पशुसंवर्धन पतयोजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक बळ
राज्यातील पशुपालन, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन आणि वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने एक विशेष पतयोजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश पशुपालकांना त्यांच्या पशुधनाच्या संगोपनासाठी आणि दैनंदिन व्यवस्थापनासाठी लागणारा खर्च भागवणे हा आहे. या सुलभ कर्ज सुविधेमुळे ग्रामीण भागातील पशुधन व्यवसायाला स्थिरता मिळणार…