केळीचे रायते
साहित्य : पिकलेली केळी – चार , दही – एक किलो, साखर – दोन कप, वेलची पावडर – एक मोठा चमचा, देशी तूप – दोन -तीन चमचे, खोबरे किसलेले – तीन -चार चमचे, मनुका – दहा -पंधरा , काजू – दोन चमचे, बदाम – दोन…
साहित्य : पिकलेली केळी – चार , दही – एक किलो, साखर – दोन कप, वेलची पावडर – एक मोठा चमचा, देशी तूप – दोन -तीन चमचे, खोबरे किसलेले – तीन -चार चमचे, मनुका – दहा -पंधरा , काजू – दोन चमचे, बदाम – दोन…
नोकरी करणाऱ्या महिलांसमोर वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल राखणे हे एक मोठे आव्हान असू शकते. कार्यालयीन कामकाज आणि घरच्या जबाबदाऱ्या त्यांना पेलाव्या लागतात. कधी-कधी या दोन्ही गोष्टी चिडचिड, राग आणि तणावाचे कारण बनतात. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचा मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ…
चेहरा आणि ओठांची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी ‘एक्सफोलिएशन’चा वापर केला जातो. या प्रक्रियेत मृत त्वचा काढून टाकली जाते. यामुळे त्वचा अतिशय चमकदार, तुकतुकीत दिसते. निरोगी आणि सुंदर राहते. याशिवाय चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. मात्र, अनेकदा आपण आपल्या शरीरातील कोपर, गुडघे याकडे लक्ष देत नाही. मृत…
उन्हाळा सुरू झाल्याने कडक उन्हात घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. तथापि, ही फक्त सुरुवात आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन महिन्यांत म्हणजे एप्रिल ते जून या काळात तीव्र उष्णता असणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. उष्माघात आणि गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यू…
जागतिक स्तरावर ताज्या अंड्यांची मागणी वाढत असल्याने अंड्यांच्या ट्रेचा वापरही वाढत आहे. म्हणून, अंडी ट्रेचे उत्पादन हा एक चांगला उद्योग म्हणून नावारुपास येत आहे. अंड्याचा कागदी ट्रे हा एक असा प्रकार आहे, ज्यामध्ये चांगली कार्यक्षमता असून त्याची उत्पादन किंमतही कमी आहे. कागदी अंड्याचे ट्रे उत्पादन…
नेलपॉलिश’ अर्थात नखांना मुलामा चढवणे हा जवळजवळ विसाव्या शतकातील तंत्रज्ञानाचा शोध आहे. असे असले तरीही नखांना मुलामा देणे प्राचीन काळी अज्ञात नव्हते. प्राचीन इजिप्तमधील उच्च वर्ग कदाचित केस आणि नखे दोन्ही रंगविण्यासाठी मेहंदी वापरत होता. अलीकडे त्याची रचना, उत्पादन आणि हाताळणी ही आधुनिक रासायनिक तंत्रज्ञानातील…
कांदावर्गीय भाज्यांमध्ये कोबीचा समावेश होतो. कोबीपासून वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनविले जातात. मिरची-मसाल्याची भाजी, कुरकुरीत भजी बनविण्याबरोबरच कच्च्या कोशिंबिरीची लज्जत वाढविण्यासाठी कोबी वापरतात. चिनी खाद्यपदार्थांमध्ये तर कोबीचा मान वरचा असतो. त्यामुळे कोबी लागवडीला विशेष महत्त्व आहे. कोबीची लागवड प्रामुख्याने सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असलेल्या वालुकामय ते भारी…
जालना शहरातील राजूर परिसरात एक देखणे गणेश मंदिर आहे. शहरापासून पंचवीस किंमी अंतरावर हे मंदिर आहे. गणेश चतुर्थी, अंगारकी चतुर्थी तसेच विनायकी चतुर्थीदिवशी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून येथे परिवहन महामंडळाच्या बसगाड्या उपलब्ध असतात. गणेश पुराणानुसार, हे स्थळ भगवान गणेशाच्या संपूर्ण पिठांपैकी…
