दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर
महाराष्ट्रात पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. येथे भाविकांची नेहमी गर्दी असते. हे मंदिर श्री दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी बांधले होते. स्थापनेपासून हे मंदिर गणपती उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करीत आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यात लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणपती…

केळशीचा किनारा
रत्नागिरीतील दापोलीपासून जवळ असणारा केळशीचा समुद्रकिनारा अप्रतिम आहे. सुट्टीचे दिवस मनमुराद व्यतीत करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. कोकणातील खऱ्या ग्रामीण जीवनाचा अनुभव घ्यायचा असेल, तर केळशी हे उत्तम ठिकाण आहे. केळशी समुद्रकिनारा २.५ किलोमीटर पसरलेला असून येथून सूर्यास्त पाहणे प्रेक्षणीय आहे. येथील ‘महालक्ष्मी मंदिर’ आणि…

कमळगड किल्ला
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कमळगड किल्ला आहे. शिवराज्याभिषेकाच्या आधी कमळगड स्वराज्यात सामील झाला. या गडाचे दुसरे नाव ‘भेळंजा’ असे आहे. एप्रिल १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. धोम धरणाच्या जलाशयाच्या मागील बाजूने असलेल्या डोंगररांगेवर हा किल्ला आहे. सर्वसाधारण किल्ल्यांवर असणारे तट-बुरूज असे कोणते अवशेष या…

रत्नागिरीतील मांडवी
महाराष्ट्रातील रत्नागिरी शहरात पश्चिमेला रत्नदुर्ग किल्ला असलेला ‘मांडवी’ हा रत्नागिरीतील सर्वात गजबजलेला समुद्रकिनारा आहे. ही किनारा विस्तीर्ण आणि सुंदर असून ‘राजिवंडा’ बंदरापर्यंत आहे. या किनाऱ्यावरील वाळू काळी आहे. त्यामुळे याला ‘काळा समुद्र’ देखील म्हणतात. येथे गेल्यावर रत्नदुर्ग किल्ला पाहू शकता. येथे सूर्यास्ताचे मनोहारी दर्शन होते….

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर
महाराष्ट्रातील कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर हे ‘अंबाबाई मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते. हे देवी स्थानिक लोक ‘अंबाबाई’ म्हणून हिचे पूजन करतात. भारतातील हे मंदिर हिंदू धर्मातील विविध पुराणांमध्ये सूचीबद्ध केलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून कोल्हापूर शहरात ‘पंचगंगा’ नदीच्या काठावर आहे. कोल्हापूरचे प्राचीन नाव पुराणात ‘अविमुक्तक्षेत्र’ असे…

नागाव समुद्रकिनारा
नागाव’ हे अलिबागजवळ एक सुंदर समुद्रकिनारा असलेले एक छोटेसे गाव आहे. महाराष्ट्रात रायगड जिल्यातील अलिबागमधील इतर समुद्रकिनाऱ्यांपेक्षा ‘नागाव’ येथील समुद्रकिनारा प्रामुख्याने वालुकामय आहे. नागाव हा पांढऱ्या आणि काळ्या वाळूच्या मऊ मिश्रणासह सपाट आणि विस्तीर्ण किनारा आहे. पाण्यात डुंबण्यासाठी हा सुरक्षित समुद्रकिनारा आहे. नागाव समुद्रकिनाऱ्याच्या सभोवतालचे…

जंगली जयगड किल्ला
सातारा जिल्यातील ‘पाटण’ तालुक्यात ‘जंगली जयगड’ला जाण्यासाठी पायथ्याचे गाव म्हणजे ‘नवजा’ आहे. येथे जाण्यासाठी कोयनानगर येथून सकाळी बस आहे. ‘नवजा’ हे ‘शिवसागर’ जलाशयाच्या काठावर वसलेले सुंदर आणि रमणीय असे गाव आहे. नवजा गावातून साधारणतः दीड ते दोन तासात पायी चालत गडावर जाणाऱ्या पायवाटेजवळ जाऊन पोहोचाल….

यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य
‘यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य’ हे महाराष्ट्रातील लहान अभयारण्यापैकी एक आहे. सांगली जिल्ह्यातील ‘वाळवा’ तालुक्यात ‘कृष्णा’ नदीच्या खोऱ्यात असलेले हे अभयारण्य सागरोबा डोंगरावर वसले आहे. सन १९८५ मध्ये या वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. धो.म. मोहिते या वनस्पती आणि वन्यजीवप्रेमीच्या ध्यासातून हे अभयारण्य साकारले आहे….

विरारचे जीवदानी मंदिर
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात विरार येथे ‘जीवदानी’ टेकडीवर ‘जीवदानी’ देवीचे प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे. इसवी सन १७ व्या शतकात या टेकडीवर ‘जीवधन’ नावाचा किल्ला होता. या तटबंदीच्या आत काही प्राचीन दिसणाऱ्या गुहा आणि पाण्याच्या टाक्या आहेत. हे मंदिर ‘वैतरणा’ नदीच्या काठावर आणि सातपुडा डोंगराळ भागात आहे….

