अनेर धरण अभयारण्य
महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अनेर धरण अभयारण्य आहे. अनेर धरण अभयारण्य नाशिक प्रशासकीय विभागात येते. अनेर नदीवर असलेल्या धरणाजवळ सुमारे ८३ चौ. कि. मी. क्षेत्रात हे वसलेले आहे. सातपुडा समृद्ध आणि दुर्मीळ अशा वनराईचे दर्शन या अभयारण्यात होते. पूर्णा, तापी नद्यांच्या या परिसरात मोठ्या…

पुण्यातील बालाजी मंदिर
दक्षिणेकडील तिरुमला, तिरुपती येथील प्रसिद्ध असलेले श्री बालाजी मंदिर प्रतिकृती पुण्यात आहे. नारायणपूरजवळ केतकवळे येथे हे मंदिर आहे. हे गाव पुरंदर किल्ल्याच्या परिसरात वसलेले असून निसर्गरम्य क्षेत्रात आहे. येथे जाणारा मार्ग हिरव्यागर्द शेतांतून जातो. नदीनाले आणि अनेक लहान-मोठ्या धबधब्यांचे यावेळी दर्शन होते. लोक याला ‘प्रति…

मोरजी समुद्रकिनारा
आकर्षक समुद्रकिनाऱ्यांमुळे गोव्याचे जगभरात नाव झाले आहे. एवढेच नाही, तर गोव्यातील काही किनारे विदेशातील काही देशांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. असाच उत्तर गोव्यातील मोरजी समुद्रकिनारा आहे, जो रशियामध्ये विशेष प्रसिद्ध आहे. रशियातील लाखो पर्यटक दरवर्षी येथे आवर्जून येतात. मोरजी किनारा हा उत्तर गोव्यातील शांत समुद्रकिनाऱ्यांपैकी एक…

मणिकपुंज किल्ला
डोंगरमाथ्यांवरील गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. सह्याद्री, सातपुडा, अजिंठा-सातमाळा अशा पर्वतरांगांमध्ये अनेक किल्ले आहेत, जे शेकडो वर्षे होऊनही इतिहासाची साक्ष देत आजही उभे आहेत. नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेस व औरंगाबाद जिल्ह्यास लागून असलेल्या अजिंठा-सातमाळा रांगेत ‘मणिकपूंज’ एक लहानसा प्राचीन किल्ला आहे. या गडावर देवीची मूर्ती असलेले…

नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य
नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य विलोभनीय आहे. पक्षी निरीक्षकांना मनासारखी दृश्ये टिपता यावीत, म्हणून वन विभागाने येथे खास निर्मिती केली आहे. या परिसरात पक्ष्यांना बसण्यासाठी लाकडी दगडी उंचवटे निर्माण केले आहेत. नांदूरमधमेश्वर हे ठिकाण नाशिक-निफाड रस्त्यावर आहे. सन १९८२ मध्ये ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ…

येडशी रामलिंग घाट
धाराशिव जिल्ह्यातील येडशी रामलिंग घाट अभयारण्य हे पर्यटकांसाठी एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. या अभयारण्याची स्थापना सन् १९९७ साली करण्यात आली. अवघ्या २२.३८ चौ.किमी. क्षेत्रफळावर वसलेल्या या अभयारण्यात काही मोजकेच पक्षी-प्राणी विपूल प्रमाणात आढळतात. यामध्ये लांडगा, हरीण, माकडे, मोर इत्यादींचा समावेश आहे. एका प्राचीन मंदिरामुळे…

पाळोळे किनारा
पाळोळे समुद्रकिनारा हा दक्षिण गोव्यातील एक गजबजलेला किनारा आहे. पांढऱ्या वाळूचा या किनाऱ्यावरुन चालणे आनंददायी आहे. हा किनारा विशेष्त: नाईटलाइफसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये ‘सायलेंट डिस्को’ समाविष्ट आहे. येथे अनेक पार्ट्यांचे आयोजन केले जाते. खजुरीची झाडे आणि रंगीबेरंगी लाकडी शॅकने नटलेला हा समुद्रकिनारा ‘कॅनाकोना’ बेटाच्या समोर…

सालोटा किल्ला
नाशिक जिल्ह्यात सह्याद्री पर्वतावरील ‘डोलबारी’ रांगेवर सालोटा हा गडकिल्ला आहे. गुजरात मधील डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग यांच्या सीमेवर हा किल्ला आहे. सालोटा किल्ला हा उंच व सरळसोट आहे. सालोट्यावर प्रवेश करतानाचे तीन दरवाजे आजही मजबूत आहेत. पहिल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजवीकडे पाण्याचे दोन…

मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य
महाराष्ट्रातील मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य केवळ पक्षी आणि वन्यजीव लोकसंख्येसाठीच नाही, तर नैसर्गिक पर्यावरणासाठीही लोकप्रिय आहे. चिंकारा, पट्टेदार हायना, भारतीय राखाडी लांडगा आणि कोल्हा, आदी प्राणी या अभयारण्यात पहायला मिळतात. पर्यटकांना त्यांची वाहने चालविण्यास तसेच अभयारण्याच्या आत फिरण्यास परवानगी आहे. येथे गेल्यास पर्यटकांना सुपे येथे अभयारण्याच्या…

पुण्यातील श्री नीरा नरसिंगपूर
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्यात श्री नीरा नरसिंगपूर हे एक गाव आहे. येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिरामागे भीमा आणि नीरा नद्यांचा संगम आहे. हे मंदिर पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील माढा, माळशिरस आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर या तीन तालुक्यांच्या सीमेवर आहे. हे मंदिर…

हरमल समुद्रकिनारा
हरमल समुद्रकिनारा हा उत्तर गोव्यातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. सुट्टीच्या दिवशी या किनाऱ्यांवर वर्दळ असते. समुद्रकिनाऱ्यावर एक वेगळे शांत वातावरण आहे. हा गोव्यातील एके काळी लोकप्रिय ‘हिप्पी’ किनारा होता. हरमल हा सफेदशुभ्र असा वाळूचा समुद्रकिनारा आहे. येथे खडकदेखील आहेत, हा गोव्यातील सर्वात सुंदर किनारा…

बल्लाळ गड
महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवर बल्लाळगड हा एक डोंगरी किल्ला आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात मुंबई – अहमदाबाद महामार्गानजीक हा किल्ला आहे. हा किल्ला पायथ्यापासून ५०० मीटर उंचीवर आहे. या भागात असणाऱ्या सेगवा, असावा, अशेरीगड या इतर किल्ल्यांच्या मानाने बल्लाळगडाची उंची पायथ्याच्या काजळी गावापासून कमी असल्याने…

शनिवारवाडा
पुण्यातील पेशव्यांचा शनिवारवाडा आजही दिमाखात असून लोकप्रिय आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात ही वास्तू असून हे पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण होते. पहिले बाजीराव पेशवे यांनी १० जानेवारी, १७३० साली या वास्तुची पायाभरणी केली. सन् १७५८ मध्ये या वाड्यात सुमारे १०० लोक राहत होते. नोव्हेंबर १८१७ मध्ये शनिवारवाडा…

पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिर
पुण्यातील अनेक धार्मिक वास्तू प्राचीन असून प्रेक्षणीय आहेत. त्या पाहण्यासाठी येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. असेच एक टेकडीवर विसावलेले चतु:श्रृंगी देवीचे मंदिर आहे. पुणे शहरातील श्री चतु:श्रृंगी देवी ही पार्वतीचा अवतार असलेल्या श्री दुर्गादेवीचे रुप मानले जाते. हे मंदिर पुण्यातील सेनापती बापट मार्गावर आहे. चतु:श्रृंगी…

उनभाट सागरकिनारा
उनभाट सागरकिनारा हा कोकणातील एक लहानसा समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारा हिरवेगर्द डोंगर आणि स्वच्छ निळ्या पाण्याने वेढलेला आहे. येथे पर्यटकांची गर्दी किंवा गोंगाट नसतो. उनभाट किनारा हा पोहण्यासाठी, सूर्यस्नान करण्यासाठी आणि आराम करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. जवळच काही लहान रेस्टॉरंट्स आणि कॅफे देखील आहेत. जर…

तारापूरचा किल्ला
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर तालुक्यात तारापूर हा एक नयनरम्य ऐतिहासिक किल्ला आहे. आता किल्ल्यावर अवशेष शिल्लक आहेत. परंतु येथून आजूबाजूचा परिसर फार मनमोहक दिसतो. या किल्यायाचे मुंबईपासूनचे अंतर सुमारे १०० किलोमीटर आहे. हा किल्ला सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी बांधला होता. पोर्तुगीजांच्या काळात हा किल्ला ‘सॅंटो एस्टेव्होचा…

सुधागड अभयारण्य
पुण्यापासून साधारण 135 कि.मी अंतरावर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सुधागड अभयारण्य वसलेले आहे. येथे असलेल्या सुधागड या गडावरुन हे नाव देण्यात आले आहे. गडाच्या सभोवतालचे 76.88 चौ.कि.मी. क्षेत्र सन 2014 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. सुधागडच्या या परिसरात दाट वनश्री आहे. सुधागड परिसरात हजारो वर्षांपूर्वीची ठाणाळे…

