मूगडाळीचे लाडू
साहित्य : २ कप मूगडाळ, ३ कप तूप, 1 कप साखर, 1 लहान चमचा वेलची पावडर, २ चमचे ड्रायफ्रुट्स, २ कप दूध. कृती : लाडू बनविण्यासाठी प्रथम एका कढईत तूप गरम करा. त्यात मूग डाळ सोनेरी होईपर्यंत तळा. आता ही डाळ एका प्लेटमध्ये ठेवून थंड…
साहित्य : २ कप मूगडाळ, ३ कप तूप, 1 कप साखर, 1 लहान चमचा वेलची पावडर, २ चमचे ड्रायफ्रुट्स, २ कप दूध. कृती : लाडू बनविण्यासाठी प्रथम एका कढईत तूप गरम करा. त्यात मूग डाळ सोनेरी होईपर्यंत तळा. आता ही डाळ एका प्लेटमध्ये ठेवून थंड…
भांड्यांची स्वच्छता करण्यासाठी घासणी म्हणजेच स्क्रबरचा वापर सगळीकडे केला जातो. जेव्हा घासणीचा शोध लागला नव्हता, तेव्हा नारळाच्या शेंडीचा वापर घासणीसारखा केला जायचा. घासणीमुळे तेलकट – तूपकट झालेली भांडी लख्खं होतात. चकाकू लागतात. घासणी उद्योगामध्ये कमी गुंतवणूक आणि जास्त नफा दडलेला आहे. हा लघुउद्योग घरच्या घरी…
दंतचिकित्सा हा एक स्वतंत्र व्यवसाय असून आरोग्य सेवांचा एक महत्त्वाचा विभाग आहे. दंतचिकित्सा व्यवसायासाठी तोंडाची रचना, दातांची उत्पत्ती, विकास आणि कार्यप्रणाली आणि इतर अवयव, औषधे, शस्त्रक्रिया आणि यांत्रिक उपचारांचे योग्य ज्ञान आवश्यक आहे. विकसनशील देशांमध्ये दंत व्यवसाय करणे हे अधिकाधिक सामान्य होत चालले आहे. परिणामी…
‘सुरण’ ही उष्णकटिबंधीय भागातील कंदमूळ गटातील वनस्पती आहे. आशिया आणि आफ्रिका खंडात उत्पादन घेतले जाते. विशेषतः भारतातील केरळ, तामिळनाडू, गुजरात या राज्यांत आणि श्रीलंकेत सुरणाची शेती केली जाते. महाराष्ट्रात तुलनेने सुरणाची शेती मर्यादित स्वरुपात आढळते. हे पिकाची वाढ उष्ण प्रदेशात, उबदार आणि ओलसर हवेत चांगली…
पंढरपूरपासून जवळच असलेल्या गोपाळपूरजवळ चंद्रभागेच्या पात्रात एक पुरातन मंदिर आहे. या मंदिरास ‘विष्णूपद’ म्हणून ओळखले जाते. युगानुयुगे कर कटेवर ठेऊन विटेवर उभा असलेला विठूराया दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात चंद्रभागेतील या विष्णूपद मंदिरात विश्रांतीसाठी वास्तव्यास असतो. यावेळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. गोपाळपूर जवळील नदीपात्रात ‘पुष्पावती’…
आश्वे समुद्रकिनारा हा उत्तर गोव्यातील एक उत्तम पर्यटनस्थळ आहे. राजधानी पणजीच्या उत्तरेला असलेला हा समुद्रकिनारा नारळाच्या झाडांनी वेढलेला आहे. उत्तर गोव्यातील आश्वे समुद्रकिनारा ‘शापोरा’ नदीच्या उत्तरेकडील किनाऱ्यापासून तेरेखोल नदीजवळील केरी समुद्रकिनाऱ्यापर्यंत पसरलेला आहे. हा समुद्रकिनारा राजधानी पणजीपासून सुमारे 30 किमी अंतरावर आहे. उत्तर गोव्यातील सर्वात…
नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर गावात गेल्यावर हरगड दिसतो. मुल्हेर गावातून तीन किल्ले दिसतात. समोर मुल्हेर, डावीकडे मोरागड आणि उजवीकडे हरगड किल्ला दिसतो. हरगडाचा माथा प्रशस्त आहे. गडावर प्रवेश करताना लागणाऱ्या सगळ्या दरवाजांची आता पडझड झालेली आहे. दरवाजा असल्याच्या खुणा तेवढ्या तेथे अस्विाावा त आहेत. शेवटच्या दरवाजाने…
पावसाच्या रिमझिम सरी बरसू लागल्यावर डोंगरांच्या उंच कपारीतून जमिनीच्या दिशेने झेपावणारे सफेदशुभ्र धबधबे दिसतात. अर्थातच, धबधब्यांचे आकर्षण प्रत्येकाला असते. धबधब्यांखाली मनमुराद आंघोळ करण्याचा आनंद पर्यटक घेत असतात. महाराष्ट्रात असे अनेक धबधबे आहेत, जे माणसांची गर्दी खेचून आणतात. पावसाळी पर्यटन हंगामात या धबधब्यांवर गर्दी होते. कास…