वर्सोली समुद्रकिनारा
अलिबागमधील वर्सोली समुद्रकिनारा हे एक नयनरम्य ठिकाण आहे. हा किनारा निर्जन नाही; परंतु अपेक्षित असणारी शांतता प्रदान करतो. पांढरीशुभ्र वाळू आणि स्वच्छ पाणी हे येथील खास वैशिष्ट्य आहे. या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची संख्या कमी असते; परंतु शनिवार-रविवार हे 2 दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालवू इच्छिणाऱ्यांसाठी हे एक…

रोहिडा किल्ला
सातारा जिल्ह्यातील भोर तालुक्यात ‘रोहिडा’ किल्ला आहे. याला ‘विचित्रगड’ असेही म्हणतात. हा गड पाहण्यासाठी प्रथम संस्थानकालीन भोरला जावे लागते. येथून बसने ‘रोहिडा’ किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘बाजारवाडी’ गावात पोहोचता येते. गावात पोहोचल्याबरोबर पश्चिमेकडे पाहिले असता तटबंदी आणि बुरूजांनी नटलेला ‘रोहिडा’ दिसतो. या गडावर जाण्यासाठी सोपी चढण…

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान
महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात असलेले नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान हे मन उल्हासित करणारे एक ठिकाण आहे. येथे हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेला विस्तीर्ण जलाशय डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. या उद्यानातील प्रमुख आकर्षण म्हणजे विविध पक्ष्यांचे दर्शन होय. नवेगावबांधचा परिसर विशेषत्वाने डोंगराळ असून तेथील वनाचा एकूण विस्तार 133 चौरस किमी…

कोल्हापूरचा चिन्मय गणाधीश
पुणे-बंगळुरू महामार्गावर महाराष्ट्रात कोल्हापूरपासून 14 किलोमीटर अंतरावर ‘चिन्मय गणाधीश’ ही श्री गणेशाची संपूर्ण जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. सन 2001 मध्ये ही मूर्ती दर्शनासाठी खुली झाली. ‘चिन्मय संदीपन्य’ आश्रमात ही मूर्ती आहे. ही गणेशाची संपूर्ण जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. संपूर्ण रचनेत 24 फूट उंच…

सासवणे सागरकिनारा
महाराष्ट्राच्या अलिबाग तालुक्यातील सासवणे या छोट्याशा गावात ‘सासवणे समुद्रकिनारा’ आहे. हा किनारा रायगड जिल्ह्यामध्ये येतो. येथे पर्यटकांची फारशी वर्दळ नसते; मात्र तो निर्जनही नाही. आरामशीर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हा मस्त शांत किनारा आहे. अलिबाग शहरापासून सुमारे 20 किमी अंतरावर हा किनारा आहे. ‘करमरकर शिल्प संग्रहालय’…

बितनगड किल्ला
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात बितनगड किल्ला विसावलेला आहे. या किल्ल्यास ‘बितंगा’, ‘बिताका’ या नावांनीही ओळखतात. या गडावर जायचे असेल तर प्रथम ‘घोटी’ गावात जायला हवे. इथून भंडारदरा रस्त्यावर ‘टाकेद’ गावाला जाण्यासाठी एक फाटा आहे. या फाट्यावरून पुढे गेल्यावर ‘बितनवाडी’ हे गाव मिळते. बितनवाडी गाव बितनगडाच्या पायथ्याशी…

भंडारदरा धरण
भंडारदरा हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे. येथील ‘प्रवरा’ नदीवर सन 1910 मध्ये बांधलेले ‘विल्सन धरण’ हे सर्वात मोठे मातीचे धरण आहे. या धरणाला ‘भंडारदरा धरण’ म्हणूनही ओळखले जाते. हे धरण त्या काळातील अभियांत्रिकीच्या उत्कृष्टतेबद्दल माहिती देते. या धरणाच्या पायथ्याशी असलेली घनदाट हिरवळ…
म्हाळसाकोरे मंदिरे
नाशिकमधील ‘म्हाळसाकोरे’ गाव मंदिरांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथील हेमाडपंती मंदिरे दुर्मिळ आहेत. ‘म्हाळसाकोरे’ला जायचे झाल्यास नाशिकहून सायखेडामार्गे जाता येते. हे अंतर साधारण ३०-३५ किलोमीटर आहे. नांदूरमध्यमेश्वर येथून हे अंतर अवघे ४-५ किलोमीटर आहे. गावात गेल्यावर डाव्या बाजूला ‘म्हाळसा’ देवीचे मंदिर लागते. ‘म्हाळसाकोरे’ निफाड तालुक्यात आहे….

