बांगलादेशविरुद्ध केंद्र सरकारची कठोर कारवाई
भारत सरकारने बांगलादेशविरोधात अलीकडेच विविध पातळ्यांवर कारवाई केली आहे, ज्यामुळे द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या कारवायांमध्ये व्यापार निर्बंध, बेकायदेशीर स्थलांतरांविरोधातील कठोर पावले, आणि राजनैतिक मतभेदांचा समावेश आहे.आसाम सरकारने बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांविरोधात कठोर पावले उचलली आहेत. या अंतर्गत, ओळख पटलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांना भारत-बांगलादेश सीमेवरील…
आसाम अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस
आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटनांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे दोन्ही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. राज्यातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये सुमारे तीन लाख लोक पूरग्रस्त झाले आहेत. कछार जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख नागरिक…
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला
दिनांक 1 जून 2025 रोजी, युक्रेनने रशियाच्या आतल्या पाच लष्करी हवाई तळांवर एक अभूतपूर्व ड्रोन हल्ला केला, ज्याला “ऑपरेशन स्पायडरवेब” असे कोडनेम देण्यात आले होते. या कारवाईत युक्रेनच्या सुरक्षा सेवांनी एकशे सतरा ड्रोन वापरले, जे लाकडी घरांच्या छपराखाली ट्रकद्वारे रशियात लपवून ठेवले गेले होते. या…
रामदास स्वामी मंदिर
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात जांबसमर्थ येथे संत रामदास स्वामी यांचा जन्म झाला. रामदास स्वामींचे गाव पाहण्यासाठी भाविकांची पाऊले आपोआप इकडे वळतात. या गावात रामदास स्वामींचे मंदिर आहे. रामदास स्वामींच्या घरात राम मंदिर आहे. येथे दररोज भाविक मोठ्या संख्येने हजर असतात. शिवाय दरवर्षी रामनवमीस यात्रा भरते….
डोना पॉला समुद्रकिनारा
पणजीपासून फक्त 7 किमी अंतरावर ‘डोना पॉला’ समुद्रकिनारा आहे. ‘झुआरी’ आणि ‘मांडवी’ नद्यांचा मिलनबिंदू म्हणजे हा समुद्रकिनारा आहे. पर्यटकांना शांत क्षण घालवण्यासाठी हा किनारा अप्रतिम आहे. येथील चमकणारी वाळू, हिरवेगार पाम वृक्ष यामुळे येथील दृश्य मनमोहक असते. हा समुद्रकिनारा ‘लव्हर्स पॅराडाईज’ नावाने देखील लोकप्रिय आहे….
मनोहर-मनसंतोष गड
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘मनोहर-मनसंतोष गड’ हा एक सुंदर किल्ला आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी जे चार घाट आहेत, त्या सर्व घाटांवर किल्ले आहेत. यातील आंबोली घाटात मनोहर-मनसंतोष हा एक बलदंड किल्ला आहे. या गडावर जाण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेठशिवापूर आणि शिरशिंगेजवळून रस्ता आहे. यातील पेठशिवापुरास जाण्यासाठी सावंतवाडीहुन…
वर्दीचा विश्वास – विश्वास नांगरे – पाटील
नेहेमी चर्चेत राहणारेयुवा पोलीस अधिकारी म्हणजे विश्वास नागरे पाटील. त्यांची १४ वर्षांची कारकीर्द अनेक “शिंघम “ स्टइल प्रसंगानी ठासुन भरलेली आहे. पोलिस अधिकान्याचे आयुष्य हे अनेक आव्हानांनी भरलेलं असत. आयएएसचा पयाय असताना काही जण आयपीएसची निवड करून खाकी वर्दी स्वीकारतात. मुंबईचे बेडर वर्दीवाले अधिकारी विश्वास…
पवई तलाव
पवई हा मुंबईतील एक कृत्रिम तलाव आहे. येथे पूर्वी झोपड्यांचा समूह असलेले पवई गाव अस्तित्वात होते. आता पवई हे नाव शहराचे व तलावाचे नाव दर्शविते. पवई तलाव ‘मिठी’ नदीवरील ‘विहार’ तलावाच्या खाली आहे. बांधकामावेळी तलावाचे क्षेत्रफळ सुमारे 520 एकर होते. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-बॉम्बे’ ही…
अष्टपैलू गायिका – बेला शेंडे
काही लोक भाग्य घेऊन जन्माला येतात. गाण्याच्या स्टेजवर पाउल ठेवलं तेव्हा ती अवघी ११-१२ वर्षाची होती. त्यानंतर तिने ‘सारेगम’ ची लहान मुलांची स्पर्धा जिंकली. तेव्हा ती १४-१५ वर्षाची होती. लगेचच मोठ्यांच्या मेगाफायनलमध्ये भाग घेण्याची संधी तिला मिळाली. ही स्पर्धा देखील ती जिंकली. तेव्हापासून बेला शेंडे…
महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिर
महाराष्ट्रातील लोकप्रिय मंदिरांच्या यादीमध्ये महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिर हे एक पवित्र स्थळ आहे. थंड हवेच्या ठिकाणावरील हे मंदिर भाविकांसाठी एक छान अनुभूती आहे. येथे पर्यटकांची नेहमीच प्रचंड गर्दी असते. कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांच्या संगमावर बांधलेले हे प्राचीन मंदिर फारच सुंदर आहे….
