कोयना वन्यजीव अभयारण्य
महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात मध्यभागी कोयना वन्यजीव अभयारण्य आहे. घनदाट अशा हिरव्यागार जंगलात ते वसलेले आहे. भारत सरकारने सन 1985 मध्ये या संरक्षित वनक्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले.पश्चिम घाटामध्ये मुबलक पाण्याचा प्रवाह आणि समृद्ध वनस्पतींमध्ये असणारे हे अभयारण्य मन सुखावणारे आहे. संपूर्ण अभयारण्य 423 चौ.मी….
कंकालेश्वर मंदिर
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिर आहे. हे शिवमंदिर वैशिष्ट्यपूर्ण असून तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आलेले आहे. ‘बिंदुसरा’ नदीच्या तीरावर हे मंदिर उभे आहे. चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने दहाव्या ते 11 व्या शतकात हे मंदिर बांधले. चालुक्य काळातील स्त्रिया लढाईत प्रत्यक्ष भाग घेत असत. या…
तारकर्ली समुद्रकिनारा
तारकर्ली समुद्रकिनारा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सर्वोत्तम कोकण किनारा आहे. येथील समुद्राचे पाणी स्फटिकासारखे स्वच्छ आहे. समुद्रकिनारासुद्धा मस्त मोकळा आणि स्वच्छ आहे. येथे ‘स्नॉर्कलिंग’ आणि ‘स्कूबा डायव्हिंग’चा आनंद लुटण्यासाठी आवर्जून पर्यटक येतात. पांढरी वाळू आणि स्वच्छ निळे पाणी, डॉल्फिन, कर्ली नदीचे रमणीय दृश्य डोळ्यांनी टिपता…
पेडका किल्ला
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ‘कन्नड’ तालुक्यात ‘पेडका’ हा एक किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी ‘पेडकावाडी’ धरण आहे. या धरणाच्या मातीच्या बांधावरून चालत गेल्यावर ‘पेडका’ किल्ल्याचा पायथा गाठता येतो. साधारणपणे ३० मिनिटात आपण पठारावर पोहोचतो. येथून आपल्याला उत्तर आणि दक्षिण बाजूला डोंगरांचे 2 सुळके दिसतात. यांच्यामधील घळीतून…
नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ
‘तोरणमाळ’ हे भारतातील नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. तोरणमाळ सातपुडा पर्वताच्या तिसऱ्या व चौथ्या रांगेत अक्राणी तालुक्यात वसलेले आहे. अतिदुर्गम भागात असल्याने आणि जवळपास कोणतेही मोठे शहर नसल्याने पर्यटक संख्या कमीच असते. त्यामुळे तोरणमाळ अधिकच शांत आणि रम्य वाटते. उंची आणि भौगोलिक वातावरणाने येथील…
कोल्हापूरचे रेणुका मंदिर
महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये प्रसिध्द रेणुका मंदिर असून हे मंदिर कोल्हापूर बस स्थानकापासून १० मिनिटाच्या अंतरावर आहे. येथे रेणुकादेवी, मातंग देवी आणि परशुराम अशी देवस्थाने आहेत. रेणुका देवीला ‘ओढ्यावरची यल्लमा’ असेदेखील म्हणतात. कर्नाटकातील बेळगाव येथील सौंदत्ती हे तिचे मुख्य स्थान आहे. ही देवता कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश…
आचरा समुद्रकिनारा
समुद्रातील डॉल्फिन पाहणे, सूर्यस्नान करणे आणि पोहणे आवडत असेल, तर सिंधुदुर्गातील आचरा समुद्रकिनाऱ्यावर जावे. हा किनारा मालवण तालुक्यात असून मालवणपासून अंदाजे 22 किलोमीटर अंतरावर आहे. जलप्रेमींना आकर्षित करणारे डॉल्फिन येथे मोठ्या संख्येने येतात. जलचर प्रजातींव्यतिरिक्त येथे विविध प्रजातींचे पक्षीसुद्धा आढळतात. जलक्रीडा करणारे पर्यटक आचरा किनाऱ्यावर…
कोल्हापूरमधील गगनगड
महाराष्ट्राचे ‘चेरापूंजी’ म्हणून ओळखल्या जाणार्या ‘गगनबावडा’ गावात ‘गगनगड’ उभा आहे. दक्षिण कोकणातील बंदरांमध्ये उतरलेला माल कोकणातील कुडाळ, कणकवली, गगनबावडा घाट मार्गे देशावर जात असे. या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी १२ व्या शतकात हा किल्ला बांधण्यात आला. नाथपंथीय गैबीनाथांचे हे मूळ स्थान आहे. १९ व्या शतकात गगनगिरी…
कार्ला लेणी
