ठाण्यातील मलनिस्सारण प्रकल्पाला केंद्राची मंजुरी
शहराच्या सांडपाणी व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ३०२.३८ कोटी रुपयांच्या मलनिस्सारण प्रकल्पाला मंजुरी दिली. अमृत २.० अभियानांतर्गत १२ महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण केले जाईल. ३०२.३८ कोटी रुपये निधी ४६ हजार ५४५ मीटर वाहिन्या ४ मलउच्चलन केंद्रे १२ महिने मुदत वृत्त विशेष 📌…