बिष्टा किल्ला
नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात बिष्टा, कर्हा , दुंधा, अजमेरसारखे किल्ले आहेत. सटाणा तालुक्यातील दुंधेश्वर डोंगररांगेवर हे किल्ले आहेत. या किल्ल्याचा वापर चौकीचा किल्ला म्हणून जात होता. ‘बिष्टा’ किल्ला ‘बिजोट्याचा किल्ला’ या नावानेही ओळखला जातो. हा किल्ला ‘कोटबेल’ गावापासून जवळ आहे. ‘कोडबेल’ हे गाव ‘बिष्टा’ किल्ल्याच्या…

कपिलधार धबधबा
बीड जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांपैकी श्री क्षेत्र कपिलधार हे एक मनोहर ठिकाण आहे. बीड शहराच्या दक्षिणेला १९ किमी. अंतरावर मांजरसुभा हे गाव आहे. बीड, अहमदनगर उस्मानाबाद व अंबेजोगाईस जाणारे रस्ते याठिकाणी एकत्र येतात. येथे टेकड्यांच्या परिसरात ‘कपिलधार’ नावाचा धबधबा आहे. कपिलधार येथे मन्मथस्वामी यांची संजीवन समाधी…

आनंदी स्वामी मंदिर
जुन्या जालन्यात आनंदी स्वामी मंदिर हे एक आकर्षक मंदिर आहे. येथे संत आनंदी स्वामींनी समाधी घेतली. हे मंदिर दर्शनासाठी सकाळी सहा पासून रात्री नऊ वाजेपर्यंत खुले असते. आषाढी एकादशीला येथे मोठी जत्रा भरते. येथे जाण्यासाठी मात्र नियोजन करावे लागते. मराठा सरदार महादजी शिंदे यांनी हे…

माजोर्डा समुद्रकिनारा
माजोर्डा समुद्रकिनारा हा दक्षिण गोव्यातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. येथे मऊ सोनेरी वाळू आहे. आनंदाने डोलणारी नारळाची झाडे आणि वारे या किनाऱ्याच्या प्रेमात पाडतात. येथे वॉटर स्कीइंग, डॉल्फिन स्पॉटिंग, बनाना राईड, पॅरासेलिंगचा आनंद घेऊ शकता. माजोर्डा किनाऱ्यावर वाजवी किमतीत सेवा देणारी काही शॅक आहेत. काही लक्झरी हॉटेल्स…

नंदगिरी किल्ला
नांदेड जिल्ह्यात आज फक्त अवशेष शिल्लक असणारा नंदगिरी किल्ला होता. गोदावरी नदीच्या काठी हा किल्ला होता. उर्वरीत किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. नंदगिरी किल्ला नांदेड शहरातील अरब गल्लीत आहे. हे शहर रस्ते आणि रेल्वे मार्गाने देशाशी जोडलेले आहे. महाराष्ट्रातील सर्व महत्वाच्या शहरातून येथे एसटी तसेच…

जायकवाडी धरण
गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण पाहण्यासाठी अनेक पर्यटक आवर्जून जातात. हे धरण औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीवर आहे. मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आले आहे. हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून ओळखले जाते. पूर्ण क्षमतेने भरलेले धरण दोन वर्षांची शेतीच्या पाण्याची…

पाथरीचे साई मंदिर
शिरडीचे साई संस्थान देश-विदेशात लोकप्रिय आहे. साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविकांची उपस्थिती शिरडीत असते. साईबाबांच्या दानपेटीत भाविक मौल्यवान वस्तू दान करतात. यामागे साईबाबांची प्रचिती मिळत असल्याचे भाविकांकडून सांगण्यात येते. बाबांचा जन्म यावरुन भक्तमंडळींमध्ये अनेक सुरस कल्पना आहेत. मात्र, सन १९७० च्या दशकामध्ये एक संशोधन झाले….

रामदास स्वामी मंदिर
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात जांबसमर्थ येथे संत रामदास स्वामी यांचा जन्म झाला. रामदास स्वामींचे गाव पाहण्यासाठी भाविकांची पाऊले आपोआप इकडे वळतात. या गावात रामदास स्वामींचे मंदिर आहे. रामदास स्वामींच्या घरात राम मंदिर आहे. येथे दररोज भाविक मोठ्या संख्येने हजर असतात. शिवाय दरवर्षी रामनवमीस यात्रा भरते….

डोना पॉला समुद्रकिनारा
पणजीपासून फक्त 7 किमी अंतरावर ‘डोना पॉला’ समुद्रकिनारा आहे. ‘झुआरी’ आणि ‘मांडवी’ नद्यांचा मिलनबिंदू म्हणजे हा समुद्रकिनारा आहे. पर्यटकांना शांत क्षण घालवण्यासाठी हा किनारा अप्रतिम आहे. येथील चमकणारी वाळू, हिरवेगार पाम वृक्ष यामुळे येथील दृश्य मनमोहक असते. हा समुद्रकिनारा ‘लव्हर्स पॅराडाईज’ नावाने देखील लोकप्रिय आहे….

