भारताचा पाक – चीन सीमा आयोगावर आक्षेप
भारताने पाकिस्तान आणि चीन यांच्यात स्थापन झालेल्या तथाकथित ‘सीमा संयुक्त आयोगाला’ कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे बेकायदेशीर ठरवत स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. इस्लामाबाद येथे या आयोगाची पहिली बैठक पार पडल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने भारताची भूमिका अधिकृतपणे मांडली आहे. १९६३ वर्षातील बेकायदेशीर सीमा करार २ सहभागी देश (पाकिस्तान व…