राज्य शासनाकडून वारकऱ्यांसाठी टोलमाफीचा निर्णय
राज्य शासनाने पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वारीदरम्यान पंढरपूरकडे निघालेल्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशानुसार दिनांक 18 जून २०२५ ते 10 जुलै २०२५ या कालावधीत ही सवलत लागू राहणार आहे. या कालावधीत पालखी मार्गावरून…

इस्त्राईलमध्ये ड्रोन हल्ले अधिक तीव्र
इराण आणि इस्त्राईल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. इराणकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांमुळे इस्त्राईलने देखील प्रतिउत्तर दिलं आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांची लष्करी ताकद, संरक्षण खर्च आणि संसाधनांची तुलनात्मक झलक घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. इराणकडे पाचशे एक्कावन्न लढाऊ व हल्लेखोर विमाने असून एकशे…

पालखी सोहळ्यात गर्दी नियोजनासाठी आधुनिक यंत्रणा सज्ज
वारकऱ्यांच्या उंडारी उत्साहात निघणाऱ्या पालखी सोहळ्याच्या गर्दीवर यंदा विशेष नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने नवतंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. गर्दीचे अचूक विश्लेषण, नियंत्रण आणि योग्य नियोजनासाठी यंदा पालखी मार्गावर कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली कार्यरत ठेवण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातून संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या…

इस्रायलचा नैसर्गिक वायू प्रकल्पावर हल्ला
इस्रायलने इराणवर मोठ्या प्रमाणावर हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ला केला असून, हा हल्ला आतापर्यंतचा सर्वात तीव्र असल्याचे जागतिक माध्यमांनी म्हटले आहे. या कारवाईत इराणच्या लष्करी तळांवर आणि संशोधन केंद्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या हल्ल्यामुळे इराणमधील अनेक संरचना उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त असून, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर…

मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. सकाळपासूनच रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने अनेक भागांत पाणी साचले असून, वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दादर, सायन, कुर्ला, अंधेरी, मालाड, चेंबूर, घाटकोपर, कांदिवली अशा अनेक भागांमध्ये रस्ते जलमय झाले असून, वाहनांची चळवळ धीम्या गतीने होत आहे….

डिजिटल जनगणना राबवण्यासाठी सरकारची तयारी सुरू
देशातील आगामी जनगणनेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत जनगणना प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भातही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, नोंदणी महासंचालक, तसेच विविध संबंधित…

नवीन प्रभाग रचना रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नवीन प्रभाग रचनेविरोधात आता न्यायालयीन लढा सुरू झाला आहे. नवीन प्रभाग रचना अन्यायकारक व पक्षपाती असून ती रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात अधिकृत याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेद्वारे याचिकाकर्त्यांनी असा आरोप केला आहे की, प्रभागांचे…

इराण इस्त्रायल युद्ध लवकरच थांबणार
गेल्या काही आठवड्यांपासून मध्यपूर्वेतील इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरू असलेला तणाव आणि संघर्ष आता शमण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील मध्यस्थी, दबाव आणि परस्पर चर्चा यामुळे दोन्ही देशांमध्ये संवादाचे दरवाजे उघडले गेले असून, युद्धविरामाची शक्यता निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, रशिया, चीन…

मीरा भाईंदर मेट्रो मार्गिकेच्या कामाला वेग
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वाहतूक सुलभ करण्यासाठी सुरू असलेल्या दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो मार्गिका क्रमांक नऊ च्या कामात महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. एकूण दहा पूर्णांक सहा किलोमीटर लांबीच्या या मेट्रो प्रकल्पाचे पंच्याण्णव टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून, लवकरच प्रवाशांसाठी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. या…

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा मोठा निर्णय
अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या गंभीर अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने तातडीने पावले उचलली आहेत. यानुसार, देशातील सर्व बोईंग सातशे सत्याऐंशी ड्रीमलाइनर प्रकारातील प्रवासी विमाने तात्पुरती थांबविण्यात येणार असून, त्यांची सखोल तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. या निर्णयामुळे भारतातील विविध विमान कंपन्यांच्या सेवा…

हवामान विभागाकडून राज्याला अतिदक्षतेचा इशारा
राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवसांत अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या इशाऱ्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस ते अट्ठेचाळीस तासांत मुसळधार…

विमान अपघातानंतर एअर इंडियाचा मोठा निर्णय
नुकत्याच घडलेल्या विमान अपघातानंतर एअर इंडियाने आपल्या कार्यपद्धतीत मोठा बदल करत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत कंपनीने आपल्या संपूर्ण ताफ्यातील विमानांची तांत्रिक तपासणी, कर्मचारी प्रशिक्षण आणि आंतरशाखीय समन्वय यामध्ये सुधारणा करण्याचा निर्धार केला आहे. या निर्णयानुसार, सर्व विमानांच्या नियमित देखभाल…

एसटी महामंडळात एआय तंत्रज्ञानाच्या स्मार्ट ई-बसेस दाखल
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेतील प्रवास आता अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक होणार आहे. महामंडळाने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक स्मार्ट विद्युत बसगाड्या आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्यास सुरुवात केली आहे. या नव्या बसगाड्या पूर्णतः विजेवर चालणाऱ्या असून, त्यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहन व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक…

इस्रायलची इराणविरुद्ध कठोर कारवाई
इस्रायलने इराणविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाईमुळे मध्यपूर्वेत तणाव आणखी वाढला आहे. इस्रायलच्या हवाई दलाने इराणच्या सागरी व लष्करी तळांवर लक्ष्य साधत केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचे वृत्त आहे. इस्रायलने म्हटले आहे की, इराणकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ही कारवाई अनिवार्य होती. गेल्या काही आठवड्यांपासून…

