नातेवाईकांकडे जाताना..
भारतीय विवाह एक किंवा दोन दिवसांत संपणारा सोहळा नसून अनेक दिवस चालणारा कार्यक्रम आहे. लग्नाआधी हळदी, मेहंदी आणि संगीत समारंभ होतात. त्यानंतर विवाह व गाठीभेटींचा-शुभेच्छांचा सोहळा होतो. या सर्व समारंभापूर्वी वर आणि वधूला नवीन कुटुंबाशी चांगले नाते निर्माण करायचे असते. एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. तसेच…