शेतीसाठी पाणीपुरवठा बंद
एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा मोसमी पाऊस कमी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यातच राज्याच्या बहुतांश भागात अद्याप मान्सूनने हजेरी लावलेली नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील धरणांमधून शेतीसाठी देण्यात येणारे पाणी तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी सिंचन भवन येथे झालेल्या एका…