आयुष्यात अनेक मित्र-मैत्रिणी असतात. त्यातील एक किंवा दोनच खास असतात. आपली खास मैत्री जपून ठेवणे आयुष्यात फार गरजेचे असते. मैत्रीला मोठे महत्त्व आहे. ती जपून ठेवली पाहिजे. एकमेकांच्या सहकार्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी मैत्री हवीच ! मैत्री जपून ठेवण्यासाठी मित्र किंवा मैत्रिणीस कधीतरी घरी बोलवा. किंवा…
चमकदार त्वचेसाठी तुम्ही चेहऱ्यावर झेंडूच्या फुलांचा वापर करु शकता. झेंडूच्या फुलांपासून बनवलेले लेप, मुरुम आणि डाग दूर करण्यासाठी मदत करतात. झेंडूच्या फुलामध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंटसारखे गुणधर्म त्वचेला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. झेंडूचा ‘फेस पॅक’ कसा बनवायचा ते येथे जाणून घ्या. झेंडूच्या फुलापासून बनवलेला लेप चेहऱ्यावरील डाग…
अनेकांना पूर्ण जेवण घेतल्यानंतर काहीतरी गोड खावेसे वाटते. काहीजणांना पोट भरलेले असूनही ‘फास्ट फूड’ किंवा ‘जंक फूड’ खावेसे वाटते, आणि मग ते खातात. भूक लागणे ही चांगली गोष्ट आहे. पण पोट भरलेले असतानाही अति खावेसे वाटणे ही चांगली गोष्ट नाही. याचा अर्थ आपल्यात काही शारीरिक…
साहित्य : पिकलेल्या भोपळ्याचे तुकडे – 1 वाटी, कच्च्या केळ्याचे तुकडे – 1 वाटी, सुरणाचे तुकडे – 1 वाटी, लाल चवळी – 1 वाटी, हळद – 1 लहान चमचा, जिरे – 1 लहान चमचा, लसूण – 2 पाकळ्या, हिरव्या मिरच्या – 3, मिरी – 1…
कोणत्याही कार्यालयीन कामकाजात शिक्क्याला महत्त्व असते. तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलं असेल की, “या पत्रावर स्टॅम्पची गरज आहे” आणि त्या पत्रावर काम मिळाला की ते कामही चटकन होऊन जाते. तर अशा या ‘रबर शिक्का’ उद्योगाबद्दल जाणून घेऊ. बाजारात दोन प्रकारच्या रबर शिक्क्यांना मागणी आहे. पहिला प्रकार…
जगाला पुन्हा एकदा आयुर्वेदाचं महत्त्व समजू लागलं आहे. झटपट औषधांपेक्षा मूळातून आजार बऱ्या करणाऱ्या आयुर्वेदिक उपचारपद्धतीकडे लोकांची जास्त ओढ आहे. त्यामुळे आयुर्वेदिक औषधांच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आयुर्वेदिक दवाखाना, रुग्णालय यांच्या आसपासच्या परिसरात किंवा एखाद्या वैद्याच्या दवाखान्यामध्येही थोडी जागा घेऊन आपण औषधालय सुरू…
भारतात फुलशेतीला महत्त्व प्राप्त होत आहे. बरेच शेतकरी फुलांची शेती करताना आपण महाराष्ट्रातही पाहायला लागलो आहोत. बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने फुलशेतीमध्ये यश मिळताना दिसत आहे. केवड्याचा वापर सुगंधी द्रव्ये, मिठाई, सौंदर्य उत्पादने यांमध्ये केला जातो. ‘केवडा’ हा जगातील सर्वांत सुगंधी फुलांच्या यादीमध्ये स्थान मिळवलेलं…
देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीचे वास्तव्य असलेले करवीरनगरी अर्थात कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक देखणे पर्यटनस्थळ आहे. हे शहर पंचगंगा नदीच्या काठावर असून भोवताली सह्याद्री पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. जवळपास सर्वच क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्याचा नावलौकिंक आहे. या कोल्हापूर शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर ‘कणेरी’ हे…
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये गजबजलेल्या जीवनापासून शांतता प्रदान करणारा नयनरम्य असा चिंचणी सागरकिनारा आहे. तारापूर तालुक्यातील हा समुद्रकिनारा सोनेरी वाळू आणि स्वच्छ निळ्याशार पाण्यासाठी ओळखला जातो. हा समुद्रकिनारा हिरवाईने वेढलेला आहे. येथे आभाळास भिडू पाहणारी नारळाची झाडे आहेत. चिंचणी किनारा हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.हा किनारा…
महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील प्रबळगड किल्ल्याजवळ ‘कलावंतीण’ हा डोंगरमाथ्यावर बांधलेला टेहळणी गड आहे. समुद्रसपाटीपासून ६८६ मीटर उंचीवर हा गड असून वर चढण्यासाठी १६००० पायऱ्या आहेत. गडाच्या पायथ्याशी चढण असून पुढे पठारासारखा मोकळा भाग असून त्याला ‘प्रबळमाची’ असे म्हणतात. या माचीवर काही आदिवासी आणि ठाकर बांधवांची वस्ती…
कोणतीही नदी तसेच समुद्रातील बेटे मुळातच नितांतसुंदर असतात. दूरवरुन निळ्याशार पाण्यात पाहताना ही बेटे जणू काही छानपैकी विहार करीत असलेली भासतात. देशभरातील अशी काही बेटे आहेत, जी पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून जातात. असेच महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात फार सुंदर बेट आहे. हे बेट ‘जांभूळ बेट’ या नावाने…
आई आणि मुलीचे नाते जितके सुंदर असते, तितकेच ते गुंतागुंतीचे असते. मुली त्यांच्या आईच्या सर्वात जवळच्या असतात, मात्र तेवढाच स्वतःच्या आईशी सर्वात जास्त संघर्षही असतो. जेव्हा मुलगी किशोरवयीन होते तेव्हा हे नाते अधिक गुंतागुंतीचे होते. हा गुंता सोडवून हे नाते छान खेळकर करण्यासाठी आपल्या किशोरवयीन…
टोमॅटो हा आपल्या आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ज्याचा वापर भाजी, कडधान्ये, कोशिंबीर, सूप अशा अनेक प्रकारात केला जातो, पण त्याची उपयुक्तता एवढ्यापुरती मर्यादित नाही. टोमॅटोमुळे आपल्या त्वचेला अनेक प्रकारे फायदा होतो. टोमॅटोचा वापर फेस पॅकपासून टोनर सिरमपर्यंत सर्व गोष्टींमध्ये वापरू शकता. टोमॅटो त्वचेसाठी खूप…
अलीकडेच ‘जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन ओपन नेटवर्क’ मध्ये एक संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार प्राण्यांपासून तयार केलेली प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्सचा समावेश असणारा कार्बयुक्त आहारसुद्धा जलद वजन वाढण्याचा धोका संभोवतो. दुसरीकडे, कमी कार्बयुक्त आहार, ज्यात वनस्पती-आधारित प्रथिने असतात, तो जलद वजन वाढू देत नाही….
साहित्य : बिर्याणीचा तांदूळ – 2 कप, साजूक तूप – 5 ते 6 चमचे (विकतचेही तूप चालेल), लवंगा – 4 ते 5, लिंबाचा रस, मिरी – 4 ते 5, चिरलेले कांदे – 2, तमालपत्र – 2, वेलची – 4, दालचिनी – 2 काड्या, काजू –…
कोविडच्या वेळी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक शब्द जनसामान्यांच्या रोजच्या वापरात रूढ झाले. आपण वैद्यकीय क्षेत्रात रोज वापरात येणाऱ्या मास्क, हातमोजे, सॅनिटायझर, पीपीई कीट, केस झाकायला टोपी यांसारख्या गोष्टी रोज वापरू लागलो. या गोष्टींपैकी शस्त्रक्रियेच्या वेळी वापरले जाणारे हातमोजे म्हणजेच ‘ग्लोव्हज्’ उद्योगाबद्दल जाणून घेऊया. या उद्योगातून मिळणारा…
वर्षभरातून एकदाच खायला मिळणाऱ्या आंब्याला देशविदेशातून मागणी आहे. मार्चपासून आंब्याची चाहूल बाजारात लागू लागते. तो जूनपर्यंत मुक्कामी असतो. त्यामुळे कमी महिन्यात जास्त नफा करून देणारा असा हा ‘आंबा विक्री व्यवसाय’. आंब्याचा रस हल्ली प्रक्रिया उद्योगामुळे आपण वर्षभर चाखू शकतो. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानातील सुधारणेमुळे आंब्याचे विविध पदार्थ…