वर्दीतला मास्तर – भूषणकुमार उपाध्याय
यूपीएससी, एमपीएससीसारख्या स्पर्धा-परीक्षांमध्ये मराठी टक्का वाढला पाहिजे. देशातील या सर्वांत समर्थ यंत्रणेमध्ये मराठी अधिकाऱ्यांची संख्या वाढावी, या उद्देशाने काही प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची ओळख आपण ‘जिगरबाज ‘ या सदरातून करून घेणार आहोत. डॉ.भूषणकुमार उपाध्याय हे असंच एक प्रभावी व्यक्तिमत्त आहे. सामान्यतः गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी पॉलिसांची एक मदत…
सांस्कृतिक कार्य संचालनालय
महाराष्ट्रातील पारंपरिक कलेची जोपासना करुन कलेचा विकास करण्यासाठी शासकीय स्तरावर अनेक उपक्रम, योजना, कार्यक्रम राबविले जातात. राज्य स्तरावर या कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई कार्यरत आहे. या संचालनालयामार्फत कला व सांस्कृतिक क्षेत्रात विविध कार्यक्रम राबविले जातात. महाराष्ट्र राज्य निर्मितीवेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी रंगमंचीय कलांचा विकास…
आवाजाची मनस्पर्शी मुसाफिरी – रश्मी वारंग
आकाशवाणीच्या एफएम गोल्ड वाहिनीवरील लोकांच्या आवडती रेडिओ जॉकी म्हणजे रश्मी वारंग… गेली १४ वर्षं रश्मी आकाशवाणीवर कार्यरत आहेत. मात्र फक्त रेडिओ जॉकी इतकंच त्यांचं कर्तृत्व नाही. सूत्रसंचालन, निवेदन, पत्रकारिता, अध्यापन, भाषांतरकार, रेडिओ प्रमोशन अशी चौफेर मुशाफिरी त्यांनी केली आहे. आकाशवाणी हे प्रसारमाध्यमांमधलं एक प्रभावी माध्यम….
श्रीवर्धन समुद्रकिनारा
श्रीवर्धन हे कोकणातील रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून तीर्थक्षेत्र म्हणून व समुद्रकिनारा लाभलेले निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीवर्धन या नावाविषयी कथा सांगितली जाते. गावातील लक्ष्मीनारायणाच्या मंदिरातील विष्णूच्या हातात एका विशिष्ट क्रमाने पद्म, चक्र, गदा व शंख ही आयुधे आहेत. म्हणूनच या विष्णूला ‘श्रीधर’…
विकटगड किल्ला
नेरळ रेल्वे स्टेशनपासून साधारण 13 किमी अंतरावर विकटगड किल्ला आहे. अतिशय जुना गड असून पावसाळ्यात हायकिंग करण्यासाठी इथे नेहमी लोक येतात. 2100 फूटावर असणारा हा गड नेहमीच सुंदर दिसतो. यालादेखील ऐतिहासिक ओळख असून इथे स्वामी समर्थांचे निवासस्थान होते आणि स्वामी समर्थ इथे ध्यानधारणा करायचे असं…
लिंगमळा धबधबा
गर्द झाडी, दाट धुकं आणि मस्त बरसणारा रिमझिम पाऊस या वातावरणाचा अनुभव घेत आपण सारं काही विसरुन जातो. पावसाळी पर्यटनाचा मुख्य भाग म्हणजे महाबळेश्वरचा प्रसिद्ध लिंगमळा धबधबा आणि लिंगमळा डोह. या काळात लिंगमळा धबधबा परिसराला भेट देणं ही पर्यटकांसाठी खास पर्वणीच असते. मुख्य लिंगमळा धबधबा,…
लहाने नावाचा मोठा माणूस
आयुष्याने दिलेल्या प्रत्येक संधीचं त्यांनी सोनं केले. समोर अडचणीही बऱ्याच आल्या, पण कुणीही त्यांना रोखू शकलं नाही. प्रतिकूल परिस्थितीतही पदमश्री डॉ.तात्याराव लहाने यांनी केवळ स्वतःचच नाही, तर आपल्यासोबत अनेकांचं आयुष्य उजळून टाकलं आहे. आपल्याकडे मुबलक शेती नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबाची परिस्थती सुधारावी असं वाटत असेल,…
भारतीय कृषी संशोधन परिषद
भारतीय कृषी संशोधन परिषद ही कृषी आधारीत संशोधन संस्था आहे. शेतीविषयी संशोधन करणारी ही भारतातील प्रमुख संस्था आहे; तसेच जगातील मोठ्या कृषी संशोधन संस्थांपैकी एक आहे. या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद ही भारत सरकारच्या कृषी मंत्रालय व कृषी संशोधन…
घृष्णेश्वर मंदिर
घृष्णेश्वर महादेवाचे मंदिर दौलताबादपासून 11 किलोमीटर अंतरावर छ. संभाजी महाराज नगर येथे आहे . हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात स्थित, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. भगवान शंकराला समर्पित असल्याने, हे मंदिर शिवपुराणात नमूद केलेल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे….
