाईल ॲप विकसित केले…
कुंभमेळ्यापूर्वी शिर्डीतील विकासकामे पूर्ण करण्याचे निर्देश
नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आता वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर, शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सुरू असलेली सर्व विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. शिर्डी येथील साईबाबा मंदिर सभागृहात आयोजित…
महिलांच्या आरोग्यासाठी राज्य सरकारचे ऐतिहासिक पाऊल
महाराष्ट्रातील महिलांच्या आरोग्यासाठी राज्य शासनाने एक क्रांतिकारी आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये देशातील पहिले मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा केली…
नवी मुंबईत साकारले पहिले शहरी कृषी केंद्र
वाढते शहरीकरण आणि कमी होत चाललेली शेतजमीन या पार्श्वभूमीवर, शहरातच शेतीचे धडे गिरवण्यासाठी नवी मुंबईतील खारघर येथे पहिले शहरी कृषी केंद्र कार्यान्वित झाले आहे. यासाठी कोकण कृषी विकास प्रतिष्ठान आणि दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्यात नुकताच एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात…
नीमच ते नंदुरबार रेल्वे मार्गासाठी प्रकल्प अहवालास मंजुरी
भारतीय रेल्वेने देशातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागांचा कायापालट करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने नीमच–बांसवाडा–दाहोद–नंदुरबार या नवीन रेल्वे मार्गिकेसाठी ‘सविस्तर प्रकल्प अहवाल’ तयार करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. सुमारे तीनशे ऐंशी किलोमीटर अंतराचा हा प्रस्तावित रेल्वे मार्ग केवळ एक वाहतुकीचे…
राज्यात तापमानात चढ उतार – थंडी उष्णतेचा दुहेरी अनुभव
महाराष्ट्राच्या हवामानात सध्या कमालीचे आणि अनाकलनीय चढ-उतार पाहायला मिळत असून, संपूर्ण राज्यात विषम वातावरणाचे सावट पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत पहाटे कडाक्याची थंडी आणि दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही करणारी उष्णता असा दुहेरी अनुभव नागरिक एकाच वेळी घेत आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, दक्षिणेकडून…
महापालिका निवडणूक – मुंबईत मतदानाचा टक्का घटला
मुंबई महानगरपालिका निवडणुक 2026 साठी झालेल्या मतदानाची अधिकृत आकडेवारी प्रशासनाने प्रसिद्ध केली असून, यंदा मुंबईकरांचा मतदानातील सहभाग काहीसा रोडावल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मुंबईतील एकूण एक कोटी तीन लाख पात्र मतदारांपैकी साधारण बावन्न पूर्णांक पंच्याहत्तर टक्के नागरिकांनीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी 2017 मधील…
निवडणूक निकालानंतर मेट्रो नऊ मार्गिकेची सेवा सुरू
मुंबई महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीचा रणसंग्राम संपल्यानंतर आणि निकाल जाहीर होताच, मुंबईकरांना वाहतूक व्यवस्थेतील एक मोठी भेट मिळणार आहे. शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी मेट्रो मार्गिका क्रमांक नऊ प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली असून, निकालाच्या घोषणेनंतर लगेचच ही सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण…
मुंबईत आज महापालिका निवडणुकीची मतमोजणी – प्रशासन सज्ज
मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार, याचा अंतिम कौल आज स्पष्ट होणार आहे. गुरुवारी मुंबईतील दोनशे सत्तावन्न प्रभागांसाठी अत्यंत उत्साहात पार पडलेल्या मतदानानंतर आज, शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या भव्य प्रक्रियेसाठी राज्य निवडणूक आयोग आणि महापालिका प्रशासनाने शहराच्या विविध भागांत एकूण…
पीएम किसान पोर्टल महिनाभरापासून ठप्प – लाखो शेतकरी लाभापासून वंचित
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे अधिकृत पोर्टल गेल्या महिनाभरापासून तांत्रिक अडचणींमुळे बंद असल्याने हजारो शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहेत. विशेषतः पालघर जिल्ह्यातील आणि राज्यातील इतर भागांतील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून, सन्मान निधीचे हप्ते मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक प्रक्रिया रखडल्या आहेत. पंतप्रधान शेतकरी…
भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद – व्यावसायिकांना मोठा फटका
पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर जानेवारीपासून पुढील तीन महिन्यांसाठी भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने भीमाशंकरच्या सर्वांगीण विकासासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सतरा कोटी रुपयांचा भव्य विकास आराखडा मंजूर केला आहे. २०२७ मध्ये नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे…
राज्यात हवामान बदल – ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
राज्यात जानेवारीच्या ऐन थंडीच्या दिवसांत, दाटून आलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या अनेक भागांत किमान तापमानात वाढ झाली असून, पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. जानेवारी महिना हा रब्बी पिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. गव्हाला थंडीची, तर हरभऱ्याला…
उदगीरसाठी एकतीस कोटींचा विशेष निधी – पायाभूत सुविधांवर सरकारचा भर
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने एकतीस कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला असून, या निधीतून शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी विविध विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. उदगीर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे व्यापारी आणि शैक्षणिक केंद्र आहे. मंजूर झालेल्या एकतीस कोटींच्या निधीतील मोठा भाग…
नाशिकचा रिंग रोड चार राष्ट्रीय महामार्गांसोबत जोडणार
नाशिकच्या पायाभूत सुविधांना नवी दिशा देणाऱ्या नाशिक रिंग रोड प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, हा प्रकल्प केवळ नाशिकच्या अंतर्गत वाहतुकीसाठी नाही, तर दक्षिण भारताशी, विशेषतः तिरुपतीशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा…
मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी पोलीस – वाहतूक प्रशासन सज्ज
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी मुंबई पोलीस दलाने आज अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली आहे. या ऐतिहासिक निवडणुकीसाठी आज शहरात सुमारे अठ्ठावीस हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक ही देशातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मानली जाते. आज दिवसभर दहा…