पंढरपुरजवळील विष्णूपद मंदिर
पंढरपूरपासून जवळच असलेल्या गोपाळपूरजवळ चंद्रभागेच्या पात्रात एक पुरातन मंदिर आहे. या मंदिरास ‘विष्णूपद’ म्हणून ओळखले जाते. युगानुयुगे कर कटेवर ठेऊन विटेवर उभा असलेला विठूराया दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात चंद्रभागेतील या विष्णूपद मंदिरात विश्रांतीसाठी वास्तव्यास असतो. यावेळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. गोपाळपूर जवळील नदीपात्रात ‘पुष्पावती’…

आश्वे समुद्रकिनारा
आश्वे समुद्रकिनारा हा उत्तर गोव्यातील एक उत्तम पर्यटनस्थळ आहे. राजधानी पणजीच्या उत्तरेला असलेला हा समुद्रकिनारा नारळाच्या झाडांनी वेढलेला आहे. उत्तर गोव्यातील आश्वे समुद्रकिनारा ‘शापोरा’ नदीच्या उत्तरेकडील किनाऱ्यापासून तेरेखोल नदीजवळील केरी समुद्रकिनाऱ्यापर्यंत पसरलेला आहे. हा समुद्रकिनारा राजधानी पणजीपासून सुमारे 30 किमी अंतरावर आहे. उत्तर गोव्यातील सर्वात…

हरगड किल्ला
नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर गावात गेल्यावर हरगड दिसतो. मुल्हेर गावातून तीन किल्ले दिसतात. समोर मुल्हेर, डावीकडे मोरागड आणि उजवीकडे हरगड किल्ला दिसतो. हरगडाचा माथा प्रशस्त आहे. गडावर प्रवेश करताना लागणाऱ्या सगळ्या दरवाजांची आता पडझड झालेली आहे. दरवाजा असल्याच्या खुणा तेवढ्या तेथे अस्विाावा त आहेत. शेवटच्या दरवाजाने…

साताऱ्यातील ठोसेघर धबधबा
पावसाच्या रिमझिम सरी बरसू लागल्यावर डोंगरांच्या उंच कपारीतून जमिनीच्या दिशेने झेपावणारे सफेदशुभ्र धबधबे दिसतात. अर्थातच, धबधब्यांचे आकर्षण प्रत्येकाला असते. धबधब्यांखाली मनमुराद आंघोळ करण्याचा आनंद पर्यटक घेत असतात. महाराष्ट्रात असे अनेक धबधबे आहेत, जे माणसांची गर्दी खेचून आणतात. पावसाळी पर्यटन हंगामात या धबधब्यांवर गर्दी होते. कास…

कोल्हापुरचा कणेरी मठ
देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीचे वास्तव्य असलेले करवीरनगरी अर्थात कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक देखणे पर्यटनस्थळ आहे. हे शहर पंचगंगा नदीच्या काठावर असून भोवताली सह्याद्री पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. जवळपास सर्वच क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्याचा नावलौकिंक आहे. या कोल्हापूर शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर ‘कणेरी’ हे…

चिंचणी सागरकिनारा
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये गजबजलेल्या जीवनापासून शांतता प्रदान करणारा नयनरम्य असा चिंचणी सागरकिनारा आहे. तारापूर तालुक्यातील हा समुद्रकिनारा सोनेरी वाळू आणि स्वच्छ निळ्याशार पाण्यासाठी ओळखला जातो. हा समुद्रकिनारा हिरवाईने वेढलेला आहे. येथे आभाळास भिडू पाहणारी नारळाची झाडे आहेत. चिंचणी किनारा हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.हा किनारा…

कलावंतीण दुर्ग किल्ला
महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील प्रबळगड किल्ल्याजवळ ‘कलावंतीण’ हा डोंगरमाथ्यावर बांधलेला टेहळणी गड आहे. समुद्रसपाटीपासून ६८६ मीटर उंचीवर हा गड असून वर चढण्यासाठी १६००० पायऱ्या आहेत. गडाच्या पायथ्याशी चढण असून पुढे पठारासारखा मोकळा भाग असून त्याला ‘प्रबळमाची’ असे म्हणतात. या माचीवर काही आदिवासी आणि ठाकर बांधवांची वस्ती…

जांभूळ बेट
कोणतीही नदी तसेच समुद्रातील बेटे मुळातच नितांतसुंदर असतात. दूरवरुन निळ्याशार पाण्यात पाहताना ही बेटे जणू काही छानपैकी विहार करीत असलेली भासतात. देशभरातील अशी काही बेटे आहेत, जी पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून जातात. असेच महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात फार सुंदर बेट आहे. हे बेट ‘जांभूळ बेट’ या नावाने…