महाराष्ट्रात कोरोनाचे नवीन रुग्ण वाढले
महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांमध्ये शंभरहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबई, पुणे आणि नवी मुंबई या महानगरांमध्ये आढळले असून, राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता शंभरच्या घरात पोहोचली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सहाशे पंधरा रुग्णांवर उपचार सुरू असून बहुतांश…

पाकिस्तानात अन्नसुरक्षेचा प्रश्न गंभीर
पाकिस्तानातील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेने नुकताच सादर केलेला अहवाल चिंतेची घंटा ठरतो आहे. या अहवालानुसार, पाकिस्तानातील सुमारे पंचेचाळीस टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली राहत आहे. विशेष म्हणजे यातील सोलाशे टक्क्यांहून अधिक लोक अतिशय गंभीर गरिबीच्या स्थितीत आहेत. या परिस्थितीमुळे देशात अन्नसुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे….

लाडकी बहीण योजनेमध्ये फसवणूक करणाऱ्यांवर होणार कारवाई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये फसवणूक करणाऱ्यांविरोधात सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. या योजनेचा लाभ अपात्र महिलांनी किंवा चुकीची माहिती देत घेतल्याचे समोर आल्यानंतर राज्य शासनाने त्वरित छाननी सुरू केली आहे. आयकर विभागाच्या डेटाचा उपयोग करून, शासकीय…

कृषी संकल्प अभियानाची आज गुजरातमध्ये सांगता होणार
गुजरातमधील बारडोलीमध्ये दिनांक १२ जून २०२५ रोजी ‘विकसित कृषि संकल्प अभियान’ प्रमुख समारोप सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा पंधरा दिवसांचा राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेला अभियान २९ मे ते १२ जून दरम्यान ओडिशा, जम्मू, हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातसह देशाच्या अनेक भागांत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला जाणार आहे. अंतिम दिवशी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण…

मुंबई पालिका निवडणूकांबाबत महत्वाचे आदेश
महाराष्ट्र राज्य सरकारने बुधवारी एकोणतीस महापालिका, ज्यात मुंबई महत्त्वपूर्ण आहे, यांच्या प्रभागरचनेचा मसुदा तयार करण्यासाठी आयुक्तांना आदेश दिला. या आदेशात नागरिकांच्या सूचनांचा समावेश करण्यास सांगितले आहे. हे सूप्रीम कोर्टच्या दिनांक ६ मे २०२५ च्या आदेशानंतर झाले, ज्यात निवडणुकीच्या प्रक्रिया, आरक्षण आणि मतदारयादी विभागणी त्वरित सुरू…

भारत चीन सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी द्विपक्षीय चर्चा
भारत आणि चीन यांच्यातील लडाख सीमावादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या चर्चेत सैन्य अधिकाऱ्यांसह परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. बैठकीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गस्त प्रणाली, तात्पुरती तैनाती, आणि पूर्वीचे परस्पर समजुतीचे नियम यावर सखोल चर्चा झाली. दोन्ही…

गणेशोत्सवापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टर ऑफ पारिस मधून गणपतीच्या मूर्ती बनविण्यास परवानगी दिली असून, परंतु त्यांचे नैसर्गिक जलाशयात विसर्जन करण्यावर बंदी कायम ठेवली आहे. मूर्तिच्या निर्मिती आणि विक्रीवर आता कोणतीही बंदी नाही, परंतु पूजा संपल्यानंतर नैसर्गिक जलाशयात विसर्जित करण्यासाठी न्यायालयाचे विशेष परवानगी आवश्यक आहे कोर्टने महाराष्ट्र सरकारला थोडा…

सरकारची नवीन अर्थव्यवस्था धोरणाची घोषणा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिनांक ६ जून २०२५ रोजी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेतला. रेपो दरात अर्ध्या टक्क्यांनी कपात करत तो साडे पाच टक्क्यांवर आणला आणि रोख राखीव प्रमाण एक टक्क्याने कमी करून तीन टक्क्यांवर आणण्यात आला. या निर्णयामुळे बँकिंग व्यवस्थेत सुमारे अडीज कोटींची…

दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी
मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावर जलद लोकल सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. अलीकडेच मुंब्रा–दिवा लोकल अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर, ठाणे मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून दिवा–सीएसएमटी दरम्यान जलद…

रशियाच्या आक्रमणानंतर युरोपमध्ये तणाव
रशियाने अलीकडे युक्रेनवर केलेल्या तीव्र आणि मोठ्या प्रमाणात हवाई व क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे युरोप खंडात पुन्हा एकदा सुरक्षा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या हल्ल्यांमध्ये कीव, खारकीव आणि ओडेसा येथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, नागरिकांचा मृत्यू आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली…

मुंबई लोकल रेल्वेचा मोठा निर्णय
मुंबईच्या लोकल रेल्वेत प्रवाशांचे जीव गमावण्याच्या वाढत्या घटनांमुळे रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे–मुंब्रा दरम्यान अलीकडेच घडलेल्या अपघातांनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपत्कालीन बैठक घेतली. या बैठकीत सर्व नॉन-एसी लोकल ट्रेनमध्ये ‘स्वयंचलित दरवाजे’ बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय जानेवारी २०२६ पर्यंत अंमलात येणार…