गोव्यातील मोबोर सागरकिनारा हा पर्यटनासाठीचे एक आकर्षणाचे ठिकाण आहे. येथे बरेच उत्सव आणि उपक्रम नेहमीच चालू असतात. निसर्गप्रेमींसाठी हे गोव्यातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी हे एक आहे. फुललेल्या लिली, वाळूचे ढिगारे अशी सुंदर नैसर्गिक वैशिष्ट्ये येथे पहायला मिळतात. ज्या लोकांना गोव्याचे दैनंदिन जीवन संपूर्णपणे अनुभवायचे आहे, किंवा…
प्राचीन काळी कल्याण बंदरात उतरणारा माल जुन्नर या बाजारपेठेत नेण्यासाठी विविध व्यापारी मार्गांचा वापर होत होता. यातील कल्याण – म्हसा – अहुपे घाट – जुन्नर हा एक मार्ग होता. हा व्यापारी मार्ग आणि अहुपे घाटावर नजर ठेवण्यासाठी सिध्दगड या किल्ल्याची निर्मिती केली होती. ठाणे जिल्ह्यातील…
चाकूरमधील वृंदावन मनोरंजन उद्यान हे आबालवृद्धांचे आवडते ठिकाण आहे. लातूरच्या मुख्य शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे. पर्यटकांसाठी थेट उद्यानापर्यंत जाणाऱ्या अनेक कॅब आणि टॅक्सी सेवा येथे आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या नियमित बसगाड्याही येथे उपलब्ध असतात. चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या केंद्राजवळ हे पार्क…
सिंधुदुर्गातील जिल्हा कारागृहातील कैद्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक आदर्श ठेवला आहे. या कारागृहातील बंदिवानांनी भाजीपाला लागवड केली आहे. कारागृहाच्या आतील परिसरामधील दोन एकर क्षेत्रामध्ये या कैद्यांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. याठिकाणी मुबलक प्रमाणावर असलेल्या जमिनीवर लागवड करण्याचा निर्णय् घेण्यात आला. खुल्या कारागृहातील बंदी अहोरात्र या लागवडीसाठी…
मूग डाळ टोस्ट ही एक अतिशय आरोग्यदायी आणि चवदार रेसिपी आहे, जी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्तासाठी काही मिनिटांत बनवू शकता. एवढेच नाही तर मुलांच्या टिफिनसाठीही हा एक चांगला आणि चविष्ट पर्याय आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलांना जंक फूडच्या सवयीपासून मुक्त करायचे असेल तर…
सध्या झपाट्याने बदलणारी जीवनशैली लोकांना अनेक समस्यांना बळी पाडत आहे. वाढत्या कामाचा ताण आणि इतर समस्यांमुळे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक समस्याही लोकांना सतावत आहेत. नैराश्य ही अशीच यापैकी एक समस्या आहे. यामुळे आजकाल बरेचजण प्रभावित झाले आहेत. लहान मुलेही या दिवसांत नैराश्याची बळी ठरत…
सूर्यप्रकाशामुळे होणारे टॅनिंग शरीरावर कुठेही चांगले दिसत नाही. ते दूर करण्यासाठी अनेक उपायांचा अवलंब केला जातो. अगदी पार्लरमध्ये जाऊन ‘मॅनिक्युअर’ आणि ‘पेडीक्युअर’ करून घेतले जाते. टॅनिंग सगळ्यांनाच होत असते, पण काहींना कमी तर काहींना जास्त होते. गोरे आणि सुंदर पाय टॅन झाले तर ते चंद्रावरील…
उन्हाळा म्हणजे आंबा खाण्याचा ऋतू आहे. कच्चे आंबे अर्थात कैरी तर सर्वांनाच प्रिय असते. कैरीवर तिखट आणि काळे मीठ लावून खाणे या कल्पनेनेच आजही तोंडाला पाणी सुटते. ही कैरी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. म्हणूनच आंब्याला ‘फळांचा राजा’ म्हटले जाते. यामध्ये ‘क’ जीवनसत्व, ‘ए’ जीवनसत्व, फायबर…
घड्याळ निर्मिती उद्योगाने उच्च दर्जाच्या उत्पादनांनी जग जिंकले आहे. हा उद्योग प्रामुख्याने लक्झरी विभागात चालतो. गुणवत्तेच्या बाबतीत स्वित्झर्लंड हा क्लासिक घड्याळांचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार आहे. इसवी सन पूर्व दोनशे पन्नास पासून कालमापनाचे पुरावे आढळतात. भारतात ‘घटिकापात्र’ अनेक शतकांपासून वापरात होते. त्यात त्रुटी होत्या. जसे…
