पावसाळी बंदीच्या काळात मच्छीमारांना आर्थिक मदत
मुंबई – पावसाळ्यातील अडीच महिन्यांच्या मासेमारी बंदीच्या काळात पारंपरिक मच्छीमार कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने आंध्र प्रदेशच्या धर्तीवर प्रत्येकी २० हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. २०,००० मदत रक्कम रुपये ८,८२९ लाभार्थी कुटुंबे १७.६५ खर्च कोटी रुपये ४,५०० सध्याची मदत रुपये वृत्त विशेष…