नाबार्ड
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) ही भारत सरकारच्या मालकीची सर्वोच्च विकास बँक आहे. एकात्मिक ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी व कृषी आणि ग्रामीण विकासाला समर्थन देऊन प्रोत्साहन देण्यासाठी संसदेच्या कायद्यानुसार या बँकेची स्थापना 12 जुलै 1982 रोजी करण्यात आली. देशातील शेती आणि बिगरशेती क्षेत्रातील विविध उपक्रमांच्या विकासामध्ये नाबार्ड…
सुझुकीची व्ही-स्टॉर्म डीई
सुझुकीने भारतात आपली नवीन बाईक आणली आहे. ‘सुझुकी व्ही-स्टॉर्म 800 डीई’ भारतीय बाजारपेठेत दाखल झाली आहे. या बाईकमध्ये 776 सीसी इंजिन आहे. सुझुकीने आपली बाईक स्टील फ्रेमसह डिझाइन केली आहे. इंधन टाकीची क्षमता 20-लिटर आहे. ही बाईक होंडा आणि ट्रायम्फच्या वाहनांशी स्पर्धा करते. ‘सुझुकी व्ही-स्टॉर्म…
आयक्यूचे स्मार्टफोन्स
आयक्यू कंपनी भारतीय ग्राहकांसाठी नव्या स्मार्टफोनची घोषणा केली आहे. कंपनी २१ ऑगस्टला ‘आयक्यू झेड ९ एस 5जी’ आणि ‘आयक्यू झेड ९ एस प्रो ५ जी’ लाँच करणार आहे. कंपनीने याबद्दल माहिती दिली आहे की, कंपनी तीन शक्तिशाली चिपसेटसह आयक्यू झेड ९ एस ५ जी आणत आहे. हा फोन 4एनएम…
ऑडीची एसयुव्ही
जर्मन लक्झरी वाहन उत्पादक ऑडीने क्यू 7 एसयुव्हीची पुढील आवृत्ती भारतीय बाजारात सादर केली आहे. ही गाडी कंपनीने अनेक वैशिष्ट्यांसह आणली आहे. यात ब्लॅक कलर स्टाइल उपलब्ध आहे. ग्लॉसी ब्लॅक ग्रिल आणि ब्लॅक आउट लोगो देखील आहे. एसयुव्हीच्या खिडक्या, ओआरव्हीएम आणि रूफ रेल्सच्या आसपास काळ्या रंगाचा वापर केला…
मोलमजुरी ते सीईओ – ज्योती रेड्डी
सन १९८९ पर्यंत पाच रुपये रोजाने मोलमजुरी करणाऱ्या आणि आज सीईओ असलेल्या ज्योती रेड्डी यांचा यशोशिखरापर्यंतचा प्रवास करणारा आहे. अमेरिकेतील कीज सॉफ्टवेअर सोल्युशन्स या कंपनीच्या थक्क करणारा तर आहेच, परंतु हे शब्द तंतोतंत खरे ‘एव्हरी सक्सेसफुल स्टोरी हॅज अ पेनफूल बिगिनिंग ॲण्ड एव्हरी पेनफूल बिगिनिंग…
अब्जाधीश न्हावी… रमेश बाबू
ज्या कामावर आपले प्रेम आहे ते प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केल्यास आजच्या जीवघेण्या स्पर्धात्मक व्यावसायिक युगातही घट्ट पाय रोवून उभे राहणे शक्य होते, हे बंगळुरूच्या रमेश बाबूने आपल्या जीवनप्रवासातून दाखवून दिले आहे. व्यवसाय कोणताही असो, त्यामध्ये आव्हानं ही येणारच. मात्र, आव्हानाचे संधीत रुपांतर करून त्याचा धैयाने…