आवक ठप्प झाल्याने कांदा महागला
अवकाळी पाऊस, गारपीट आणि साठवलेल्या उन्हाळी कांद्याचे झालेले अतोनात नुकसान यामुळे कांद्याचे दर प्रति किलो ६० रुपयांवर पोहोचले आहेत. मान्सूनच्या आगमनास विलंब झाल्यामुळे आंध्र प्रदेश तसेच कर्नाटक या दाक्षिणात्य राज्यांमधून होणारी नियमित आवक ठप्प झाली आहे. आगामी दिवाळीच्या सणापर्यंत बाजारात कांद्याची टंचाई कायम राहून दर…