मेणबत्ती बनवणारे व्यवसाय मेणापासून मेणबत्त्या तयार करण्यात माहिर आहेत. मेणबत्त्या वेगवेगळ्या कारणांसाठी वापरल्या जातात, ज्यात घराची सजावट, जेवण, स्व-काळजी उपचार आणि धार्मिक कार्ये यांचा समावेश होतो. मेणबत्ती बनवणे सर्जनशील लोकांसाठी योग्य आहे कारण त्यात विविध रंग, आकार, सुगंध आणि डिझाइनसह प्रयोग करणे समाविष्ट आहे. सुगंधित…
लालचुटुक आंबटगोड स्ट्रॉबेरी पाहून कुणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही ! महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी हे एक महत्त्वाचे फळ पीक आहे. स्ट्रॉबेरीचे व्यावसायिक उत्पादन देशातील समशीतोष्ण आणि उप-उष्णकटिबंधीय भागात शक्य आहे. भारताचा विचार करता महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली…
लातुरमधील औसा तालुक्यात केशव बालाजी देवस्थान आहे. आंध्रप्रदेशातील तिरुमलाच्या धर्तीवर हे मंदिर उभारले असून मंदिराला भव्य सभामंडप आहे. वैविध्यपूर्ण बांधकाम आहे. शहराच्या वर्दळीपासून दूर टेकडीवर निसर्गम्य वातावरणात हे मंदिर आहे. वर्षातून दोनवेळा येथे मोठे धार्मिक कार्यक्रम होतात. हे मंदिर सर्व दिवस सकाळी 6 वा.पासून रात्री…
बेताळभाटी किनारा हा कोलवा आणि माजोर्डा या किनाऱ्यादरम्यान आहे. पर्यटकांमध्ये हा ‘सनसेट बीच’ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे सूर्यास्ताची चित्तथरारक दृश्ये दिसतात. बेताळभाटी किनाऱ्याला भेट देण्यामागचे दुसरे कारण म्हणजे येथे डॉल्फिन पहायला मिळतात. येथे गेल्यावर स्थानिक मच्छिमारांना सुंदर डॉल्फिन स्पॉटिंगसाठी घेऊन जाण्याची विनंती केल्यास ते तुम्हाला…
नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात बिष्टा, कर्हा , दुंधा, अजमेरसारखे किल्ले आहेत. सटाणा तालुक्यातील दुंधेश्वर डोंगररांगेवर हे किल्ले आहेत. या किल्ल्याचा वापर चौकीचा किल्ला म्हणून जात होता. ‘बिष्टा’ किल्ला ‘बिजोट्याचा किल्ला’ या नावानेही ओळखला जातो. हा किल्ला ‘कोटबेल’ गावापासून जवळ आहे. ‘कोडबेल’ हे गाव ‘बिष्टा’ किल्ल्याच्या…
बीड जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांपैकी श्री क्षेत्र कपिलधार हे एक मनोहर ठिकाण आहे. बीड शहराच्या दक्षिणेला १९ किमी. अंतरावर मांजरसुभा हे गाव आहे. बीड, अहमदनगर उस्मानाबाद व अंबेजोगाईस जाणारे रस्ते याठिकाणी एकत्र येतात. येथे टेकड्यांच्या परिसरात ‘कपिलधार’ नावाचा धबधबा आहे. कपिलधार येथे मन्मथस्वामी यांची संजीवन समाधी…
गुजरात सरकार समुद्रात बुडालेले द्वारका शहर पर्यटकांना दाखविणार आहे. यामुळे समुद्राच्या तळाशी तीनशे फूट खालवर असलेल्या श्रीकृष्णाच्या द्वारकेचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे. देशात प्रथमच अशा प्रकारचे धार्मिक पर्यटन होणार आहे. भारतीय पुरातत्व विभागाने पाच हजार वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेली श्रीकृष्णाची द्वारका नगरी शोधून काढली आहे….
सुंदर डोळे चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालतात. भुवया आणि पापण्या हलक्या किंवा अगदी बारीक असतील तर आपल्या डोळ्यांचे सौंदर्य कमी होणे स्वाभाविक आहे. ‘थ्रेडिंग’ आणि ‘प्लकिंग’मुळे काही महिलांच्या भुवया आणि पापण्यांवरील केस कमी होतात, किंवा काही महिलांचे केस कमी होतात. मुळातच कमी केस असल्यास ते पेन्सिलने…