लोणावळ्याच्या जवळील कार्ला या गावाजवळ ‘कार्ला लेण्या’ आहेत. या लेण्या लोणावळ्यापासून 11 किमी अंतरावर आहेत. ‘भाजा लेणी’, ‘पाटण बौद्ध लेणी’, ‘बेडसे लेणी’ आणि ‘नाशिक लेणी’ या लेण्यादेखील या भागात पाहण्यास मिळतात. या ठिकाणी ‘एकवीरा देवी’चे देवस्थान आहे. या लेण्या इ.स.पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इ.स. 5…
रेडीचा स्वयंभू द्विभूज श्री गणेश
सिंधुदुर्ग हा तळकोकणातील एक निसर्गसंपन्न जिल्हा आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाची समृद्धी या जिल्ह्यास लाभली आहे. जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात रेडी हे असेच लोकप्रिय गाव आहे. लोहखनिजांच्या खाणींनी संपन्न असलेल्या या गावाचा लौकिक येथील स्वयंभू द्विभूज श्री गणेश मंदिरामुळे वाढला आहे. रेडीच्या या देवस्थानातील श्री…
आवास समुद्रकिनारा
अलिबागमधील आवास समुद्रकिनारा हा सर्वात कमी गर्दीचा आहे. येथे संपूर्ण शांतता आणि निर्मळता अनुभवता येते. शहरी जीवनातील त्रासापासून हा किनारा दूर आहे. जर तुम्ही गर्दीत जाणे टाळत असाल तर हे एक अप्रतिम ठिकाण आहे. येथे मनसोक्त फिरू शकता. सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता. आवास समुद्रकिनारा अजूनही…
मल्हारगड (सोनोरी)
महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला म्हणून ‘मल्हारगड’ प्रसिद्ध आहे. पुण्याहून सासवडला जातांना लागणार्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती अगदी अलीकडची म्हणजे इ. स १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणार्या सोनोरी गावामुळे या गडाला ‘सोनोरी’ म्हणूनही…
पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय
महाराष्ट्रातील पुणे शहरात कात्रज येथे राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आहे. पुणे महानगरपालिकेने पर्वती पायथ्याजवळ सन १९५३ मध्ये ‘पेशवे पार्क’ची स्थापना केली. येथे पूर्वी पेशव्यांचे स्वत:चे प्राणिसंग्रहालय होते. अवघ्या ७ एकर जागेत बंदिस्त पिंजऱ्यांमध्ये पर्यटकांना प्राणी पाहता येत असत. केवळ लोकांचे मनोरंजन हा याचा एकमात्र उद्देश होता.सन…
देवगडमधील श्री देव रामेश्वर मंदिर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला एक तालुका आहे. अत्यंत निसर्गरम्य असा हा भाग पर्यटकांच्या मनात भरणारा असाच आहे. तालुक्यातील ‘वेळगिवे’ या गावात श्री देव रामेश्वर मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे. कुणकेश्वर मंदिरासारखेच लेणे असलेले श्री रामेश्वर देव मंदिर हे एक जागृत…
खवणे सागरकिनारा
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ शहरापासून जवळ खवणे समुद्रकिनारा हा एक स्वच्छ, निळाशार समुद्रकिनारा आहे. हा किनारा डोंगराळ प्रदेशाने वेढलेला आहे. समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा आणि नारळाच्या झाडांचा सुंदर मिलाफ हे या किनाऱ्याचे खास आकर्षण आहे. हा समुद्रकिनारा मात्र अजूनही दुर्लक्षितच राहिला आहे. ज्यांना मनासाठी एकांत आणि…
आंबोलीतील नारायणगड
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. आंबोलीतील ‘कावळेसाद पॉंईंट’ या पर्यटन ठिकाणाच्या विरुद्ध बाजूस ‘नारायणगड’ हा किल्ला आहे. पारपोली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ‘नारायणगड’ हा किल्ला बांधण्यात आला.नारायणगडाच्या पायथ्याशी ‘गेळे’ गाव असून याच गावातून गडावर जावे लागते. आंबोली घाटाच्या परिसरात असल्यामुळे…
महाडमधील चवदार तळे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीच्या रायगड~ या किल्ल्याच्या लगत असलेले महाड एक शहर आहे. या शहराची लोकसंख्या 27,536 इतकी आहे. या शहराच्या मध्यभागी चवदारतळे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने या शहराची भुमी पावन झाली आहे. हे तळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या पाण्याच्या सत्याग्रहामुळे जागतिक…