मनोहर-मनसंतोष गड
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘मनोहर-मनसंतोष गड’ हा एक सुंदर किल्ला आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी जे चार घाट आहेत, त्या सर्व घाटांवर किल्ले आहेत. यातील आंबोली घाटात मनोहर-मनसंतोष हा एक बलदंड किल्ला आहे. या गडावर जाण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेठशिवापूर आणि शिरशिंगेजवळून रस्ता आहे. यातील पेठशिवापुरास जाण्यासाठी सावंतवाडीहुन…

पवई तलाव
पवई हा मुंबईतील एक कृत्रिम तलाव आहे. येथे पूर्वी झोपड्यांचा समूह असलेले पवई गाव अस्तित्वात होते. आता पवई हे नाव शहराचे व तलावाचे नाव दर्शविते. पवई तलाव ‘मिठी’ नदीवरील ‘विहार’ तलावाच्या खाली आहे. बांधकामावेळी तलावाचे क्षेत्रफळ सुमारे 520 एकर होते. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-बॉम्बे’ ही…

महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिर
महाराष्ट्रातील लोकप्रिय मंदिरांच्या यादीमध्ये महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिर हे एक पवित्र स्थळ आहे. थंड हवेच्या ठिकाणावरील हे मंदिर भाविकांसाठी एक छान अनुभूती आहे. येथे पर्यटकांची नेहमीच प्रचंड गर्दी असते. कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांच्या संगमावर बांधलेले हे प्राचीन मंदिर फारच सुंदर आहे….

श्रीवर्धन समुद्रकिनारा
श्रीवर्धन हे कोकणातील रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून तीर्थक्षेत्र म्हणून व समुद्रकिनारा लाभलेले निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीवर्धन या नावाविषयी कथा सांगितली जाते. गावातील लक्ष्मीनारायणाच्या मंदिरातील विष्णूच्या हातात एका विशिष्ट क्रमाने पद्म, चक्र, गदा व शंख ही आयुधे आहेत. म्हणूनच या विष्णूला ‘श्रीधर’…

विकटगड किल्ला
नेरळ रेल्वे स्टेशनपासून साधारण 13 किमी अंतरावर विकटगड किल्ला आहे. अतिशय जुना गड असून पावसाळ्यात हायकिंग करण्यासाठी इथे नेहमी लोक येतात. 2100 फूटावर असणारा हा गड नेहमीच सुंदर दिसतो. यालादेखील ऐतिहासिक ओळख असून इथे स्वामी समर्थांचे निवासस्थान होते आणि स्वामी समर्थ इथे ध्यानधारणा करायचे असं…

लिंगमळा धबधबा
गर्द झाडी, दाट धुकं आणि मस्त बरसणारा रिमझिम पाऊस या वातावरणाचा अनुभव घेत आपण सारं काही विसरुन जातो. पावसाळी पर्यटनाचा मुख्य भाग म्हणजे महाबळेश्वरचा प्रसिद्ध लिंगमळा धबधबा आणि लिंगमळा डोह. या काळात लिंगमळा धबधबा परिसराला भेट देणं ही पर्यटकांसाठी खास पर्वणीच असते. मुख्य लिंगमळा धबधबा,…

घृष्णेश्वर मंदिर
घृष्णेश्वर महादेवाचे मंदिर दौलताबादपासून 11 किलोमीटर अंतरावर छ. संभाजी महाराज नगर येथे आहे . हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात स्थित, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. भगवान शंकराला समर्पित असल्याने, हे मंदिर शिवपुराणात नमूद केलेल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे….

मोबोर किनारा
गोव्याचे उत्तर व दक्षिण असे दोन जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अनेक रमणीय सागरकिनारे आहेत. यापैकी दक्षिणेकडील किनारपट्टीवर ‘साळ’ नदीच्या काठावर ‘मोबोर’ हा 30 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. हा एक नयनरम्य आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. हा किनारा सदैव पर्यटकांनी गजबजलेला असतो. हा किनारा म्हणजे दक्षिण…

कोरलाई किल्ला
महाराष्ट्रात रायगडमध्ये पोर्तुगीज वसाहती वास्तुकला दाखविणारा कोरलाई किल्ला आहे. पोर्तुगीज या किल्यारावरुन कोरलाई ते बासीनपर्यंत पसरलेल्या त्यांच्या प्रांताचे रक्षण करू शकत होते. हा किल्ला 2,828 फूट लांब असून त्याची सरासरी रुंदी ४९ फूट आहे. किल्यालात अकरा दरवाजांनी प्रवेश केला जातो. किल्ल्यातील भाग तीन तटबंदीमध्ये…

तिलारी घाट
कोल्हापूर व सिंधुदुर्गास जोडणारा तिलारी घाट डोळ्यांना तृप्त करणारा आहे. मुसळधार पावसात अपघात टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या घाटातून अवजड वाहनांना बंदी घालण्यात येते. या भागात ‘तिलारी’ नदीवर बांधलेले तिलारी धरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात असून हा महाराष्ट्र आणि गोवा सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. तिलारी…

सुवर्णगणेश मंदिर
रायगड जिल्ह्यातील सुवर्णगणेश मंदिर भाविकांमध्ये कमालीचे लोकप्रिय आहे. अलिबागपासून साधारण ७५ किमी अंतरावर दिवेआगर येथे आहे. मुळातच दिवेआगर हे ठिकाण निसर्गरम्य व कुणालाही प्रेमात ओढेल इतके सुंदर आहे. सुवर्णगणेश मंदिराने हे सौंदर्य अधिकच खुलले आहे.या मंदिरामागील इतिहास रोमहर्षक आहे. या मंदिराजवळील नारळाच्या बागेत जमिनीखाली…