वेळणेश्वर समुद्रकिनारा
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात ‘वेळणेश्वर’ गावाजवळ ‘शास्त्री’ नदीच्या उत्तरेला वेळणेश्वर समुद्रकिनारा आहे. नारळाच्या झाडांनी वेढलेला हा किनारा फार सुंदर आहे. खडकाळ समुद्र आणि स्वच्छ वातावरणासाठी तो लोकप्रिय आहे. पोहणे, सूर्यस्नान आणि मनमुरादपणे समुद्रकिनाऱ्यावरचे फिरणे यासाठीच पर्यटक या किनाऱ्याला पसंती देतात. या समुद्रकिनाऱ्यावर तयार झालेली ‘ब्राह्मण घळ’…

अर्नाळा किल्ला
‘अर्नाळा’ किल्ला हा अर्नाळा बेटावर असलेला एक सागरी किल्ला आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात विरार-पश्चिम भागातील ‘अर्नाळा’ या लहानशा शहराच्या किनाऱ्यावर तो वसलेला आहे. हा किल्ला इसवी सन १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधला होता. इसवी सन १८ व्या शतकात मराठा साम्राज्याने तो ताब्यात घेतला. हा किल्ला…

नेहरू तारांगण
मुंबईतील नेहरू तारांगण हे वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय शिक्षणासाठी असलेले एक प्रमुख ठिकाण आहे. नेहरू तारांगण मनोरंजनासोबतच विविध व्याख्याने, कार्यक्रम आणि प्रख्यात अवकाश संशोधकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहे. येथे मुलांना प्रत्यक्ष तारे–ग्रह कशा पद्धतीने अंतराळात विहार करतात, हे पाहता येते….

सिद्धनाथ मंदिर खरसुंडी
सिद्धनाथ हा शंकर देवांचा अवतार मानला जातो. सिद्धनाथ हा आटपाडी आणि लगतच्या प्रदेशांचा संरक्षक देव आहे व महाराष्ट्रातील अनेक प्रादेशिक क्षेत्रपाल देवांपैकी एक आहे. सिद्धनाथांचे ऐतिहासिक मंदिर, 450 वर्षांपूर्वी बांधलेले मोठे मंदिर आहे. या मंदिरातील शंकराचा पुनर्जन्म आहे ज्याला नाथबाबा असे म्हणतात. या देवाला दोन…

आंजर्ले सागरकिनारा
महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ अप्रतिम असा ‘आंजर्ले’ सागरकिनारा आहे. आपली सुट्टी कोकणात आपल्या प्रिय व्यक्तींसोबत घालवायची असेल तर ‘आंजर्ले’ समुद्रकिनाऱ्याची निवड करायला काहीच हरकत नाही. या किनाऱ्यावर काळ्या आणि पांढऱ्या वाळूचे एकत्रीकरण दिसते. आंजर्लेतील प्रमुख आकर्षण म्हणजे ‘काड्यावरचा गणपती मंदिर’ हे आहे. हे मंदिर गणेशमूर्ती…

मांजरसुभा किल्ला
अहमदनगर जिल्ह्यात ‘मांजरसुंभा’ हा किल्ला आहे. पुण्याहून हा किल्ला १४२ कि.मी. इतक्या अंतरावर आहे. ‘वांबोरी’ घाटातील पायथ्याशी श्री सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. येथे दर्शन घेऊन पुढे मार्गक्रमण सुरु झाल्यावर ‘मांजरसुभा’ गाव मिळते. ‘मांजरसुभा’ गावातून डोंगराकडे जाणाऱ्या मार्गावर किल्ल्याकडे जाणारा सिमेंटचा रस्ता लागतो. पुढे शनीमारुतीचे मंदिर आहे….

सोनावळेतील गणेश लेणी
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात ‘सोनावळे’ गावाजवळ प्राचीन गणेश लेणी अथवा ‘गणेश गडद’ या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गुहा आहेत. सोनावळे गावापासून साडे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरात ही लेणी आहेत. वाटेत घनदाट जंगल असून ते जैवविविधतेने समृद्ध आहे. इसवी सन १८७० मध्ये भगवानलाल इंद्रजी यांनी या लेण्यांची…

दुर्गादेवी मंदिर गुहागर
श्री दुर्गादेवी मंदिर, गुहागर हे महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर या तालुक्याच्या ठिकाणी असलेले एक प्राचीन मंदिर आहे. कोकण प्रांतातील अनेक ब्राह्मण कुटुंबांची ती कुलदेवता मानली जाते. हे मंदिर गुहागर गावाच्या वरच्या बाजूला आहे. मंदिर जवळच्या भागात भक्त निवासासाठी येतात. या मंदिराच्या आजूबाजूला हिरवळ आहे….