पुण्यातील पाताळेश्वर लेणी
राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. या मंदिरात राम, सीता, लक्ष्मण,लक्ष्मी,गणेश या देवतांच्याही मूर्ती आहेत.सन १८५७ च्या बंडानंतर येथे एक बाबा बसायला लागले. पाताळेश्वरच्या शेजारील टेकडीवर ते रहायचे. या बाबांचे बालपण सोलापूरजवळील होनमुर्गी या गावी व्यतीत झाले. त्यांना लोक ‘जंगली महाराज’ असे म्हणत. सन…
हर्णे समुद्रकिनारा
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात रमणीय असा ‘हर्णे समुद्रकिनारा’ आहे. हे मुंबई आणि पुण्यातील रहिवाशांसाठी एक उत्तम पर्यटनस्थळ आहे. हा विस्तारित खडकाळ किनारा आणि स्वच्छ काळ्या वाळूत विशाल पसरलेला आहे. हा समुद्रकिनारा ‘मुरुड हरणाई’ नावाच्या छोट्या शहरात आहे. येथून जवळच दुर्गादेवीचे एक अतिशय प्राचीन मंदिर आहे. या…
अंबागड किल्ला
महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातील ‘तुमसर’ तालुक्यात ‘अंबागड’ हा एक सुंदर किल्ला आहे. किल्ल्याचे बांधकाम, त्यावरील वास्तू यांचे पुरातत्त्व खात्याने संवर्धन केल्यामुळे हा किल्ला उत्तम अवस्थेत आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्यामुळे किल्ल्यावर जाणेही सोपे झाले आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरात राहण्याची सोय होवू शकेल. किल्ल्यावर पिण्याचे…
मुंबईतील पवई तलाव
पवई तलाव हा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबईतील तीन तलावांपैकी सर्वात प्रसिद्ध तलाव असून मुंबईतील एक नितांतसुंदर ठिकाण आहे. या तलावातून मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा केला जातो. तलावाच्या बाजूला जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी लहानसे सुंदर उद्यान आहे. येथे उडणारे कारंजे पाहणाऱ्यांच्या मनास आनंद देणारे…
गोराईतील विश्व विपश्यना पॅगोडा
मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला विश्व विपश्यना पॅगोडा हा जगातील सर्वात मोठा खांबरहित पॅगोडा आहे. हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून नावारुपास आले आहे. जगभरातून पर्यटक येथे भेट देत असतात. दरदिवशी या पॅगोडाला १.५ ते २ हजार पर्यटक भेट देत असतात. गौतम बुद्धांच्या स्मृतीचिन्हांची जपणूक करण्यासाठी सन…
उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारा उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा म्हणजे सुट्टीमध्ये बच्चेकंपनीसाठी आनंदाची पर्वणीच! नवी मुंबई, ठाणे जिल्हा, मुंबई शहर – उपनगर इथून अनेक पर्यटक या समुद्रकिनाऱ्याला हमखास भेट देतात. पिरवाडी समुद्रकिनारा गाठण्यासाठी उरणपर्यंत सार्वजिनक बस वाहतुकीची सोय आहे. त्याचप्रमाणे रस्तेमार्गे किंवा रेल्वेनेही आपण उरणपर्यंत जाऊ शकतो….
कांचन किल्ला
अजिंठा सातमाळा रांगेत पूर्व-पश्चिम दिशेने कांचन किल्ला आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. ‘कांचनबारीची लढाई’ याच किल्ल्याच्या परिसरात झाली होती. शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मुघलांबरोबर ही लढाई झाली. ‘बारी’ या शब्दाचा अर्थ खिंड असा आहे. या खिंडीमार्गे होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘कांचन’ किल्ल्याची निर्मिती केली गेली…
पेंच व्याघ्र प्रकल्प
पेंच व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्राच्या सीमेवरील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून त्याचे मोठे क्षेत्र मध्यप्रदेश राज्यात आहे. मध्यप्रदेशातील ‘छिंदवाडा’ जिल्ह्याचा भाग या राष्ट्रीय उद्यानाने व्यापला आहे. या उद्यानाचे नाव ‘पेंच’ या नदीवरून पडले आहे. या नदीचा प्रवास उत्तरेकडून दक्षिणेच्या दिशेने आहे. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याशी हा…